चौक ः रामप्रहर वृत्त चौक गाव बाजारपेठेतील अंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम येथील ग्रामस्थांनी थांबविले होते. गटारांचे काम केल्यानंतरच रस्त्याचे बांधकाम करा, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने आमदार महेश बालदी यांनी येथे सोमवारी (दि. 2) भेट घेऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. नियोजित काम पूर्ण करून पुढील वेळी आमदार निधीतून किंवा अन्य निधीतून सहाय्य …
Read More »नेरळ मानिवली येथे घरफोडी
सोन्याच्या दागिन्यांसह चार लाख चोरले कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथे घरफोडी होवून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण चार लाखाची चोरी झाली आहे. दरम्यान चोरट्यांचा तपास पोलीस करत आहेत. अधिक वृत्त असे, महेंद्र तुकाराम गवळी हे आपल्या सासरवाडीला नेवाळी येथे (दि. 28)श्री सत्यनारायण पूजेसाठी गेले होते. या वेळी बंद घराच्या पडवीमधून …
Read More »रस्त्यासाठी आदिवासींचे उपोषण
अलिबाग-सागरमाची वाडीत जाण्यासाठी रस्ताच नाही अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग सागरगड माची येथील आदिवासीवाडीला जाणार्या रस्त्यासाठी निधी मिळावा, या मागणीसाठी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. बळवंत वालेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या लाक्षणिक उपोषणात आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ यात मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. अलिबाग तालुक्यातील सागरगड माची आदिवासी वाडीला …
Read More »निर्सगातूनच भूस्खलनाच्या धोक्याची पूर्वसूचना मिळते
डॉ. हिमांशू कुलकर्णी यांचे पाणी परिषद चर्चेदरम्यान प्रतिपादन पोलादपूर : प्रतिनिधी कुपनलिकेचा हॅण्डपंप, जमिनीतील जलस्त्रोत, पावसाचा जोर आणि पाळीव प्राण्यांचे वर्तन अशा काही बाबींमधून भूस्खलनाच्या धोक्याची नैसर्गिक पूर्वसूचना मिळू शकते. संभाव्य दरडप्रवण क्षेत्र ओळखून त्याठिकाणी पूर्व चेतावणी प्रणाली विकसित करावी लागेल, असे मत डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी व्यक्त केले. माणगाव …
Read More »चौलच्या ताडगोळ्यांना पर्यटकांची पसंती
रसरशीत, आरोग्यदायी फळविक्रीतून स्थानिकांना रोजगार उपलब्ध रेवदंडा : प्रतिनिधी चौलमधील ताडगोळे पर्यटकांची खास पसंती असून याची मोठी मागणी ऐन उन्हाळ्यात असते. चौल परिसरात ताडगोळ्यांची असंख्य झाडे असून ताडगोळे विक्रीतून मोठे उत्पन्न स्थानिक साधतात. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात ताडगोळे यांना थंडावा म्हणून पसंती असते.त्यामुळेच मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरातून तसेच परिसरातून आलेले …
Read More »कविवर्य नारायण सुर्वेंच्या नावाने दिलेला पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांचे उद्गार कर्जत : बातमीदार समाजातील सर्वांच्या काळजाला भिडणार्या कविता देणारे कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नावाने दिला गेलेला पुरस्कार हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाएवढेच आपल्यासाठी महत्त्वाच्या दर्जाचे असल्याचे उदगीर येथील 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा.भारत सासणे यांनी सांगितले. पद्मश्री नारायण सुर्वे …
Read More »सावध ऐका पुढच्या हाका…!
राज्यात सध्या उष्णतेचे तीव्र चटके बसू लागले आहेत. उन्हाळ्यात तापमान वाढणे स्वाभाविकच असते, पण अलिकडच्या काही वर्षांत तापमानाचा पारा सरासरीच्या कैक पटींनी वर सरकताना दिसतोय. त्यामुळे अंगाची लाही लाही होणे काय असते याचा अनुभव येत आहे. मे महिन्यात तर तापमान 50 अंशांच्या पुढे जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय. त्यामुळे सावधान म्हणण्याची …
Read More »नवीन पनवेल येथे क्लिनीक ‘मिनीस्ट्री ऑफ पेट्स’चे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथे ‘मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ हे पाळीव प्राण्यांचे क्लिनीक सुरु झाले आहे. या क्लिनिकचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. या वेळी देवेश नावंदर आणि प्रविण नावंदर यांनी सुरु केलेल्या या ’मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ …
Read More »खैरवाडीत रस्ते होताहेत चकाचक
भाजपाचे तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे सुरु आहेत. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गारमाल वाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे …
Read More »तुम्ही वाचता, तेव्हा!
-भारत सासणे, अध्यक्ष, 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात. ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत …
Read More »