Breaking News

Monthly Archives: July 2019

सामाजिक जाणिवेतून आरोग्य महाशिबिर -वाय. टी. देशमुख

पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक जाणिवेतून दरवर्षी आरोग्य महाशिबिर आयोजित केले जात असून, या महाशिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा प्रवक्ते तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे उपकार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख यांनी केले आहे. सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष …

Read More »

उरण पालिकेचा अतिक्रमणांवर हातोडा

उरण ः प्रतिनिधी उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अडथळा निर्माण करणारी 18 अनधिकृत वाढीव गाळ्यांची अतिक्रमणे उरण नगर परिषदेने बुलडोझर लावून हटवली. यामध्ये काही गॅरेज, भाजीची दुकाने, टपर्‍यांंचा समावेश आहे. उरण नगर परिषदेच्या हद्दीतील नागाव रोडवरील इमारतींच्या समोरच अनेक गाळेधारकांनी अनधिकृतपणे वाढीव बांधकामे केली होती. अनधिकृतपणे उभारण्यात …

Read More »

बेलोशी येथे वृक्षारोपण

रेवदंडा : प्रतिनिधी – कुलस्वामिनी नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने रविवारी (दि. 28)  बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गावातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, बेलोशी ते वावे रस्ता आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष राकेश भोपी यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपणाचा हेतू विषद केला. सरपंच कृष्णा भोपी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर …

Read More »

दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी अनिल नवगणे यांची नियुक्ती

म्हसळा : प्रतिनिधी  – शिवसेना दक्षिण रायगड जिल्हाप्रमुखपदी माणगाव तालुकाप्रमुख अनिल नवगणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अनिल नवगणे यांची दक्षिण रायगड जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. म्हसळा तालुक्यातून माजी सभापती …

Read More »

नेहरू युवा केंद्रातर्फे भादाव गावात स्वच्छता अभियान

पाली : प्रतिनिधी – नेहरू युवा केंद्र अलिबाग यांच्या वतीने आणि राष्ट्रीय युवा स्वयंसेवक नितीश दिलीप भादावकर यांच्या पुढाकाराने  भादाव गावात सलग दोन दिवस स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. भादाव युवा मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि आदिवासी ग्रामस्थ यांच्या मदतीने हे स्वच्छता अभियान यशस्वी झाले. पहिल्या दिवशी भादाव आदिवासीवाडी व परिसर, …

Read More »

नेरळमधील शाळेचे स्वच्छतागृह कोसळले

कर्जत : बातमीदार – नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या वाल्मिकीनगर शाळेतील स्वच्छतागृह रविवारी (दि. 28) रात्री वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने कोसळले. स्वच्छतागृहाचे पत्रे उडून गेले. त्यावेळी रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीतर्फे या स्वच्छतागृहाची तत्काळ दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती उपसरपंच अंकुश शेळके यांनी दिली आहे. वाल्मिकीनगर …

Read More »

मोरेवाडीमधील गोठा कोसळला

कर्जत : बातमीदार – तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील मोरेवाडीमधील एका आदिवासी शेतकर्‍याचा गुरांचा गोठा रविवारी (दि. 28) रात्री कोसळला. त्यातील बैल गळ्यातील दोर्‍या तोडून पळून गेल्याने वाचले असून, गोठ्यामध्ये झोपलेले शेतकरी लहू दरवडा हेदेखील बचावले आहेत. मोरेवाडी परिसरात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस आणि वारा होता. त्या वादळात लहू दरवडा …

Read More »

बोरावळे मोरेवाडीतील जॅकवेल व पंपघर गेले वाहून

पोलादपूर : प्रतिनिधी  – तालुक्यातील बोरावळे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील गुडेकरकोंड आणि मोरेवाडी नळ पाणी योजनेची जॅकवेल आणि पंपघर शनिवारी सकाळी उद्ध्वस्त अवस्थेत नदीपात्रातील पूरस्थितीमध्ये दिसून आले. यामुळे मोरेवाडी गुडेकरकोंड येथे ग्रामस्थांना नळ पाणीपुरवठा होणे बंद झाले आहे. गुडेकरकोंड व मोरेवाडी नळ पाणी योजना गेल्या सहा वर्षांपूर्वी कार्यरत झाली. शुक्रवारपासून सुरू असलेल्या …

Read More »

नेरळचा अवसरे लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो

समाधानकारक पाऊस झाल्याने धरण भरले कर्जत : बातमीदार – तालुक्यातील अवसरे येथील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी बांधण्यात आलेला लघुपाटबंधारे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. धरणाच्या परिसरात चांगला पाऊस झाल्याने धरण भरून त्यातील अतिरिक्त पाणी सांडव्याच्या माध्यमातून बाहेर पडू लागले आहे. पाटबंधारे विभागाने कर्जत तालुक्यातील अवसरे, बिरडोळे आणि वरई गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित …

Read More »

रायगडात तूर लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न

अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी भाताबरोबरच अंतरपीक म्हणून कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तूर लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्ह्यात 1200 किलो तूर बियाणांचे वाटप करण्यात आले आहे. खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात कडधान्याचे पीक घेतले जात नाही. केवळ भातावरच अवलंबून राहावे लागते. शेतकर्‍यांच्या …

Read More »