उरण : वार्ताहर उरण परिसरातील मोरा कोळीवाडा, बोरी, केगाव, अंबिका वाडी, श्री स्वामी समर्थ मठ विनायक, तेलीपाडा, मुलेखंड आदी ठिकाणी साई बाबा मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उरण केगाव ग्रामपंचायत हद्दीतील विनायक कोळी वाडा येथील एक मुखी दत्त मंदिरात भजन महाआरती, पालखी उत्सव, महाप्रसाद आदींचे आयोजनक करण्यात आले …
Read More »इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीतर्फे डॉक्टरांचा सत्कार
पनवेल : वार्ताहर इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्यावतीने पनवेल पंचक्रोशीत विविध क्षेत्रात कार्यरत असणार्या, रुग्णांसाठी देवदूताची भूमिका बजावणार्या, वैशिष्ट्यपूर्ण आशा काही डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. सत्कारमूर्ती डॉ. प्रमोद गांधी, डॉ. म्हात्रे, डॉ. धर्मेश मेहता, डॉ. मृणाल बुवा, डॉ. जयश्री पाटील, डॉ …
Read More »पावसामुळे भाज्यांचे दर ‘एपीएमसी’त गडगडले
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. एपीएमसीमध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे. यामुळे जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेला टोमॅटो आता 20 ते …
Read More »काँग्रेसने नेमलेल्या अन्सारींची कारकिर्द संशयास्पद
पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप; भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची चौकशीची मागणी नवी मुंबई : बातमीदार काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या नुसरत मिर्झा या महिला पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची …
Read More »धोक्याचे दिवस
आषाढी एकादशीच्या सुमारास महाराष्ट्रातील पर्जन्यमान कमालीचे वाढलेले असते. हे ऋतुचक्र पिढ्यान पिढ्या आपल्या अंगवळणी पडले असले तरी गेल्या काही दशकांत पावसाळा आपले उग्र स्वरुप दाखवतोच असे निदर्शनास आले आहे. पर्यावरणाचा घात आणि हवामानातील बदल यांचा संबंध किती विघातक परिणाम घडवून आणू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून पर्यावरण तज्ज्ञ भारतातील मान्सून …
Read More »गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वे सरसावली
रोहा-चिपळूणदरम्यान 32 मेमू धावणार रोहे : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या भाविकांच्या सोयीकरता मध्य रेल्वे सरसावली असून या काळात रोहा ते चिपळूण या दरम्यान 32 मेमू गाड्या धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रविण पाटील यांनी दिली. त्यामुळे गणेशभक्तांच्या कोकणातील प्रवास सुखकर होणार आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील …
Read More »कशेडी घाटात अपघात; चोळई गावाजवळ ट्रक उलटला
पोलादपूर : प्रतिनिधी कशेडी घाटातील चोळई गावाजवळील वळणावर बुधवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास ट्रक पलटी झाला. या अपघातात कलंडलेल्या ट्रकचे तुकडे झाले. चालक सुनील सोपान वाघमारे हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-43,जे-9855) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरून कल्याणकडे येत होता. कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या विरुध्द दिशेस …
Read More »खालापुरातील शाळांना दोन दिवस सुटी
खालापूर : प्रतिनिधी मागील चार दिवस पावसाने घुमशान घातले असून बुधवारी (दि. 13) गुरुपौर्णिमेच्या दिवशी सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खालापूर, खोपोली, रसायनी, मोहपाडा, चौक, वावोशी परिसरातील नद्या व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. खोपोली-पाली मार्गावरील पुलावरून पाणी गेले तर काही ठिकाणी मार्गाच पाण्याखाली …
Read More »खोपोलीत अफवांचा पूर; सुरक्षा यंत्रणांची धावपळ
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना अफवांचादेखील पूर आला असून त्यामुळे आपत्कालीन यंत्रणांची बुधवारी (दि. 13) चांगलीच धावपळ झाली. खोपोली शहराच्या रहाटवाडा या परिसरात असणार्या पुलावरून दोन मुले वाहून गेल्याची वार्ता शहरात वार्यासारखी पसरली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, अमोल कदम, सुनील पुरी, …
Read More »अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी
पाली पुलावर सलग दुसर्या दिवशी आले पाणी; वाहनांच्या लांब रांगा, प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल पाली : प्रतिनिधी दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावर पाली जवळील अंबा नदी पुलावरून मंगळवारी दुपारी 12 नंतर पाणी गेले होते. ते तब्बल 9 तासांनी म्हणजे रात्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper