देशाच्या भवितव्यासाठी होणार्या लोकशाहीच्या उत्सवातील चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी राजकीय पक्षांबरोबरच प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.आता वेळ मतदारांची आहे. त्यांनी आपले बहुमोल मत लोकशाही टिकविण्यासाठी आणि देशाचा विकास करणार्या उमेदवाराला, राजकीय पक्षाला देणे गरजेचे आहे. लोकसभेच्या महासंग्रामातील चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. या चौथ्या …
Read More »स्टार प्रचारक…
महाराष्ट्राला अनेक थोर वक्त्यांची परंपरा लाभली आहे. निवडणुका आल्या की या स्टार प्रचारकांची सवय महाराष्ट्रातील जनतेला झाल्याशिवाय राहत नाही. विद्यमान स्थितीतही अनेक स्टार प्रचारक आहेत. त्यांच्याकडे भाषणाची वेगळीच कला आहे. दुर्दैवाने अनेक स्टार प्रचारक राजकीय पटलावरून कायमचे निघून गेले आहेत. त्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा… लोकसभेच्या महासंग्रामाचा महाराष्ट्रातील अखेरचा अर्थात …
Read More »मतदारराजा जागा हो..!
आपल्या लोकशाहीप्रधान देशात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी (दि. 29) मतदान होत आहे. याबरोबरच राज्यातील ‘मत’संग्राम संपुष्टात येईल. आतापर्यंत झालेली मतदानप्रक्रिया पाहता नवमतदार वाढले, पण मतदानाची टक्केवारी काही वाढली नाही. मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन आपल्या परीने प्रयत्न, जनजागृती करीत असले …
Read More »पुणे तिथे सर्वच उणे
जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारतीय मतदान प्रक्रियेकडे लोकतंत्र मानणारे देश पाहतात. अभ्यासही केला जातो. हिंदुस्थानच्या पंतप्रधान निवडीसाठी अद्यापपर्यंत तीन टप्प्यांत मतदान घेण्यात आले. चौथा टप्पा येत्या 29 एप्रिल रोजी पार पडणार आहे. देशात 117 ठिकाणी झालेल्या मतदानात 64 टक्के, तर राज्यात 14 ठिकाणी झालेल्या मतदानात 61.30 टक्के मतदान झाले. …
Read More »शरद पवार, विजयसिंह मोहिते-पाटील आणि अर्धी चड्डी!
एखादं जवळचं माणूस आपल्यापासून दूर गेलं की मनाला खूप वेदना होतात. प्रेम, युद्ध आणि राजकारणात सारं काही माफ असलं तरी जवळच्या व्यक्तीचा वियोग हा वेदनादायक असतो. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि अनेकांना बाळासाहेबांनी मोठे केले. त्यापैकी राज ठाकरे, छगन भुजबळ …
Read More »मुरूडमध्ये पर्यटनाचा हंगाम फुलला
सध्या मुरूड तालुक्यात पर्यटनाचा हंगाम फुलला असून विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे पर्यटक आपल्या मुलांसह मुरूड समुद्रकिनारी येण्यास अधिक पसंती देत आहेत. विशेष करून शनिवार व रविवारची सुटी साधून पर्यटक मोठ्या संख्येने मुरूड व काशीद समुद्र किनारी येत आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला …
Read More »रालोआचे शक्तिप्रदर्शन
देशाच्या भवितव्यासाठी होणार्या लोकशाहीच्या उत्सवातील पाचव्या टप्प्याचे वेध आता देशवासीयांना लागले आहेत. या उत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही सज्ज झाले असून, शुक्रवारी त्यांनी वाराणसीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी झालेले शक्तिप्रदर्शन निश्चितच विरोधकांना धडकी भरून टाकणारे ठरले आहे. लोकसभेच्या महासंग्रामास आता खर्या अर्थाने रंगत येऊ लागली आहे. …
Read More »खारबंदिस्तीसाठी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे
अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागातील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी विकास विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अलिबाग तालुक्यात जवळपास पाच हजार 991 हेक्टर इतके खारभूमी क्षेत्र आहे. त्यासाठी 45 खारभूमी योजना आहेत. पैकी 35 योजना या शासनाच्या ताब्यात, तर 10 योजना या खाजगी आहेत. या योजनांवर शेतकरी स्वतः श्रमदान करून …
Read More »संशयाचे भूत आवरा
वास्तवत: गेल्या वर्षीच्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले निकाल समोर येऊनही विरोधी पक्षांनी अशातर्हेने मतदान यंत्रांविरोधात ओरड सुरू ठेवणे हे खटकणारे आहे. तेव्हा याच विरोधी पक्षांपैकी काहींची आपल्या विजयाचे समर्थन करताना तारांबळ उडाली होती. तरीही अद्याप त्यांनी आपली ईव्हीएमविरोधातील ओरड कायम ठेवली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये …
Read More »वणवे सुरूच आता तरव्यांनी होरपळतोय पोलादपूर तालुका
पोलादपूर तालुक्यात मार्गशीर्ष महिन्यापासून सुरू झालेले वणवे आता चैत्र महिन्याच्या मध्यावरही सुरू असून चैत्रपालवी फुटण्यापूर्वी कवळं काढण्यासाठी राब काढल्यानंतर पारंपरिक शेतीचा एक अविभाज्य भाग म्हणून शेतात जाळले जाणारे तरवे आणि उन्हाची झळ यामुळे होणारी तापमानवाढ यंदा अधिक झळ सोसावयास लावणार आहे. या उष्म्यासोबत दिवसा-दुपारी तब्बल 32 ते 40 अंश सेल्सियस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper