एकाचा जागीच मृत्यू खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली गाव ते शिळफाटा यादरम्यान महामार्गावर शुक्रवारी (दि. 14) दुपारी एसटी बस व दुचाकीची ठोकर झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. अशोक पाटील आपल्या पत्नीसह अलिबागवरून मळवली (लोणावळा) येथे दुचाकी (एमएच-14, ईटी-4916)ने परतत होते. खोपोली आणि शिळफाटा यादरम्यान मुंबई-पुणे महामार्गावरील दर्ग्याजवळ खोपोली-पनवेल …
Read More »Monthly Archives: February 2020
पुलावरून गाडी कोसळली; पेणनजीक अपघातात तिघे जखमी
पेण ़: प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर पेणनजीकच्या पुलावरून गुरुवारी (दि. 13) रात्री टाटा नेक्सन गाडी 15 फूट खाली कोसळली. या अपघातात तीन जण जखमी झाले. कल्याण येथील राजेश शशिकांत मोरे (वय 26), संध्या नथुराम पाटील (वय 19) व प्रीती दत्तू कडवे (वय 23) हे गुरुवारी रात्री टाटा नेक्सन गाडीने कल्याण येथून …
Read More »वैद्यकीय अधिकार्यांची मुजोरी
कर्जतच्या आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात सलाइनसाठी पैशांची मागणी कर्जत : बातमीदार रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे चालविली जातात. या आरोग्य केंद्रांमध्ये आजारी रुग्णांना सलाइन लावायचे असल्यास पैसे मोजावे लागतात. तालुक्यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी हे बाहेरून सलाइन खरेदी करून आणत असून तेथे …
Read More »अनाथांना एक वेळचे नि:शुल्क भोजन
सहजसेवा फाऊंडेशन उपक्रमाचा खोपोलीत शुभारंभ; व्हॅलेंटाइन डे साजरा खोपोली : प्रतिनिधी येथील सहजसेवा फाऊंडेशन संस्थेद्वारे रोज दुपारी खास नियोजन केलेल्या फिरत्या वाहनातून अनाथांना नि:शुल्क भोजन देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 14) व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी करण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या सहजसेवा फाऊंडेशनतर्फे खोपोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल …
Read More »दारूबंदीसाठी महिला सरसावल्या
आसल ग्रामपंचायतीच्या 300हून अधिक महिलांच्या स्वाक्षर्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीत दारूबंदी आहे. सर्व ग्रामस्थदेखील दारूबंदीचा निर्णय कठोरपणे पाळतात, मात्र तेथील एका रिसॉर्टमध्ये अनधिकृतपणे दारूविक्री केली जात असून त्याविरुद्ध ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी 300हून अधिक महिलांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आले असून, आता रायगडच्या …
Read More »बंदरांच्या विकासामुळे पर्यटकसंख्येत वृद्धी
कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून नारळ-सुपारीच्या वृक्षांमुळे व समुद्राच्या अस्तित्वामुळे कोकणाला पर्यटकांच्या आगमनामुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून अलिबाग-मुंबई येथे जलद बोटसेवा त्याचप्रमाणे आगामी काळात रो रो सेवा उपलब्ध झाल्याने या भागाचा जलद गतीने विकास होताना दिसत आहे. केंद्र शासनाच्या सागरमाला प्रकल्पामुळे …
Read More »सिडकोच्या उद्यानात शौचालय सुरू ; नगरसेविका नेत्रा पाटील यांचा पाठपुरावा
खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील सेक्टर 19 प्लॉट क्र. 43 येथे सिडकोने उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात शौचालयदेखील होते, परंतु सिडकोच्या व कंत्राटदारामधील तांत्रिक अडचणीमुळे हे शौचालय बंद होते. ही बाब नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी पाठपुरावा केला व त्याची दखल घेत बंद शौचालय सुरू करण्यात …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने ’आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा झाली. प्रमुख पाहुणे नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक एम. के. म्हात्रे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. आमोद …
Read More »वीज दरवाढीविरोधात कामगार संघटना आक्रमक
उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणार्या कामगारांना पुरविण्यात येणार्या विजेच्या दरात अन्यायकारक भरमसाठ वाढ केली. त्यासंदर्भात जेएनपीटी वर्कर्स युनियनने मुख्य सचिव यांची गुरुवारी त्यांच्या दालनात भेट घेऊन प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे हे पटवून देऊन परिपत्रक त्वरित रद्द करण्याची मागणी केली व सर्व मान्यताप्राप्त कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर यासंबंधी …
Read More »वनराई बंधारे ठरताहेत शेतकरी, पशुपक्ष्यांसाठी वरदान
मोहोपाडा : प्रतिनिधी गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे आज काळाची गरज आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणि पशुपक्ष्यांसाठी वरदान ठरत आहेत. पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत तळ गाठत असतात, मात्र काही ठिकाणी हेच पाणी आपण अडवू शकतो आणि हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper