Breaking News

Ramprahar Reporters

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी

राज्यात 14,234 ठिकाणी 15 जानेवारीला मतदान मुंबई : प्रतिनिधीराज्यात 34 जिल्ह्यांतील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान, तर 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी (दि. 11) येथे केली.मदान यांनी सांगितले …

Read More »

रायगडात 59 नवे कोरोना पॉझिटिव्ह

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 10) नव्या 59 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, दिवसभरात 77 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 39 व ग्रामीण 5) तालुक्यातील 44, खालापूर तीन, अलिबाग, माणगाव व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी दोन आणि उरण, कर्जत, पेण, मुरूड, रोहा व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी …

Read More »

रायगडच्या समुद्रकिनारी निळ्या रंगाच्या लाटा

अलिबाग : रत्नागिरीपाठोपाठ आता रायगडच्या समुद्रकिनारीही रात्रीच्या सुमारास चमकणार्‍या निळ्या लाटांचा नजारा अनुभवायला मिळतो आहे. अलिबागजवळच्या नागाव किनारी बुधवारी रात्रीच्या सुमारास निळ्या रंगाच्या लाटा पहायला मिळाल्या. किनार्‍यावर फिरायला गेलेल्या काही तरुणांनी या लाटा पाहिल्या आणि मोबाइलमध्ये टिपल्या. लाटा  उजळून टाकणारे हे जीव आहेत प्लवंग. त्यांचे शास्त्रीय नाव नॉकटिल्युका. समुद्राच्या पाण्याबरोबर …

Read More »

किल्ले रायगड परिसरात उत्खनन

अतिउच्च दाबाच्या वीज टॉवरलादेखील धोका महाड : प्रतिनिधीनिसर्गसंपन्न व ऐतिहासिक रायगड परिसरात गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांसाठी उत्खनन होत आहे. सध्या रायगड संवर्धनाचे काम सुरू आहे. या कामासाठी लागणारा दगड याच परिसरातून घेतला जात असून, त्याकरिता नेवाळी वाडीच्या हद्दीत उत्खनन केले जात आहे. याचा धोका रायगड परिसरातील नैसर्गिक सौंदर्याला आणि …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्याकडून विकासकामांचा धूमधडाका

पनवेल : रामप्रहर वृत्तउरण मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. या विकासकामांचा शुभारंभ गुरुवारी (दि. 10) सलग दुसर्‍या दिवशी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अंतर्गत …

Read More »

भाजप अध्यक्ष नड्डा यांच्या ताफ्यावर प. बंगालमध्ये हल्ला

कोलकाता : वृत्तसंस्थापश्चिम बंगालमधील राजकारणाला हिंसक वळण मिळाले असून, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. नड्डा हे पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभारी कैलाश विजयवर्गीय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी दक्षिण परगणाच्या दिशेने चालले चालले असताना डायमंड हार्बर परिसरात त्यांच्या वाहनांवर …

Read More »

गुरे पळवून कत्तल करणारी टोळी गजाआड

आरोपी मुंब्रा, भिवंडी, कल्याण भागातील अलिबाग : प्रतिनिधीठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, भिवंडी, कल्याण येथून रायगड जिल्ह्यात येऊन गुरे पळवून त्यांची कत्तल करणारी एक टोळी रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) जेरबंद केली आहे.गेल्या काही महिन्यांपासून पेण, वडखळ, पाली, रोहा, खोपोली, कर्जत, रसायनी आदी ठिकाणी पाळीव गुरे-जनावरांची चोरी, त्यांची कत्तल व …

Read More »

कोरोनासंदर्भात पनवेल मनपाची आढावा बैठक; लशीच्या पूर्वतयारीबद्दलही चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची पहिल्यांदा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कोरोनासंदर्भात महापालिकेने केलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच कोरोनाच्या लशीसंदर्भात काय पूर्वतयारी करायला हवी याबद्दल लोकप्रतिनिधींनी आपली मते …

Read More »

मुख्यमंत्री कोकणात आले कधी, गेले कधी समजलेच नाही!

चिपळूण : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (दि. 10) रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात अलोरे येथील कोयना प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याची पाहणी केली. मुख्यमंत्री ठाकरे कोयनेतून भुयारीमार्गे चौथ्या टप्प्यात आले आणि पाहणी करून पुन्हा माघारी परतले. त्यामुळे पोफळी व आलोरेवासीयांसाठी त्यांचा दौरा केवळ उत्सुकतेचा विषय ठरला. मुख्यमंत्री अलोरेत आले कधी गेले कधी …

Read More »

नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतीयत्वाच्या विचारांनी ओतप्रोत संसद भवनाच्या निर्मितीचा शुभांरभ हा आपल्या लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असेल. नव्या भारताच्या उभारणीचे ते साक्षीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 10) येथे केले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातंर्गत संसद भवनाचे भूमिपूजन पंतप्रधान …

Read More »