Breaking News

Yearly Archives: 2021

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार..!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंजार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेसच्या धोरणानुसार स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी फाजल अली कमिशनची नेमणूक केली. …

Read More »

काँग्रेस नेते खासदार राजीव सातव यांचे निधन

पुणे ः प्रतिनिधी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे विश्वासू समजले जाणारे काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव यांचे रविवारी (दि. 16) पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. सातव यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू …

Read More »

ग्रामीण भागातील कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था देशात कोरोनाची रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आता शहरांसोबत ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आता शहरांसोबत ग्रामीण भागात कोरोना फैलाव रोखण्यासाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत देखभाल, स्क्रिनिंग आणि आयसोलेशनवर भर देण्यात आला …

Read More »

मराठा आरक्षण : ‘मविआ’ची होणार पोलखोल, कायदेतज्ज्ञ समितीची भाजपकडून स्थापना, चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा खून केलाय. आरक्षणाचा मुडदा पाडून ते मातीमोल केले, असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला, तसेच महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडले याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेतज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत, अशी माहितीही चंद्रकांत …

Read More »

राज्यात चक्रीवादळाचा रुद्रावतार; विविध ठिकाणी पडझड; नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर

अलिबाग ः प्रतिनिधी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाने देशाच्या दक्षिण किनारपट्टीपासून ते कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. हे वादळ गुजरातकडे जाणार असून या मार्गातील रायगड जिल्ह्यालाही त्याचा तडाखा बसणार आहे. मागील वर्षाचा निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव असल्यामुळे रायगडकरांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून 2254 …

Read More »

वावळोली कोविड सेंटरला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून ’एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधे भेट देण्यात आली. तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी स्वेच्छेने निधी गोळा केला आणि त्यातून वावळोली कोविड केअर सेंटरला दोन ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व औषधांची भेट दिली. तहसीलदार दिलीप …

Read More »

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रास संपूर्ण किटसह ऑक्सिजन सिलेंडर भेट

कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थानचा मदतीचा हात पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा काळात सामाजिक बांधिलकी जपत  येथील बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे पाली प्राथमिक आरोग्य केंद्राला संपूर्ण किटसह तीन ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्यात आले आहेत. कोरोना संकटात बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पाच लाख रुपयांचा …

Read More »

पालीतील जनता कर्फ्युला प्रतिसाद

औषधांची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालीमध्ये शनिवारपासून नऊ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्याला प्रतिसाद देत रविवारी (दि. 16) दुसर्‍या दिवशीही औषधांची दुकाने सोडून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. करोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पालीमध्ये शनिवार (दि. 15) पासून …

Read More »

एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, वाहनचालक बचावला

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झीटजवळ   चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पो रविवारी (दि. 16) सकाळी महामार्गाच्या रेलिंगला जाऊन धडकला आणि पलटी झाला. या अपघातात वाहनचालक सुदैवाने बचावला. अद्रकने भरलेला टेम्पो एक्सप्रेस वेवरून पुण्याहून मुंबईला जात होता. खोपोली एक्झीटजवळ रविवारी सकाळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टेम्पो एक्सप्रेस वेच्याबाजूच्या रेलिंगला …

Read More »

आदिवासी बांधवांना धान्याची प्रतीक्षा

सुधागडातील आदिवासींचा जगण्यासाठी संघर्ष सुरु पाली : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला धान्य देण्याची घोषणा केली होती. त्याला आज एक महिना उलटून गेला तरी अद्यापही आदिवासी समाजातील लोकांना रेशन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. कोरोना संकटात सुधागड तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधव आणि हातावर पोट असणारे घटक राज्य …

Read More »