जगातील सर्वात मोठा लोकशाहीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम होऊ घातला आहे. 17व्या लोकसभेसाठी गुरुवारपासून मतदानप्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग, तसेच प्रशासन व पोलीस यंत्रणा यांनी तयारी पूर्ण केली आहे. आता देशाचे जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावायचा आहे. आपल्या देशात …
Read More »भाजपचे संकल्पपत्र
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने निवडणूक जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र सादर करून सर्व घटकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी 75 आश्वासने या सरकारने पूर्ण केलेली आहेत. आता उर्वरित आश्वासनांच्या पूर्ततेसाठी भाजपला संधी मिळणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी भाजपने सोमवारी निवडणूक जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र प्रसिद्ध करून …
Read More »आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हांडे हातात
महाराष्ट्र राज्यातील अर्धा भाग हा आदिवासीमध्ये मोडत असून आदिवासी भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाचा आदिवासी विकास विभाग काम करीत आहे. या आदिवासी विकास विभागाने आता आदिवासी भागातील पाणीप्रश्न आपला केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासी विभागाने स्थापन केलेल्या आदिवासी उपयोजना विभागाच्या पेण येथील कार्यालयाने पुढील …
Read More »राज यांचे अरण्यरुदन
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. भाषण चांगले करतात, पण त्या भाषणाचे मतात रूपांतर करण्यास ते नेहमीच अपयशी ठरतात. आता सुद्धा ते भाजपच्या विरोधात प्रचारसभा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करा, असे सांगत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसवाले किती भ्रष्ट आहेत हे सांगणारे राज ठाकरे आता काँग्रेसचे गुणगाण गाताना दिसत …
Read More »आयकर – कर्तव्य आणि जबाबदारी
एका वर्षापूर्वी राज्यात प्लॅस्टिकचा वापर सर्रासपणे केला जात होता, मात्र शासनाने प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची दखल घेत प्लॅस्टिकच्या वापरला बंदी घातली. प्लॅस्टिकचा वापर कायद्याने गुन्हा ठरवून त्याबद्दल दंडाची रक्कम लागू केली. या घोषणेला व कायद्याने प्लॅस्टिक बंदीला काहींनी विरोध केला, तर काहींनी या बंदीला सहमती दर्शवली. काहींचा मूक पाठिंबा होता, मात्र सामाजिक …
Read More »प्रचार शिगेला, दर्जा घसरला!
भारताच्या 17व्या लोकसभेसाठी 10 मार्च 2019 रोजी भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी सात टप्प्यांत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यापैकी महाराष्ट्रात 11 एप्रिलपासून 29 एप्रिल 2019 पर्यंत चार टप्प्यांत मतदान घेण्यात येणार आहे. एका बाजूला 56 इंचाच्या छातीचा कणखर, कर्तबगार, कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसर्या बाजूला 56 पक्षांची महाआघाडी असा हा …
Read More »विकारी विचारांवर विजयाचा दिवस
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे हिंदू पंचांगातील मराठी महिन्यातील नववर्षाचा पहिला दिवस. हा दिवस सर्वत्र गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी हा एक शुभमुहूर्त म्हणून समजला जातो. आजच्या दिवशी सोने, घर, फ्लॅट, वाहन इत्यादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. आजच्या मुहूर्तावर अनेक जण आपल्या नव्या व्यवसायाचा शुभारंभदेखील करतात. या …
Read More »‘एलएडी’चा मासेमारीवर विपरित परिणाम
कोकणाला सुमारे 720 किलोमीटरचा सागरी किनारा मिळालेला असून सुमारे 16 लाख लोक सागरी मासेमारीवर जीवन जगत आहेत. समुद्राच्या शेजारी राहून खोल समुद्रात मासेमारी करणारा कोळी समाज असून समुद्र शेतीवर त्यांचे संपूर्ण आयुष्य निर्भर आहे. नैसर्गिक संकटावर मात करून अत्यंत कठीण अशा समुद्र शेतीवर अवलंबून असणार्या कोळी समाजास सध्या तोंड द्यावे …
Read More »विजयाची गुढी उभारा
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण सर्व जण भाजपच्या विजयाची गुढी उभी करण्याचा संकल्प करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित आघाडी सरकारच्याच हाती या देशाची सूत्रे सोपवून विकासाच्या पदपथावर मार्गक्रमण करीत राहायचे आहे. मग विचार कसला करताय. उभारा विजयाची गुढी घरोघरी. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, अर्थात सर्वांचा …
Read More »काँग्रेस-शेकाप उरलेय पाठिंब्यापुरते
रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते व राष्ट्रवादी काँगेसचे उमदेवार सुनील तटकरे दोघांपैकी काणे बाजी मारणार. अनंत गीते या मतदारसंघात विजयाची हॅट्ट्रीक कारणार की सुनील तटकरे त्यांचा विजयी रथ रोखणार याची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शेकाप व काँग्रेसचे काय होणार यांचीदेखील चर्चा होत आहे. पूर्वीच्या कुलाबा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper