नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महामार्ग पोलीस ठाणे परिक्षेत्र, महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे व रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून खालापूर टोलनाक्यावर वाहतूक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या 200 पोलिसांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. टोलनाक्यावरील 24 कर्मचार्यांचीसुद्धा या वेळी नेत्रतपासणी केली गेली. या वेळी लक्ष्मी आय …
Read More »Monthly Archives: January 2020
आगरी साहित्य संमेलन उदंड उत्साहात
उरण ः प्रतिनिधी आगरी समाजाच्या 18व्या आगरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ संगीतकार अच्युत ठाकूर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत होते. या वेळी व्यासपीठावर मान्यवर उपस्थित होते. दोन दिवस चाललेल्या कार्यक्रमात अनेक विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले, तसेच कविसंमेलन, परिसंवाद, महिलांवरील अत्याचार आदी विषयांचा यात अंतर्भाव होता. प्रथम …
Read More »रस्त्यासाठी कोरळवाडी आदिवासींचा तहसील कार्यालयासमोर मोर्चा
पनवेल : वार्ताहर तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरळवाडी आदिवासीवाडीला आजही रस्ता, पाणी व शिक्षणाची व्यवस्था नाही, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांसह आजारपणात जीवही गमवावा लागतो. त्यामुळे जोडरस्त्यासह इतर मागण्यांसाठी कोरळवाडीतील आदिवासी बंधू-भगिनींनी आपल्या मुलाबाळांसह सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. 20) पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. पनवेल शहरातील …
Read More »आखातातील युद्धाची जेएनपीटीलाही झळ
कंटेनर मालवाहतुकीची टक्केवारी घटण्याचा अंदाज उरण : प्रतिनिधी आखातात इराण-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आंतरराष्ट्रीत पातळीवर होणार असून, भारतालाही त्याची झळ बसण्याची चिन्हे आहेत. जेएनपीटीतील कंटेनर वाहतुकीची टक्केवारीही घटेल. या वर्षात बंदरातील मालाच्या जलवाहतूक आयात-निर्यात व्यापारात फक्त तीन-चार टक्के इतकीच वाढ होईल, असा अंदाज जेएनपीटी अधिकार्यांच्या पत्रकार परिषदेत माहिती …
Read More »मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ उल्लेख घेतला मागे
साईबाबांच्या जन्मस्थळ वादावर पडदा मुंबई : प्रतिनिधीसाईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही, तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असल्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा …
Read More »शिवसेनेचा खरा चेहरा उघड : देवेंद्र फडणवीस
मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर बोलताना भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका केली आहे. शिवसेनेने 2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट चव्हाण यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »विद्यार्थ्यांनो, स्वत:ला सिद्ध करा -डॉ. माधव वेलिन्ग
पनवेल : रामप्रहर वृत्तस्पर्धेच्या युगात आव्हानांसोबत संधीही आहेत. त्या साध्य आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नशील राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी प्र. कुलगुरू डॉ. माधव नारायण वेलिन्ग यांनी सोमवारी (दि. 20) खांदा कॉलनी येथे केले. मुंबई विद्यापीठ संलग्न असलेल्या व शिक्षणासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात …
Read More »भाजपमध्ये नड्डापर्व!
संघटनकुशल जे. पी. यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी (दि. 20) बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी नड्डा यांच्या नावाची घोषणा केली. मावळते अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नड्डा यांनी सूत्रे स्वीकारली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र …
Read More »परीक्षा पे चर्चा : पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना यशप्राप्तीचा कानमंत्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’परीक्षा पे चर्चा’ या कार्याक्रमाद्वारे दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून न जाऊ नये. अपयशी झालो तर आपण यशाच्या दिशेने जात आहोत, असा त्याचा अर्थ होतो, असे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी प्रेरित केले.या कार्यक्रमात एकूण दोन हजार …
Read More »सक्षम नेतृत्व : संजय (आप्पा) ढवळे
कोणत्या घरात जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसले तरीही कर्तृत्वाच्या जोरावर एखादा माणूस जीवनात कसा यशस्वी होऊ शकतो याचे चालतेबोलते उदाहरण म्हणजे भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे होय. संजयआप्पा यांनी कष्ट, जिद्द व दूरदृष्टीच्या जोरावर यशाची शिखरे गाठली. तळाशेत इंदापूर येथील संजयआप्पा यांचे राजकीय व सामाजिक कार्यातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper