Breaking News

Monthly Archives: November 2019

सिडकोच्या योजनांतील उर्वरित घरांच्या अर्ज नोंदणीला सुरुवात

नवी मुंबई : सिडको वृत्त गृहनिर्माण क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या सिडको महामंडळाने नवीन गृहनिर्माण योजनांबरोबरच आपल्या पूर्वीच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमधील उर्वरित घरे उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे, असे उद्गार सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सिडकोच्या वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि उन्नती …

Read More »

पोदीमधील रस्त्याचे डांबरीकरण

प्रभाग समिती अध्यक्ष तेजस कांडपिळे यांच्या प्रयत्नांना यश पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल आणि पनवेलला जोडणारा पोदी क्रमांक 1 येथील रस्त्यांचे काम रखडले होते. त्यामुळे गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. प्रभाग समिती सभापती तेजस कांडपिळे यांनी अखंडीतपणे पाठपुरावा करून नगरोत्थान योजनेच्या निधीतून हे प्रलंबीत काम पूर्ण केले आहे. त्यामुळे विसपुते …

Read More »

धोनी आयपीएलमध्ये खेळणार!

रांची : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनी निवृत्ती घेणार की नाही याबद्दल चर्चा सुरू असल्या तरीही आयपीएलमध्ये धोनी पुढची काही वर्षे खेळत राहील हे आता स्पष्ट झाले आहे. आयपीएलच्या 13व्या हंगामाचा लिलाव आता जवळ येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबर रोजी कोलकाता शहरात हा लिलाव होईल. अशात 2020च्या हंगामासाठी धोनीने स्वतःहून चेन्नईची …

Read More »

उपांत्य फेरी गाठण्यात मुंबई अपयशी

सुरत : वृत्तसंस्था नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईचे सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव (80 धावा), श्रेयस अय्यर (नाबाद 80) आणि पृथ्वी शॉ (57) या तिघांनी साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकांमुळे मुंबईने अव्वल साखळीच्या ‘ब’ गटातील अखेरच्या लढतीत पंजाबवर 22 धावांनी …

Read More »

श्रीकांत, साईप्रणीत, प्रणॉयची विजयी सलामी

सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा लखनऊ : वृत्तसंस्था किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंनी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली आहे. तिसर्‍या मानांकित श्रीकांतने 36 मिनिटे चाललेल्या सामन्यात रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा 21-12, 21-11 असा सरळ गेममध्ये पराभव केला. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत …

Read More »

अभिषेक-ज्योतीचा ‘सुवर्ण’वेध

आशियाई तिरंदाजी स्पर्धेत चमकदार कामगिरी बँकॉक : वृत्तसंस्था अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा व्हेन्नम यांनी आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या खात्यावर सातवे पदक जमा झाले. अभिषेक-ज्योती जोडीने कंपाऊंड मिश्र दुहेरी प्रकारातील अंतिम सामन्यात चायनीज तैपेईच्या यि-सुआन चेन आणि चेह-लूह चेन जोडीचा 158-151 असा पराभव केला. भारताने या …

Read More »

कोकणचे सामर्थ्य अधोरेखित करणारे कलादालन

देशातील 45 भारतरत्नांपैकी सहा कोकणातील, रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत. देशासाठी सर्वोच्च त्याग करणारी, देशाची कीर्ती जगभरात पोहचविणारी अनेक नररत्ने कोकणाने दिली आहेत. राज्यकारभार, लष्करी कामगिरी, वैचारिक नेतृत्व, समाजकारण, संस्कृती, इतिहास, संशोधन, शिक्षण, साहित्य, युद्धनीती, क्रीडा, अध्यात्म, नाट्य-संगीत, आदी विविध क्षेत्रांत जगात नावलौकिक मिळविणार्‍या, कोकणाचे सामर्थ्य अधोरेखित करणार्‍या व्यक्तींच्या तैलचित्रांचे चिपळूणच्या लोकमान्य …

Read More »

वाटेवरचे काटे

लोकांची कामे करताना तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे हात-पाय लकवा मारल्यागत थंड पडत असत. परंतु देवेंदजींनी ते चित्र पालटून महाराष्ट्राचा कारभार रूळावर आणला. नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार्‍या काळात ओल्या दुष्काळाला कसे तोंड देणार, नाणारच्या बहुचर्चित प्रकल्पाचे काय करणार, आरे वनातील मेट्रोप्रकल्पाच्या कामाचा बट्याबोळ होणार का, बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे योगदान देणार …

Read More »

नवनिर्वाचित आमदारांनी घेतली शपथ

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांनी तब्बल महिनाभरानंतर बुधवारी (दि. 27) आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 288पैकी उपस्थित 285 सदस्यांना (दुपारी 1 वाजेपर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली. महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवारी विधानभवनात झाले. सकाळीच कामकाज सुरू झाले. नव्या विधानसभेतील 288पैकी 285 आमदारांना विधानसभेचे हंगामी …

Read More »

वाकण-पाली, खोपोली रस्त्यावरील अतिअवजड वाहनांची वाहतूक आता मुंबई-गोवा राष्ट्रीयमार्गे

अलिबाग : जिमाका जिल्ह्यात झालेल्या अतिपर्जन्यवृष्टीमुळे व पुलावरून येणार्‍या-जाणार्‍या अतिअवजड वाहतुकीमुळे पूल क्षतीग्रस्त झाल्यास होणारी कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच जांभूळपाडा व बागूलपाडा पुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली रस्त्यावरील 20 मे. टनापर्यंतची अवजड वाहतूक सुरू ठेवून त्यावरील सर्व प्रकारची अतिअवजड वाहतूक बंद करण्यात येत आहे. सहा महिन्यांकरिता …

Read More »