आमदार गणेश नाईक यांची मागणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणायची असेल तर जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या होणे गरजेचे असून त्याकरिता नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून स्वमालकीची नवी मुंबईत 500 कोरोना चाचण्या दररोज करण्याची क्षमता असलेली स्वतंत्र लॅब उभारा, अशी मागणी आमदार गणेश …
Read More »मांडवणेत रक्तदान शिबिरास प्रतिसाद
कडाव : प्रतिनिधी शासनाने केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत काही ग्रामपंचायतींनी या देशकार्यात सहभागी होऊन रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने मांडवणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोन महिला व 24 पुरुषांनी रक्तदान करुन देश कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. रविवारी (दि. 10) मांडावणे ग्रामपंचायत हद्दीतील हरेहरेश्वर मंदिराच्या भव्य …
Read More »खारभूमी मजबुतीकरणाची लगबग सुरू
कामे उरकण्यासाठी अधिकार्यांची होणार दमछाक पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे गडब, खारपाले, कासू भागातील खारपाले, खारढोंबी जुईअब्बास, माचेला चिर्बी तर रावे, कोपर, भाल विठ्ठलवाडी, वडखळ या खारभूमी क्षेत्रातील तब्बल 9000 एकरावर नापिकीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. यामुळे बंधार्याची मजबुती करण्याची कामे येत्या 25 दिवसात करण्यासाठी खारभूमी विभागाचे …
Read More »नवी मुंबईत कोरोनाचे थैमान
रविवारी आढळले 82 रुग्ण; एकूण संख्या 674 वर नेरुळ : बातमीदार नवी मुंबईत कोरोना बधितांची संख्या वाढत असून रविवारी (दि. 10) एकाच दिवसात 82 रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 674 झाली आहे. शनिवारपर्यंतचा एका दिवसात रुग्ण वाढीचा हा सर्वोच्च आकडा असल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेला कठोर पाऊले उचलण्याशिवाय …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते धान्यवाटप
सुधागड : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात कुठलाही नागरिक उपाशी राहू नये यासाठी शासनाच्या वतीने अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील निराधार महिला, रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू व्यक्ती, कामगार, बेघर व्यक्तींना शासनाकडून ओएमएसएस योजनेंतर्गत धान्य देण्यात आले. अशाच प्रकारे तालुक्यातील शिळोशी ग्रामपंचायत …
Read More »रायगडात सीमाबंदीचे तीन तेरा
पोलादपूर : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याची सीमा बंद न केल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून आतापर्यंत असंख्य चाकरमानी रायगड जिल्ह्यासह कोकणात शिरकाव करू शकले आहेत. मात्र, पोलादपूर या रायगड जिल्ह्याच्या शेवटच्या तालुक्याच्या ठिकाणी अनेक पादचारी चाकरमान्यांना कशेडी घाटातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरून परत जाण्यास भाग पाडले जात आहे. पोलादपूर शहरातील प्राथमिक …
Read More »महागणपती मंदिरात शुकशुकाट
चिरनेर (ता. उरण) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी करुन धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे रविवारी संकष्टी चतुर्थी असतानादेखील कोरोनाच्या भीतीमुळे श्री महागणपती मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
Read More »श्री विरुपाक्ष मंदिराचा वर्धापनदिन
पनवेल ः पनवेल शहरातील श्री विरुपाक्ष महादेेव मंदिराचा वर्धापनदिन शासनाच्या नियमाप्रमाणे झाला. सालाबादप्रमाणे यंदाही श्री विरुपाक्ष महादेव मंदिराचा वर्धापन दिन कार्यक्रम कोरोना संक्रमण झाल्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे या वर्षी शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे झाला. त्यामुळे सर्व भक्तांनी घरूनच दर्शन घेतले. गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून पनवेलकरांना बहुमोल सहकार्य पनवेल : वार्ताहर तळोजा …
Read More »अंगणवाडी, आशा सेविकांचे कोरोना युद्धात महत्त्वाचे योगदान
उरण : वार्ताहर कोरोना युद्धात अंगणवाडी सेविका व आशा सेविका महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. अल्प मानधनात काम करणारा हा घटक कोरोना सर्व्हेमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका करत आहे. घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशा सेविका घरातील प्रत्येक सदस्याचा सर्व्हे व थर्मल स्क्रिनिंग करत आहेत. तसेच जनजागृतीचे कामही करत आहेत. …
Read More »जासई भागातील शेतकर्यांना थेट बांधावर मिळणार कृषिसेवा
चिरनेर : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना सर्व कृषिसेवा थेट बांधावरच देण्याचा उपक्रम शासनाच्या उरण तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला आहे. यामध्ये जासई विभागातील चिरले, जांभुळपाडा, गावठाण या गावांमधील शेतकर्यांना खते व भातबियाणे थेट शेताच्या बांधावरच देण्यासाठी उरणचे कृषी सहाय्यक अधिकारी डी. टी. केणी यांनी प्रत्येक शेतकर्याच्या घरी जाऊन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper