Breaking News

Monthly Archives: March 2023

पनवेल येथे रस्ते दुभाजकांमध्ये माती टाकण्यास सुरुवात

भाजप नेते रावसाहेब खरात यांचा यशस्वी पाठपुरावा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये झाडे लावण्यासाठी माती टाकण्यात आली आहे. या कामी भाजप अनुसूचित मोर्चा पनवेल तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात यांनी पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार केला होता. पनवेल शहरातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यापासून ते पुर्वेस असणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या …

Read More »

पनवेल वाहतूक शाखेतर्फे 53 जणांवर कारवाई

पनवेल : प्रतिनिधी पनवेल वाहतूक शाखेतर्फे सोमवारी (दि. 13) राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 53 जणांवर कारवाई करण्यात येऊन 23 हजार 700 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही विशेष मोहीम वाहतूक शाखेचे उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. पनवेलच्या वाहतूक शाखेतर्फे सोमवारी कोळखे गाव (जुना मुंबई पुणे हायवे) येथे सायंकाळी …

Read More »

खारघर नो लिकर झोन होण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांची लक्षवेधी सूचना

पनवेल : प्रतिनिधी खारघर नो लिकर झोन होण्याच्या दृष्टिकोनातून पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली आणि या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहात खारघरचा आवाज बुलंद करताना म्हटले की, पनवेल महापालिका हद्दीमधील खारघर शहरातील अनेक नागरिकांनी सातत्याने गेल्या वर्षांपासून …

Read More »

कामोठ्यात आमदार केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कामोठे येथे भारतीय जनता पक्ष पुरस्कृत आणि जय हनुमान कुस्ती संघाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर केसरी भव्य कुस्त्यांचे जंगी सामने आयोजित करण्यात आले आहेत. कामोठे सेक्टर 11 येथील पोलीस ठाण्यासमोरील मैदानात येत्या रविवारी (दि. 19) दुपारी 2 वाजल्यापासून हा थरार रंगणार आहे. पनवेल महापालिकेचे …

Read More »

तळीये दरडग्रस्तांसाठी घरे उभारण्याचे काम सुरू

22 जुलै 2021 रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली. नैसर्गिक प्रकोपाला संपूर्ण जिल्हा बळी पडला. त्याचवेळी महाड तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. या दरडीच्या ढिगार्‍याखाली 66 घरे गाडली जाऊन 87 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्घटनेनंतर तळीये गावाच्या पुनर्वसनाचे काम प्रशासनाने जोमाने सुरू केले. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरे …

Read More »

‘नाटु नाटु’चा नादखुळा

ज्या क्षेत्रांना कोरोना कालखंडाच्या सावटातून बाहेर पडणे अजुनही पुरते जमलेले नाही अशा क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे चित्रपट क्षेत्र होय. त्यामुळेच येथील प्रत्येक यश या क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठी उमेद देणारे ठरते. या पार्श्वभूमीवर आज दोन भारतीय चित्रपटांनी ‘ऑस्कर पुरस्कारां’च्या मंचावर केलेली कामगिरी चित्रपट क्षेत्राशी संबंधितांनाच नव्हे तर तमाम भारतीयांना …

Read More »

महाविकास आघाडीच्या मोर्च्याचा बोजवारा

नागरिकांनी फिरवली पाठ पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उरण महाविकास आघाडीतर्फे मालमत्ता कराविरोधात सोमवारी (दि.13) काढण्यात आलेल्या मोर्चाला शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पाच हजारांपेक्षा हजारापेक्षा जास्त नागरिक मोर्चाला उपस्थित राहतील, अशी वल्गना केली होती, मात्र पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात …

Read More »

स्थानिकांना रोजगार, विकास कामांना प्राधान्य देणार

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांचे प्रतिपादन मुरुड : प्रतिनिधी अलिबाग मुरुड विधासभा क्षेत्राचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड तालुक्याच्या विकासासाठी आतापर्यंत 80 कोटी रुपयांचा निधी खर्च करून मुरुड तालुक्याचा चेहरा बदलला आहे. थोडेच दिवसात साळाव ते आगरदांडा या रस्त्याचे काम सुद्धा सुरु होणार असून लोकांना मोठा दिलासा मिळणार …

Read More »

आंबा नदी खाडीवरील पुलासाठी 35 कोटीच्या निधीची मंजुरी

प्रशासकीय मान्यता; शिंदेंच्या गतिमान सरकारने जिंकली जनतेची मने पाली : प्रतिनिधी देश स्वातंत्र झाल्यापासून बेणसे पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आंबा नदी खाडीवरील  अत्यंत महत्वपूर्ण व उपयुक्त  असलेल्या पुलाचे स्वप्न आता प्रत्येक्षात सत्यात उतरणार आहे. या पुलासाठी तब्बल 35 कोटीच्या भरीव निधीची  मंजुरी राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनातील बजेटमध्ये नमूद केली आहे. अनेक वर्षांपासून …

Read More »

पनवेल ते इंदापूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या 84 किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रिटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.13) दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, हेच या सरकारचे उद्दिष्ट्य आहे. महामार्गाचे काम 10 पॅकेजेसमध्ये सध्या …

Read More »