सत्यनारायणाची महापूजा आणि प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत एक समीकरण बनून गेले आहे. ‘ऐका सत्यनारायणाची कथा’ हे भक्तिगीत वाजले की हमखास पुढचे जीवनाचे सार सांगणारे गीत येते ते म्हणजे ‘जगी जीवनाचे सार, घ्यावे जाणुनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर’ त्यापुढे ज्ञानी असो की अज्ञांनी गती एक …
Read More »वेड घेऊन पेडगावला जाणारे…!
लोकसभेच्या निवडणुका आता शेवटच्या टप्प्यांत आल्या आहेत. सर्वत्र प्रचाराचा धुरळा प्रचंड प्रमाणात उडतोय, त्यातच नेत्यांची एक एक भाषणे याच धुरळ्याला वेगवेगळे रंग देत आहेत. जो तो आपापल्या पद्धतीने अर्थ काढून असलेली नसलेली पाजळण्याचा प्रयत्न करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख …
Read More »अनुभवी खेळाडूंवरच भारताची मदार
एकदिवसीय क्रिकेट सामन्याची विश्वकरंडक स्पर्धा इंग्लंडमध्ये होतेय. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. एकूणच भारतीय संघाचा विचार केला, तर संघात अनुभवी खेळाडूंना प्रधान्य देण्यात आले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहमद शामी हे 2015 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळले आहेत. ज्याच्या …
Read More »रायगड काबिज करा
किल्ले रायगडचा तख्त जिंकण्यासाठी शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती सज्ज झाली आहे. देशाच्या लोकशाही मंदिरात रायगडचा मावळा हा भगव्याचाच पाईक असला पाहिजे. त्यासाठी रायगडवासीयांनी महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन दिल्लीत रायगडचे ज्वलंत अस्तित्व दाखवून द्या. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुनित स्पर्शाने पावन झालेला रायगड …
Read More »‘आंबोली’ भागविणार मुरूडकरांची तहान
सुमारे 29 कोटी रुपये खर्च करून मुरूड तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायत हद्दीत आंबोली धरण बांधण्यात आले. आंबोली धरणात प्रचंड पाणीसाठा असून तीन डोंगरांच्या मधोमध हे धरण बांधल्यामुळे पावसात मोठ्या प्रमाणात पाणी सिंचन होऊन लोकांना येथून मुबलक पाणीपुरवठा होत असतो. मुरूड शहराला या धरणामधूनच पाणीपुरवठा झाल्याने मे अखेर असणारी पाणीटंचाई संपुष्टात आली …
Read More »‘टिकटॉक’वर संपूर्ण बंदी हवी
आपल्या कुटुंबातील तरुणांना अशा अॅपपासून दूर ठेवणे शक्य होत नसल्याची हतबलता कित्येक पालक व्यक्त करतात. अशा वेळी देशातील तरुण आणि लहान मुलांना अशा समाजमाध्यमांपासून संरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहेच आणि ती पार पाडण्यात केंद्र सरकारने सुयोग्य अशी शिताफीच दाखवली. मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर केंद्र सरकारने गुगल आणि अॅपल या …
Read More »पोलादपुरात नळपाणी योजनांच्या नियोजनाअभावी पाणीटंचाई
पोलादपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून नळपाणी योजनांमध्ये पाणी मुरतंय, अशी परिस्थिती राजकीय ठेकदारी आणि टक्केवारीच्या व्यवस्थेमुळे झाली असून भर उन्हाळ्यात पाणीटंचाई भीषण रूप धारण करीत असताना अनेक योजनांची अवस्था खडखडाट अशीच आहे. दुरुस्तीचे प्रस्ताव आहेत, पण योजना बंद आहे. प्रस्तावही नाही तरीही बंद आहे. मंजूर आहे आणि प्रगतिपथावर आहे म्हणजेच …
Read More »विजयदादा, स्वागत असो
विकासाची आस सर्वांनाच लागली आहे. हा विकास केवळ आणि केवळ मोदी आणि फडणवीस सरकारच करू शकते यावर सर्वांचाच विश्वास बसू लागला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासारखी मातब्बर मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसला राम राम ठोकत भाजपच्या विकासप्रवाहात सहभागी होताना दिसत आहेत. त्यामुळे भाजप अधिक ताकदवान बनत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सोलापूर जिल्ह्यातील …
Read More »अब्दुल्ला, मोदी आणि बापट!
दोन दिवसांपूर्वी ओमर अब्दुल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीतरी लागट बोलले आणि मला एकदम वि. स. बापटांची आठवण आली. अशा तत्त्वनिष्ठ आणि पिळदार माणसांच्या सहवासात मला विश्वासाने काही काळ काम करावयास मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मोदींनी काश्मीरमध्ये एक प्रचार सभा घेतली. शेख अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहम्मद …
Read More »कठोर कारवाई हवी
निवडणुकीच्या काळात लोकांची माथी भडकवणारी भाषणे होऊ नयेत म्हणून शेषन यांनी निवडणूक सभांचे व्हिडिओ चित्रण करण्यास सुरूवात केली. काही काळ यामुळे राजकीय नेते मंडळी प्रभावित झालेली दिसली खरी. परंतु अलीकडच्या काळात याचा फारसा प्रभाव उरलेला दिसत नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आग्रहापोटीही काही मर्यादा पडत आहेत. सर्वच पक्षांतील कुणी ना कुणी नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper