आणखी एकाचा मृत्यू उरण : घनश्याम कडू तालुक्यात काल अपघातवार ठरला आहे. काल दुपारपर्यंत झालेल्या दोन अपघातात एका आठ वर्षीय चिमुकलीसह वयस्कर महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यासमोरील उड्डाण पुलावरून …
Read More »पोस्ट ऑफीस महानगरपालिकेच्या जागेत स्थलांतरित होणार
पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेलचे पोस्ट ऑफीस आता महानगरपालिकेच्या जागेत लवकरच स्थलांतरित होणार आहे. मंगळवारी (दि. 21) कै. विलासराव देशमुख कॉम्प्लेक्स, गाळा नं 110 व 111 मध्ये जाऊन नगरसेविका मुग्धा लोंढे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. या वेळी अठवडाभरात पोस्ट ऑफीस सुरू होईल, अशी माहिती पोस्ट ऑफिसमधील …
Read More »कंटेनर ट्रेलर पळविणारी सहाजणांची टोळी जेरबंद
दीड कोटींचा मुद्देमाल जप्त; नवी मुंबई पोलिसांची कामगिरी पनवेल : वार्ताहर जेएनपीटी बंदरातून सिल्वासाच्या दिशेने दीड कोटी रुपयांचे 25 टन कॉपर घेऊन निघालेला कंटेनर ट्रेलर बेलापूर येथून पळवून नेणार्या सहा जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुद्देमालासह अटक केली आहे. जेएनपीटीहून निघालेला हा कंटेनर ट्रेलर उलवे-बेलापूर मार्गावरील रेतीबंदर येथे …
Read More »चौल भाटगल्लीत योग शिबिर
रेवदंडा : चौल भाटगल्ली येथील मोरया अॅकडमीने ठाणे येथील अंबिका योगाश्रमाच्या सहकार्याने मोफत योग शिबीर आयोजित केले आहे. 14 जुलैपर्यंत दर रविवारी घेण्यात येणार्या या शिबिरात अंबिका योगाश्रमाचे वसंत दिवेकर, वृंदा दिवेकर व दिलेश मोसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योगाचे प्रशिक्षण दिले जात आहे. या शिबिरात व्याधीप्रमाणे वेगवेगळे गट करून प्रशिक्षणार्थीकडून योग …
Read More »तळई, दापोडे आदिवासीवाडीत लखलखाट
आठ वर्षांनी सुरू झाले पथदिवे पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सरसगडाच्या पायथ्याशी तळई आणि दापोडे या आदिवासीवाड्या आहेत. त्या पाली ग्रामपंचायत हद्दीत येतात. मात्र गेल्या आठ वर्षांपासून तेथील पथदिवे बंद होते. त्यामुळे या आदिवासी बांधवांची गैरसोय होत होती. पाली ग्रामपंचायती तर्फे वीज जोडणी सुरळीत करून नुकतेच हे पथदिवे सुरु करण्यात …
Read More »कर्जतचे गटविकास अधिकारी भर उन्हात पोहोचले ठाकूरवाडीत
रस्ता नसल्याने बीडीओंची पायपीट कर्जत : बातमीदार तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक आदिवासीवाड्या पाण्यासाठी व्याकुळ झाल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जतचे गटविकास अधिकारी किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील आदिवासी वाड्यांमध्ये पोहचले. किरवली ग्रामपंचायत हद्दीमधील किरवली ठाकूरवाडी आणि सावरगाव ठाकूरवाडी अशा …
Read More »टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाची धडपड
पाणीपुरवठ्यासाठी टँकर पुरविण्याचे कर्जत पं.स.चे ग्रामपंचायतींना आदेश कर्जत : बातमीदार तालुक्यातील 84 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, दुर्गम आणि आदिवासी भागात तर पाणीटंचाईचे स्वरुप अधिकच भीषण झाले आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करतांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, कर्जत पंचायत समितीने अध्यादेश …
Read More »आजी-आजोबांसाठीचा ‘आनंदोत्सव’
एप्रिल ते जून महिन्यात जेष्ठ नागरिकांना त्रास दिल्याच्या तक्रारीचे प्रमाण जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आज घरात वृध्द माणूस म्हणजे अडचण वाटू लागले आहेत. परदेशात राहणार्या मुलांना आपल्या आई-वडिलांचा घरात मृत्यू झाल्याचे अनेक महिने माहीत नसल्याच्या किंवा त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकत नसल्याने व्हॉट्सअपवर दाखवा सांगणार्या आजच्या तरूणांच्या …
Read More »विवेकने जबाबदारी ओळखावी
सार्वजनिक जीवनात वावरणे सोपे नसते. चित्रपट-क्रीडा या क्षेत्रातील अनेक मंडळी फार सहजपणे राजकारणाकडे वळत असतात. त्यांच्या मागे प्रसिद्धीचे वलय असते, त्यामुळे जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी त्यांची मदत होईल या हेतूने राजकीय पक्ष त्यांना सहजपणे सामावून घेतही असतात. पण कैकदा या मंडळींच्या ठायी राजकारण-समाजकारण करताना आवश्यक असणारी प्रगल्भता दिसून येत नाही. अभिनेता …
Read More »चावना बंधार्यात डुंबण्याचा मुले घेताहेत आनंद
रसायनी : सध्या पुन्हा एकदा सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. उन्हाच्या काहिलीमुळे जीव अगदी नकोसा झालेला असताना आणि शाळांना पडलेल्या सुटीमुळे पाताळगंगा नदीवरील चावना बंधार्यात मनसोक्तपणे डुंबण्याचा आनंद घेणारी मुले.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper