कर्जत : बातमीदार तालुक्यातील कोंढाणे येथे असलेल्या बुद्धकालीन लेणी पाहण्यासाठी आलेले चार तरुण रस्ता भरकटले होते. त्यांना शोधण्यात यश आले असून, ते सर्व तरुण रात्री कर्जत रेल्वे स्थानकातून आपल्या घरी सुखरूप पोहचले आहेत. मुंबई येथून पराह जवनदाल हा आपल्या अन्य तीन मित्रांसह शनिवारी (दि. 4) कर्जत तालुक्यातील कोंढाणे लेणी येथे …
Read More »आगरकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली तोफ सापडली
रेवदंडा : प्रतिनिधी आगरकोट किल्ल्यातील चोरीस गेलेली तोफ चौलनाका-वावे या मुख्यः रस्त्यालगत आंबेपुर फाट्यानजीक सापडली असून पुरातत्व खात्याच्या ओळख परेडनंतर रेवदंडा पोलिसांनी ती तोफ जप्त करून ताब्यात घेतली. रेवदंडा आगरकोट किल्ल्यातील सिध्देश्वर मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाच्या चवथर्यावर दोन तोफा ठेवण्यात आल्या होत्या. श्री दत्त जयंतीच्या चार दिवस अगोदर त्यातील एक तोफ …
Read More »कर्जत रेल्वेस्थानकात वाय-फाय सेवा कार्यान्वित
कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेने चार वर्षांपूर्वी काही रेल्वे स्थानकात मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. सर्व प्रथम मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर ही सेवा सुरू झाली. आता कर्जत स्थानकावर वाय-फाय सेवा सुरू करून रेल्वे प्रशासनाने येथील प्रवाशांना नवीन वर्षांची भेट दिली आहे. रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध …
Read More »ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : रविशेठ
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील झाप- आपटवणे-भावशेत या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. आगामी काळात मतदार संघातील सर्वच गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा मनोदय आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपचे रायगड जिल्हा चिटणीस राजेश मपारा, चंद्रकांत घोसाळकर, आपटवणे …
Read More »सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहावे -मिलिंद पोंक्षे
अलिबाग : जिमाका महिला व बालकांबाबतचे गुन्हे, लैंगिक अत्याचार आणि फसवणूक करताना अनेक समाजकंटक इंटरनेटचा वापर करत आहेत. जिल्ह्यात अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी शासन प्रयत्नशील असून महिला व बालकांनीही सायबर सुरक्षेबाबत जागरुक रहावे, असे आवाहन विरार येथील जाणीव चॅरिटेबल ट्रस्टचे मिलिंद पोंक्षे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले जयंती व महिला …
Read More »म्हसळ्यात बेटी बचाओ बेटी पढाओ! रॅली
मुलींचे शिक्षण ते आरोग्य जपण्यासाठी ‘आयसीडीएस’ सज्ज म्हसळा : प्रतिनिधी एकात्मिक बाल विकास केंद्र (आयसीडीएस) च्या प्रकल्प अधिकार्यांसह अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी म्हसळा शहरात जनजागृती रॅली काढली होती. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात आली. म्हसळ्याचे गट विकास अधिकारी वाय. एम. प्रभे आणि एकात्मिक …
Read More »पेठच्या कोथळीगडाला सागाचा दरवाजा
किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे खरे आधुनिक मावळे : वाडकर कर्जत : बातमीदार तालुक्यातील पेठ गावाच्या पाठिमागे उभा असलेल्या कोथळीगडाचा मुख्य दरवाजा आता बंदिस्त झाला आहे. त्यासाठी 700 किलो वजनाचा सागवान दरवाजा तेथपर्यंत नेऊन या किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देणारे आताच्या युगातील तरुण खरे मावळे आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते …
Read More »जंजिरा किल्ल्यास साडेचार लाख पर्यटकांची भेट
ऐतिहासिक वास्तू अथवा एखादे प्रसिद्ध धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पर्यटक अथवा धार्मिक लोकांचा वावर वाढल्याने तेथील स्थानिक लोकांना मोठा रोजगार प्राप्त होऊन तेथील आर्थिक सुबत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात असणार्या मुरूड तालुक्यात ऐतिहासिक सुप्रसिद्ध असा 350 वर्षांपूर्वी बांधलेल्या किल्ल्यामुळे स्थानिकांना चांगलाच फायदा मिळाला आहे. …
Read More »श्री मयुरेश टेलिकॉम दुकान सुरु
पनवेल : शहरात नव्याने श्री मयुरेश टेलिकॉम हे दुकान सुरु झाले आहे. या दुकानाचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि अभिनेते कमलेश सावंत यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ड चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक राजू सोनी, मालक शंकर हजारे आदी उपस्थित होते.
Read More »आपली बँक आपल्या दारी; नवी मुंबई डाक विभागाचा अनोखा उपक्रम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त ’बँक आपल्या दारी’ हे ब्रिदवाक्य समोर ठेऊन भारतीय डाक विभागाने 1 सप्टेंबर 2018 रोजी ’इंडिया पोस्ट पेमेंट्स बँके’ची स्थापना केली होती. या बँकेअंतर्गत भारतातील सर्व टपाल कार्यालये टपाल सेवे बरोबरच बँकेचीसुद्धा सुविधा पुरविणार आहेत. जगातील सर्वात मोठे टपाल जाळे भारतात असल्याने देशातील प्रत्येक गावापर्यंत, घरापर्यंत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper