Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

शिवसेनेचा दावा मान्य नाही!

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शहा यांची स्पष्टोक्ती नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील सत्तापेचावर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपली बाजू प्रथमच मांडली आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे, मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप शहा यांनी केला. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद वाटून …

Read More »

विवाहितेची मित्राकडून हॉटेल रूममध्ये हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वाढदिवसाच्या पार्टीमध्ये वादावादी झाल्यानंतर मित्रानेच मैत्रिणीच हत्या केली. दिल्लीच्या अलीपूर भागातील ओयो हॉटेलमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली. विक्की मान असे आरोपीचे नाव असून, मैत्रिणीची हत्या करुन तो पसार झाला होता. त्याला अलीपूर भागातून अटक करण्यात आली आहे. आरोपी विक्की 21 वर्षांचा आहे, तर महिलेचे वय …

Read More »

लग्न मोडण्यासाठी नवरी मुलीनेचे पाठविले प्रियकराकरवी फोटो

चेन्नई : वृत्तसंस्था लग्न थांबवण्यासाठी नवरी मुलीनेच प्रियकराच्या मदतीने आपले फोटो नवर्‍या मुलाच्या मोबाइलवर पाठवल्याची घटना समोर आली आहे. चेन्नईमध्ये ही घटना घडली आहे. हे फोटो पाहिल्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी लग्न मोडले असून, पोलिसांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला समज दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. नवरी मुलीच्या …

Read More »

कारसेवकांवरील खटले मागे घ्या

हिंदू महासभेची मागणी नवी दिल्ली : वृत्तसंस्था कारसेवकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याची मागणी अखिल भारतीय हिंदू महासभेने केली आहे. हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष चक्रपाणी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. कारसेवकांवरील खटले मागे घेण्याव्यतिरिक्त …

Read More »

‘ई-नाम’चा वापर करावा : सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कृषी मालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी राज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्या (एपीएमसी) बंद करून ई-नाम (इलेक्ट्रॅानिक नॅशनल ऍग्रीकल्चर मार्केट) या व्यवहार पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. याद्वारे शेतकर्‍यांना चांगला बाजारभाव मिळू शकतो, असे त्या म्हणाल्या. दिल्लीमध्ये राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास …

Read More »

अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

सत्तास्थापनेचा पेच न सुटल्याने घटनात्मक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच सुटू न शकल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि. 12) पाठविलेल्या प्रस्तावावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सही केली. सत्तास्थापनेसाठी भाजपने असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला संधी देण्यात आली, मात्र शिवसेना दावा सिद्ध करू …

Read More »

दर नियंत्रणासाठी सरकार करणार कांद्याची आयात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कांद्याचे गगनाला भिडलेले भाव नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने एक लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय शनिवारी (दि. 9) घेतला. दिल्लीसह अनेक ठिकाणी कांद्याचे भाव 100 रुपये प्रतिकिलोवर गेले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. इतर देशांतून पुरेसा कांदा आयात करण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात सरकारने स्पष्ट …

Read More »

राम मंदिरासाठी 250 शिल्पकारांची गरज

अयोध्या : वृत्तसंस्था रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन विवादावर सुप्रीम कोर्टाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. हे भव्य राम मंदिर उभारण्यासाठी आणखी पाच वर्षांचा कालावधी लागेल. या निकालाच्या निर्णयाची प्रतीक्षा असलेल्या विश्व हिंदू परिषदेने मंदिराचा आराखडा आधीच तयार करून ठेवला आहे. राम मंदिर निर्मितीच्या कार्यशाळेशी …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार राम मंदिराचे भूमिपूजन?

नवी दिल्ली : गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून शनिवारी निकाल देण्यात आला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच असून, ती हिंदूंना देण्याचा निर्णय कोर्टाने दिला. न्यायालयाच्या निकालानंतर आता राम मंदिर उभारले जाणार आहे. राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रामजन्मभूमीची …

Read More »

बहुप्रतिक्षित अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल

संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला, तर सुन्नी वक्फ बोर्डाला पर्यायी पाच एकर जागा नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येमधील बहुचर्चित जागेबाबत सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी (दि. 9) ऐतिहासिक निकाल दिला. त्यानुसार अयोध्येतील संपूर्ण वादग्रस्त जागा रामलल्लाला देण्याचा निर्णय घेतला आहे, तर सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येमध्ये पर्यायी पाच एकर जागा देण्यात येणार आहे. याबाबत …

Read More »