Breaking News

Yearly Archives: 2021

पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त

पनवेल : वार्ताहर प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी केल्यामुळे व तत्काळ उपचार घेतल्यामुळे पनवेल तालुक्यातील 10 गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे पनवेलसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. दुसर्‍या लाटेत कोरोनाचा संसर्ग पनवेलसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढला होता. यात अनेकांचा मृत्युदेखील झाला. कोरोनाची वाढणारी संख्या आटोक्यात आणण्यासाठी शासनाने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी …

Read More »

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत दिलासा; रुग्णदुपटीचा कालावधीही वाढला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नवी मुंबई शहरात झपाट्याने कोरोना संसर्ग पसरल्याने एप्रिलमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या एक हजारापर्यंत गेली होती. त्यामुळे रुग्णदुपटीचा काळ हा 80 दिवसांपर्यंतखाली आला होता. आता दुसरी लाटेत रुग्ण कमी झाले असून रुग्णदुपटीचा कालावधी 1208 दिवसांवर म्हणजे तीन वर्षांपेक्षा अधिक झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना …

Read More »

कर्जत तालुक्यातील धरणांची दुरुस्ती कधी?

निसर्गाने नटलेल्या कर्जत तालुक्यातील प्रदूषणमुक्त वातावरण सर्वांना हवेहवेसे वाटते. या तालुक्यात डोंगर आहेत, नद्या आहेत, जंगले आहेत, त्याचबरोबर पाणी साठवणूक करणारी धरणे, पाझर तलावदेखील आहेत. मात्र दोन पाझर तलाव वगळता इतर पाझर तलाव गेल्या पावसाळ्यात पूर्ण भरून वाहले नाहीत, तर तिन्ही लघुपाटबंधारे प्रकल्प असलेली धरणेदेखील ओव्हर फ्लो झाली नाहीत. याला …

Read More »

अन्यायी राज्य सरकारचा निषेध आणि महाराष्ट्र बंदची हाक!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…उरणच्या शेतकरी आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे वृत्त सार्‍या महाराष्ट्रात पसरताच राज्य सरकारविरुद्ध …

Read More »

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध? -वडेट्टीवार

पुणे ः प्रतिनिधीराज्यात कोविड निर्बंधांबाबत नवे धोरण अवलंबण्यात आल्यानंतर करोना पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांपर्यंत असलेल्या अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागांत रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात घेत राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी …

Read More »

पेट्रोलियममंत्र्यांचा राहुल गांधींवर पलटवार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरून केंद्रावर केलेल्या टीकेवर केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत. येथे काँग्रेस सत्तेत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलचे दर कमी करण्यास सांगावे, असे केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी …

Read More »

शिवसेनेची विचारधारा चंचल झालीय

दरेकरांचा संजय राऊतांना टोला मुंबई ः प्रतिनिधीराजकारण कधीच चंचल नसते, राजकीय नेते चंचल असतात. शिवसेनेची विचारधाराही आता अशीच चंचल झाली आहे, अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंचल राजकारणात कधीही काहीही घडू शकते. कोणीही कोणासोबत जाऊ शकते, असे …

Read More »

सिंहगड, लोणावळ्यात अतिउत्साही पर्यटकांची गर्दी

पुणे ः प्रतिनिधीकोरोना महामारीमुळे सिंहगड पर्यटक व गडप्रेमींसाडी खुला करण्यात आलेला नसतानाही रविवारी (दि. 13) पहाटेपासून ते दुपारपर्यंत येथे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवत पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. तसेच सुटीचे निमित्त साधत शनिवार-रविवारी लोणावळा, नवी मुंबईतील पारसिक हिल भागात अनेक जवळपासच्या पर्यटकांनी गर्दी केली होती. मुंबईकरांच्या वाटाही लोणावळ्याच्या दिशेने …

Read More »

मानखुर्द उड्डाणपुलाच्या नावावरूनही शिवसेनेचे मतपेटीचे राजकारण

भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येथील प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांचे रणझुंझार नेते लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, या समस्त रायगडवासीयांसह बहुसंख्य जनतेच्या मागणीबाबत ठाकरे सरकार हटवादी भूमिका घेत आहे. आपल्या मागणीवर नवी मुंबई, रायगडमधील भूमिपुत्र ठाम असून टोकाचा संघर्ष करण्याच्या पवित्र्यात आहेत. आता घाटकोपर-मानखुर्द लिंक …

Read More »

विंडीजचे पराभवाचे द्विशतक

दक्षिण आफ्रिकेचा डावाने दणदणीत विजय नवी दिल्ली ः वृत्तसंस्थावेस्ट इंडिज संघाला घरच्याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून एक डाव आणि 63 धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील त्यांचा हा 200वा पराभव ठरला. लुंगी एनगिडी, कागिसो राबाडा व अ‍ॅनरिच नॉर्ट्जे यांच्या भेदक मार्‍यासमोर विंडीजला दोन्ही डावांत तग धरता आला नाही. त्यांचा पहिला …

Read More »