‘बेटी बचाव बेटी पढाव’चा नारा उरण : प्रतिनिधी : मुलगी शिकली पाहिजे. मुलगी ही घराचं मांगल्य असते. मुलगी हे घरचं नंदनवन असते. आपल्याला जिने जन्म दिला तीसुद्धा मुलगी होती. जर ती नसती, तर आपण या जगात नसतो. अगदी पुरातन काळात या स्त्रीचा महिमा वर्णिला आहे. कौसल्या, देवकी, यशोदा, जिजाबाई यांनी …
Read More »खोपोली पोलिसांनी घडविली माय-लेकराची भेट
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : पोलिसाच्या खाकी ड्रेसमध्येही एक माणूस आहे, हे खोपोली पोलिसांनी एक मानवतेचे काम करून दाखवून दिले आहे. त्यांनी ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडवून आणली आहे. या कामगिरीबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे. त्याचं झालं असं की, गेले काही दिवस एक महिला मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल …
Read More »कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू सगुणाबागेच्या प्रेमात…
सर्व प्रकल्पांची घेतली माहिती कर्जत : बातमीदार : देशातील पहिले कृषी पर्यटन केंद्र असलेल्या कर्जत तालुक्यातील सगुणाबाग कृषी पर्यटन केंद्राला कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी भेट दिली आणि ते सगुणाबागेच्या प्रेमातच पडले. सगुणाबागेत पूर्ण दिवस थांबून कुलगुरूंनी तेथे सुरू असलेल्या सर्व प्रकल्पांची माहिती घेतली.दरम्यान, सगुणाबागेत सुरू असलेली …
Read More »पेण नगर परिषद नालेसफाईच्या कामात व्यस्त
पेण : प्रतिनिधी : मान्सुनपूर्व नाले व गटारे सफाईचे काम हाती घेण्यात आले असून, शहरातील 18 पैकी 10 नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित नालेसफाईचे काम येत्या 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पेण नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी दिली. शहरांतील मान्सुनपूर्व नालेसफाईबाबतचा अहवाल शासनाने 31 मेपर्यंत मागविला …
Read More »मत्स्यव्यवसाय कार्यालये एकाच छताखाली
अलिबागमध्ये नवीन संकुलाचे काम सुरू अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग कोळीवाडा येथे असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची जुनी प्रशासकीय इमारत मोडकळीस आल्यामुळे या इमारतीत असलेली मत्स्यव्यवसाय विभागाची सर्व कार्यालये इतरत्र हलविण्यात आली आहेत. येथे पुन्हा नवी इमारत बांधाण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये ही सर्व कार्यालये पुन्हा एका छताखाली येणार आहेत. मत्स्यव्यवसाय …
Read More »कांगोरीगडावर पर्यटनपूरक विकासकामांचा अभाव
महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड चंद्रराव मोरे यांच्याकडून हा कांगोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि याचे नामकरण ’मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छ.शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छ. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा …
Read More »बळीराजाला आधार हवा
राज्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह रूप धारण करत चाललेली असतानाच, स्कायमेट या हवामानविषयक खाजगी कंपनीने मान्सूनचे आगमन यंदा तीन दिवसांनी लांबणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. भीषण पाणीटंचाईच्या तोंडावर पावसाचा तीन-चार दिवसांचा विलंबही अडचणींमध्ये प्रचंड भर टाकणारा भासतो. एकंदर परिस्थिती चिंतेत भर टाकणारी असताना शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातली आकडेवारी मात्र निश्चितपणे धीर …
Read More »आगरी-कोळी समाजात लग्नसोहळेही होताहेत स्मार्ट
उरण : जीवन केणी : उ0रण तालुका विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना या परिसरात साजर्या होणार्या यात्रा उत्सव सोहळ्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. आगरी कोळी समाजातील लग्न सोहळा म्हणजे पर्वणी समजली जात होती, परंतु आज या समाजातील लग्न सोहळ्याची पारंपरिक पद्धत पूर्णपणे बदलून गेली असल्याचे चित्र दिसू लागले आहे. आगरी-कोळी …
Read More »खारघरमध्ये सुशोभीकरणासाठी तलाव घेतले दत्तक
खारघर : प्रतिनिधी : खारघर सेक्टर 35 मधील तलावाच्या सुशोभीकरणासाठी येथील रहिवाशांनी पुढाकार घेतला आहे. खारघर शहराला नैसर्गिक साधनसंपदा लाभली आहे. एकीकडे विशालकाय पर्वतरांगा, त्याचबरोबर शहरातील तलाव, विहिरी, लेक आदींचा समावेश आहे. या सर्व गोष्टीच्या संगोपनासाठी खारघर शहरातील अडोप्ट लेक, अडोप्ट ट्री या ग्रुपने पुढाकार घेतला आहे. वर्षभरात खारघर शहरातील …
Read More »कोपरा गावात दूषित पाणी शिरले मत्स्यशेतीत
खारघर : प्रतिनिधी : तळोजा औद्योगिक वसाहतीतील दूषित पाणी मत्स्यशेतीत शिरल्यामुळे शेतकर्यांचे शेकडो मासे मेल्याची घटना कोपरा गावाजवळ घडली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडल्यामुळे भरती दरम्यान प्रदूषित पाणी शेतात शिरल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. तळोजा एमआयडीसी परिसरात जवळपास लहान मोठे असे 850 कारखाने आहेत. तळोजा एमआयडीसीमधील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper