आपल्या देशात सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. प्रत्येक जण आपले मत निसंकोचपणे व न घाबरता व्यक्त करू शकतो, पण म्हणून तोंडाला येईल ते बरळायचे नसते. राजकारणी मंडळींनी तर हरएक शब्द तोलूनमापून बोलणे आवश्यक असते, मात्र एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी चिथावणीखोर विधान करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे …
Read More »न्यायालयाच्या निकालानंतर दिघी पोर्टच्या विकासकामांना वेग
दिवाळीखोरीत गेलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्टच्या हस्तांतरण प्रक्रियेला आता वेग आला आहे. सुमारे 2700 कोटी रूपयांचे कर्ज दिघी पोर्ट. लि. वर असल्याने हे प्रकरण राष्ट्रीय कंपनी कायदे लवादाकडे होते. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या जेएनपीटीने हे बंदर ताब्यात घेण्याची तयारी दर्शवली होती. परंतु अचानकपणे या कंपनीने यामधून माघार घेतली असुन आता …
Read More »अपयशाचे भय नकोच!
नापास या शिक्क्याने मुलांना नैराश्य येते. त्यातील काही मुले जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलतात हे तर खरेच. परंतु नापास हा शिक्का त्याहूनही अधिक मोठे नुकसान घडवून आणतो असे निदर्शनास आले आहे. मुख्य म्हणजे नापास मुलाला किंवा मुलीला सरसकट नालायक किंवा कुचकामी ठरवले जाते. त्याचा परिणाम पालकांवर देखील होतोच. दुर्दैवाची एक …
Read More »तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांची महाशिवरात्री!
भारतभरात आज महाशिवरात्री साजरी केली जात आहे. माघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान शंकर पृथ्वीच्या अधिक जवळ येतात. तमोगुणांचे ते प्राशन करतात पण यादिवशी मात्र ते विश्रांती घेतात …
Read More »जंगलचा कायदा
सत्तेच्या लोभापायी बाजू बदलली की दृष्टीसुद्धा बदलते हेच या चौकशीच्या उठाठेवीवरून समजून येते. वास्तविक फडणवीस सरकारचा हा उपक्रम देशविदेशातील पर्यावरण तज्ज्ञांनी नावाजला होता. तसेच अन्य ठिकाणी अशाच धर्तीचे उपक्रम राबवता येतील का याचा अभ्यास करण्यासाठी काही राज्यांतील प्रतिनिधी मंडळे आवर्जून येऊन गेली होती. इतक्या पवित्र उपक्रमावर गैरव्यवहाराचे बालंट आणणे हा …
Read More »रणांगणातील स्त्री-शक्ती
वास्तविक स्त्री आणि पुरुष असा भेदभाव लष्करात असता कामा नये असे बजावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संरक्षण दलांमधील सुधारणांना वाट करून दिली होती. त्याचीच परिणती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये झालेली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ताबडतोब ट्वीट करून राहुल गांधी यांचे अज्ञान दूर केले हे बरेच झाले. स्त्रीला पोथ्या-पुराणांमध्ये देवत्वाचा …
Read More »सत्ताधार्यांना भयगंड
सक्षम विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष पहारेकर्याची आपली भूमिका कठोरपणे पार पाडेल. त्याला तोंड देण्यासाठी सत्ताधार्यांनी सतर्क राहावे. सरकार पडेल की न पडेल याची चिंता भाजपला नाही, पण ती सत्ताधार्यांच्याच मनात आहे हे दिसून येत आहे. पाच वर्षे टिकायचे असेल तर या भीतीपासून महाविकास आघाडीने एकदाचे मुक्त झालेले बरे! …
Read More »रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. ही शिवजयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यानिमित्त मिरवणूक काढून महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा केला जातो. इतरही अनेक कार्यक्रम होतात. या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला ताठ मानेने जगायला शिकविणार्या या महान राजाच्या कार्याचा घेतलेला आढावा… छत्रपती शिवाजीराजे भोसले …
Read More »मुलांचा दैनंदिन आहार कसा असावा?
आजचा काळात आईवडील दोघेही कामकाजी असून कुटुंबही सीमित झाले. केवळ आईवडील आणि त्यांची मुले. अशा स्थितीत घरात मुलांकडे लक्ष देणारे कोणीच नसते. त्यामुळे मुलांच्या जेवणाची आभाळ होऊ लागते. जेवणाची आवडनिवड जास्त होऊ लागते किंवा मुले जेवणाचा कंटाळा करू लागतात. खाण्याच्या त्रासाने हतबल झालेले आईवडील मुलांना बाहेरचे खाऊ घालणे जास्त पसंत …
Read More »भाजपने रणशिंग फुंकले
भारतीय जनता पक्षाचे राज्यव्यापी अधिवेशन नुकतेच नवी मुंबईत झाले. या अधिवेधनात पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट करताना राज्यात अपघाताने सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यामुळे येत्या काळात भाजप विरुद्ध ठाकरे सरकार हा सामना जोरदार रंगण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील राजकीय समिकरणे बदलली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper