Breaking News

संपादकीय

कंपन्यांच्या विक्रीतील ‘ही’ वाढ अर्थव्यवस्थेसाठी ‘बूस्टर’ का आहे?

युद्ध आणि कोरोना संकटामुळे सर्व जग आर्थिक संकटांचा सामना करताना भारत त्याला अपवाद राहू शकत नाही. पण याच विशिष्ट परिस्थितीचा भारताला अनेक आघाड्यांवर लाभही होतो आहे. त्याची प्रचीती खासगी कंपन्यांच्या विक्री आणि नफ्याच्या आकड्यात आली आहे. रिझर्व बँकेचा ताजा अहवाल त्याला दुजोरा देतो आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना अर्थमंत्री निर्मला …

Read More »

दुर्दैवी युती

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षासोबत राज्यात सरकार स्थापन केले. महाराष्ट्रातील या अभूतपूर्व सत्तांतरानंतर गेल्या दोन महिन्यांत शिवसेनेला गळतीच लागलेली पहायला मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने शुक्रवारी केलेली संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीची घोषणा शिवसेनेचा दुर्दैवी दुबळेपणाच अधोरेखित करते. दादर येथील …

Read More »

अखेर नामांतर!

औरंगाबाद किंवा उस्मानाबादच्या नामांतराला कोणाचाच विरोध असण्याचे कारणच नव्हते. भारतीय जनता पक्ष तर त्याबाबत आग्रहीच होता. परंतु असे निर्णय न्यायालयात टिकण्याची खबरदारी घेणेही महत्त्वाचे असते. त्या हेतूनेच शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर आघाडी सरकारच्या संबंधित निर्णयांना अवैध ठरवले होते. आता पहिल्याच अधिवेशनात औरंगाबाद, उस्मानाबाद यांच्या नामांतरासोबतच नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि. …

Read More »

शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्या

रायगड जिल्हा परिषदेच्या अडीचशे शिक्षकांची आंतर जिल्हा बदली करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे सात हजार शिक्षकांची पदे मंजूर  आहेत. त्यापैकी मराठी माध्यमाची एक हजार 51 तर उर्दू माध्यमाची 114 पदे अशी एकूण 1,165 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातच आता शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची संख्या …

Read More »

पायर्‍यांवर धक्काबुक्की

ज्या विधानभवनामध्ये जनहिताचे कायदे केले जातात, त्या पवित्र सार्वभौम सभागृहाच्या पायर्‍यांवर लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली ही बाब महाराष्ट्राला निश्चितच शोभादायक नाही. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या प्रतिनिधींना विधिमंडळात लोकांनी निवडून पाठवलेले असते. त्यांच्याकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा असते. परंतु बुधवारी सकाळी विधान भवनाच्या पायर्‍यांवर वेगळेच चित्र पाहायला …

Read More »

मुरूडमधील शिबिरात 56 जणांचे रक्तदान

मुरूड : प्रतिनिधी समाजसेवक डॉ. सनाउल्लाह घरटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरूडमधील संजीवनी आरोग्य सेवा संस्था आणि जिल्हा रुग्णालय रक्तपेढी-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. 24) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 56 जणांचे रक्तदान केले. मुरूड नगर परिषदेचे प्रशासक पंकज भुसे व रक्तपेढी प्रमुख डॉ. दीपक गोसावी …

Read More »

डोलोचा वाद कोर्टात

कोरोना महामारीच्या काळात ज्याच्या-त्याच्या तोंडी एकाच गोळीचे नाव होते – ‘डोलो 650’! कुणालाही जरासाही ताप आला तरी ‘डोलो’च घेण्याचा सल्ला असंख्य डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर दिला गेला. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घरी परतल्यावरही अनेकांनी डोलो घेण्याचा उपाय वापरला. तर अशी ही एकाएकी देशभरात भलतीच लोकप्रिय झालेली डोलो गोळी आता वादाच्या कचाट्यात …

Read More »

पनवेल रेल्वेस्टेशनवर सुरक्षा वाढविणे गरजेचे

राज्याची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा बॉम्बने उडविण्याची धमकी दहशतवाद्यांनी दिल्याने मुंबईसह राज्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला. शहरात आणि महत्त्वाच्या रेल्वेस्टेशनवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. यामध्ये पनवेल स्टेशनचाही समावेश आहे, पण मुंबईचे प्रवेशद्वार समजले जाणार्‍या पनवेल रेल्वेस्टेशनवर प्रवाशांच्या बाबतीत काहीसे दुर्लक्ष होत आसल्याचे दिसून येत आहे. येथील प्रवाशांच्या सामानाची तपासणी …

Read More »

पोटशूळ कशासाठी?

दहीहंडी खेळाला साहसी क्रीडा प्रकार म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान केली. त्याला कुणाचाच काही आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु या घोषणेसोबतच शिंदे यांनी गोविंदांना सरकारी नोकर्‍यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णयही जाहीर केला. राखीव जागांच्या या निर्णयाबाबत गैरसमज पसरवून त्याविरोधात टीकेची झोड उठवण्याचे राजकारण आता विरोधकांकडून खेळले …

Read More »

साथरोगांचा प्रादुर्भाव

कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नसताना मंकीपॉक्सने शिरकावकेला. त्यानंतर आता साथरोगांनी धुमाकूळ घातला आहे. डेंग्यू, हिवताप, स्वाईन फ्ल्यूचे अनेक रुग्ण सर्रास आढळून येत आहेत. वाढती गर्दी या संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. पावसाळा आणि संसर्गजन्य आजार हे समीकरण ठरलेलेच. कडक उन्हाळ्यानंतर सुरू होणार्‍या पावसाळ्यात तापमान खाली …

Read More »