सुसंस्कृत, पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांमध्ये अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या विकृतांना वेळीच कडक शिक्षा होत नसल्याने त्यांची मजल वाढली आहे. हल्ली तर महिलांना जिवंत जाळण्याचे प्रकार राज्यात सातत्याने होऊ लागले आहेत. अशा वेळी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. हिंगणघाट जळीत प्रकरणामुळे संतापाची …
Read More »उपनगरीय लोकलसेवा सुलभ होण्याची आवश्यकता
मुंबईचे उपनगर म्हणून ज्याप्रमाणे वसई आणि विरारचा विकास झाला, त्याप्रमाणे कर्जत भागाचा विकास झाला नाही. त्यामुळे विरार फास्टला जेवढे महत्त्व पश्चिम रेल्वेमार्गावर आहे, तेवढे मध्य रेल्वेवर आणि त्या मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील कर्जत दिशेकडील रेल्वेस्थानकांत नाही. परिणामी कर्जत परिसराचा विकास मुंबईचे उपनगर असूनदेखील झाला नाही. शैक्षणिक हब म्हणून विकसित होत …
Read More »आचार्य बाळशास्त्री जांभेकर कोकण विद्यापीठ व्हावे!
आठवड्याच्या लेखाचं टंकलेखन करायला बसलो आणि माझा भ्रमणध्वनी खणखणला. मी त्याचा सुहास्यवदनाने स्वीकार केला. समोरची व्यक्ती बुजुर्ग असल्याचे जाणवले. ते बोलत होते, आपण योगेश वसंत त्रिवेदी कां? मी म्हटलं, होय! आपण? मी मनोहर जांभेकर, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वंशज. मी आपला लेख वाचला, आपले अभिनंदन. आपण एल्फिन्स्टन महाविद्यालयाला आचार्य बाळशास्त्री …
Read More »‘कोरोना’चा कहर!
चीनमध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत सुमारे पंधराशे जण ‘कोरोना’मुळे मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा सातत्याने वाढत असून, हा विषाणू एव्हाना सर्वत्र पसरू लागला आहे. अर्थात, त्याचा चीनएवढा अन्य कोणत्या देशात प्रादुर्भाव दिसून आलेला नाहीए, परंतु या विषाणूवर अद्याप लस आली नसल्याने संसर्गाचा धोका कायम आहे. आतापर्यंत बर्ड फ्ल्यू, …
Read More »भारताचे व्हॅलेंटाइन
पुलवामा आणि शहिदांचा स्मृतिदिन याचे राजकारण करु नये एवढा साधा विवेक देखील काँग्रेसच्या नेत्यांना दाखवता आला नाही याचे मनस्वी दु:ख होते. बेजबाबदार विरोधक असणे हे लोकशाही व्यवस्थेसाठी नेहमीच बाधक असते. राहुल गांधी यांचे ताजे वक्तव्य त्याचेच निदर्शक आहे. अवघी तरुणाई संयमाने व्हॅलेंटाइन डे साजरा करीत असताना शहिदांची आठवण ठेवते. परंतु …
Read More »बंदरांच्या विकासामुळे पर्यटकसंख्येत वृद्धी
कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून नारळ-सुपारीच्या वृक्षांमुळे व समुद्राच्या अस्तित्वामुळे कोकणाला पर्यटकांच्या आगमनामुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्याला 320 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून अलिबाग-मुंबई येथे जलद बोटसेवा त्याचप्रमाणे आगामी काळात रो रो सेवा उपलब्ध झाल्याने या भागाचा जलद गतीने विकास होताना दिसत आहे. केंद्र शासनाच्या सागरमाला प्रकल्पामुळे …
Read More »आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत उदासीनता
आदिवासींच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने श्रामशाळा सुरू केल्या. कोकणातही अशा आश्रमशाळा आहेत. एकात्मिक आदिवासी प्रकल्प पेण मार्फत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 16 आदिवासी आश्रमशाळा चालविल्या जातात. ज्यात सुमारे 5 हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र या आश्रम शाळांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या सुरकक्षेबात फार गांभीर्याने पाहिले जात नाही. एखादी घटना …
Read More »दिल्लीचे कवित्व
काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ‘आप’च्या विजयानंतर नोंदवलेली प्रतिक्रिया तर हास्यास्पद म्हणावी लागेल. ‘खोटारडेपणा’ आणि ‘सत्या’च्या युद्धात सत्याचा विजय झाला असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला खाते देखील उघडता आलेले नाही. इतकेच नव्हे तर 70 पैकी त्यांच्या 63 उमेदवारांना डिपॉझिट देखील गमवावे लागले. स्वपक्षाच्या अशा …
Read More »मनोरंजनाचे एकमेवाद्वितीय साधन : रेडिओ
लहानपणी विविध भारती, बिनाका गीतमाला व आजच्या पिढीला विविध एफएम स्टेशन्सद्वारे मनोरंजन करणारा एकमेव अद्वितीय-रेडिओ. 13 फेब्रुवारी 1946मध्ये युनायटेड नेशन्स रेडिओची स्थापना झाली होती. यूनेस्कोच्या महासंचालकांनी तिचा प्रस्ताव मांडला होता. हा दिवस साजरा करायचा उद्देश म्हणजे जनतेमध्ये रेडिओसारख्या प्रभावी प्रसारमाध्यमाबद्दल जास्तीत जास्त जागरूकता निर्माण करणे आणि रेडिओमार्फत माहितीचा साठा उपलब्ध …
Read More »दिल्लीच्या कौलाचा अन्वयार्थ
काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी काही मतदारसंघांमध्ये तुरळक सभा घेतल्या खर्या, परंतु नेहमीप्रमाणे मतदारांवर त्याचा उलटाच परिणाम झाला असावा. परिणामी वर्षानुवर्षे दिल्लीत तळ ठोकून असलेल्या काँग्रेस हाय कमांडच्या नाकाखाली त्यांच्या पक्षाला खाते देखील उघडता आले नाही. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी लक्षणीयरित्या वाढलेली दिसते. अपेक्षेप्रमाणेच दिल्ली …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper