Breaking News

Ramprahar Team

निसर्ग चक्रीवादळाने मुरूडमध्ये घरांचे नुकसान

मुरूड : निसर्ग चक्रीवादळाने घरांची पडझड होऊन अनेकांचे संसार कोलमडले आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न नुकसानग्रस्तांना पडला आहे. (छाया : सुधीर नाझरे)

Read More »

रेवदंडा परिसरात घरांसह बागा, आमराईचे नुकसान

Nisarga Cyclone रेवदंडा : प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रेवदंडा, चौल, नागाव  परिसरात घरांसह नारळ व सुपारीच्या बागा, तसेच आमराईचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने वादळग्रस्तांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या चक्रीवादळाच्या पूर्वसूचनेनुसार संचारबंदी घोषित करण्यात आली होता. समुद्र …

Read More »

मुरूड वीज मंडळाला नुकसानीचा ‘शॉक’

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यात झालेल्या वादळामुळे वीज मंडळाचे सुमारे दोन कोटींपेक्षा अधिक  रुपयांचे नुकसान झाले आहे. 250हुन जास्त विद्युत खांब, तर काही ठिकाणी ट्रान्सफॉर्मरसुद्धा निकामी झाले असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास किमान 15 दिवसांचा अवधी लागेल, असे मुरूड वीज मंडळाचे उपकार्यकारी अभियंता सचिन येरेकर यांनी म्हटले आहे. वादळ झाल्यापासून मुरूड …

Read More »

पावसाळ्यात थंडी वाजून ताप आल्यास सावधान!

आरोग्य प्रहर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सर्वाधिक उद्भवत असलेल्या आजारांमध्ये कावीळ हा आजारसुद्धा आहे. काविळीमुळे शरीरात रक्ताची कमतरता भासते तसेच त्वचेचा रंग पिवळा पडतो. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यामुळे अशी समस्या उद्भवते. शरीरातील हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर बिलीरुबिन नावाचा पिवळ्या रंगाचा पदार्थ बाहेर येतो. हा पदार्थ लिव्हरमधून फिल्टर होऊन बाहेर येत असतो. याचे …

Read More »

चक्रीवादळामुळे रायगड जिल्हा उद्ध्वस्त

वीज नाही, पाणी नाही, संपर्कही नाही! रोहेवासीयांची बिकट अवस्था रोहे : प्रतिनिधी रोहा शहरासह ग्रामीण भागात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर अतोनात नुकसान झाले आहे. चक्रीवादळ थांबले, परंतु त्याचे नागरिकांचे हाल सुरूच आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारा, खांब पडल्याने वीजपुरवठा बंद आहे. नळपाणी पुरवठा बंद पडल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावे …

Read More »

सॅनिटायझरमुळे त्वचारोगाची समस्या

पनवेल : बातमीदार कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून तीन प्रमुख उपाययोजना सांगितल्या गेल्या असून त्यात सातत्याने हात धुण्याचा सल्ला महत्त्वाचा आहे. भीतीपोटी साबणाने अथवा सॅनिटायझरने सातत्याने हात धुतले जात आहेत. हे प्रमाण वाढू लागल्याने त्वचेच्या संरक्षक थराला इजा होऊन त्वचारोगांची समस्या निर्माण झाली आहे. हाताला खाज येणे, पांढरे चट्टे उठणे …

Read More »

वटपौर्णिमेच्या साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी

उरण : वार्ताहर वटपौर्णिमा शुक्रवारी (दि. 5) रोजी असल्याने वटवृक्षाची पूजा करण्यासाठी लागणार्‍या पुजेच्या सामुग्री खरेदी करण्यासाठी उरण बाजारात महिलांची लगबग दिसत होती. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. त्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने उरण बाजारात कर्नाटक, रत्नागिरी कोकण येथून येणारे फणस यंदा न आल्याने बाजारात फणस, फणसाचे गरे गायब झालेले …

Read More »

खारघरमध्ये गरजूंना मदत करणार्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त लॉकडाऊन काळात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खारघरमध्ये गरजूंना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, जेवण्याचे पॅकेट्स वाटप करण्यात आले. या सहकार्य करणार्‍या भाजप लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. जीवघेणा कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र व राज्य …

Read More »

नगरसेवक नितीन पाटील यांची नुकसानीची पाहणी

पनवेल : निसर्ग वादळामुळे शहरात ठिकठिकाणी एमएसईबीचे खांब पडले. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तो पूर्ववत करण्यासाठी एमएसईबीचे अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव यांना सहकार्य करण्यासाठी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील हजर होते. या वेळी परिसरात झालेल्या नुकसानीची माहिती नगरसेवक पाटील यांनी जाणून घेतली. वटसावित्रीच्या खरेदीसाठी नागरिकांची पनवेल …

Read More »

झाड कोसळून चारचाकीचे नुकसान

नवी मुंबई : बातमीदार बेलापुर अग्रोळी गावात सोसाट्याच्या वार्‍याने झाड कोसळून चारचाकीचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजता घडली. कोकण किनारपट्टीवर सलग दोन दिवस ’निसर्ग’ वादळ धडकणार असल्याने सकाळपासून नवी मुंबईत सोसाट्याचे वारे वाहू लागले होते. या वार्‍यांमुळे सेक्टर 29 येथे उद्यानातील हे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे अरुंद असलेला …

Read More »