Breaking News

Ramprahar Team

रोहा तालुक्यात पाणीटंचाई

टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी रोहे ः प्रतिनिधी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाल्यानंतर  रोहा तालुक्यात काही गावात पाणीटंचाई भासू लागली आहे.  शहराजवळच असलेल्या धामणसई विभागातील मढाली खुर्द, वांदोली, वांदोली आदीवासीवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून तेथील महिलांना दोन कि.मी. अंतरावरून पाणी डोक्यावर आणावे लागत आहे. या तिन्ही गावांना टँकरने …

Read More »

सोलनपाडा पाझर तलावाने गाठला तळ

परिसरातील आठ नळपाणी योजना बंद, चिल्लार नदी कोरडी कर्जत : बातमीदार तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेल्या पाझर तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे या पाझर तलावामधून खालच्या बाजूला असलेल्या नदीमध्ये पाणी सोडण्याचे बंद झाल्याने चिल्लार नदी कोरडी झाली असून, त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना कोलमडून पडल्या आहेत. कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे …

Read More »

अपघातानंतर खालापुरातील रस्ता दुभाजक पूर्ववत

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खालापूर हद्दीत हॉटेल व ढाबा चालकांनी रस्ता दुभाजक तोडल्यामुळे अपघाताची घटना घडली  असून, अपघातानंतर मात्र कंत्राटदाराने तातडीने  दुभाजक दुरूस्ती केली आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर ते खोपोली रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. खालापूर ते महडपर्यंत दोन्ही मार्गिका तयार झाल्या असून रस्त्याच्या मधोमध दुभाजक तयार करण्यात …

Read More »

मुरूडमध्ये पर्यटनाचा हंगाम फुलला

सध्या मुरूड तालुक्यात पर्यटनाचा हंगाम फुलला असून विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे पर्यटक आपल्या मुलांसह मुरूड समुद्रकिनारी येण्यास अधिक पसंती देत आहेत. विशेष करून शनिवार व रविवारची सुटी साधून पर्यटक मोठ्या संख्येने मुरूड व काशीद समुद्र किनारी येत आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला …

Read More »

रालोआचे शक्तिप्रदर्शन

देशाच्या भवितव्यासाठी होणार्‍या लोकशाहीच्या उत्सवातील  पाचव्या टप्प्याचे वेध आता देशवासीयांना लागले आहेत. या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सज्ज झाले असून, शुक्रवारी त्यांनी वाराणसीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी झालेले शक्तिप्रदर्शन निश्चितच विरोधकांना धडकी भरून टाकणारे ठरले आहे. लोकसभेच्या महासंग्रामास आता खर्‍या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. …

Read More »

नेरळमध्ये महायुतीची प्रचारात आघाडी

मतदार बारणेंना भरभरून मतदान करतील, किसन शिंदे यांचा विश्वास कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात महायुतीचे कार्यकर्ते पोहचत असून, शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. नेरळ गावात महायुतीकडून नियोजनबद्ध प्रचार सुरू असून श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी देण्याचा निर्धार शिवसेना संपर्कप्रमुख …

Read More »

तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर मतदानावरील बहिष्कार मागे

खोपोली : प्रतिनिधी तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर खालापुरातील नैना संघर्ष समितीने मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल, पेण, उरण, खालापूर व कर्जत तालुक्यातील 270 गावे सिडकोच्या नैना क्षेत्रामध्ये येत असून सिडकोकडून या क्षेत्राचा प्रारूप विकास आराखडा व नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाला खालापूर …

Read More »

उमरोली, सावेळे प्रभागात युतीचे कार्यकर्ते सक्रीय

आपल्या बालेकिल्ल्यात आघाडी देणार कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात सावेळे आणि उमरोली या जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. या जिल्हा परिषद गटांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे वर्चस्व असून या दोन्ही ठिकाणी खासदार श्रीरंग बारणे यांना मोठी आघाडी …

Read More »

‘बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा’

‘आदित्य संवाद’ला तरुणाईचा मोठा प्रतिसाद खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे लोकप्रियतेबरोबरच कामगिरीतदेखील सरस ठरले आहेत. बारणे यांना सलग पाच वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला असून, मावळचा आवाज संसदेत उठविण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा, असे आवाहन युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. पिंपरीतील डॉ. …

Read More »

खारबंदिस्तीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे

अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी विकास विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अलिबाग तालुक्यात जवळपास पाच हजार 991 हेक्टर इतके खारभूमी क्षेत्र आहे. त्यासाठी 45 खारभूमी योजना आहेत. पैकी 35 योजना या शासनाच्या ताब्यात, तर 10 योजना या खाजगी आहेत. या योजनांवर  शेतकरी स्वतः श्रमदान करून …

Read More »