पंतप्रधान मोदींची घेतली भेट नवी दिल्ली : वृत्तसंस्था युरोपियन संघ (ईयू)चं संसदीय प्रतिनिधीमंडळ मंगळवारी (दि. 29) काश्मीर दौरा करण्यासाठी रवाना झाले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादं परदेशी शिष्टमंडळ आज काश्मीरमध्ये पाहणी करणार आहे. 21 जणांचं हे शिष्टमंडळ दिल्लीहून काश्मीरला रवाना झालंय. 11 वाजेच्या दरम्यान हे …
Read More »कर्ज थकवल्याने धनंजय मुंडेंच्या फ्लॅटवर बँकेचा ताबा
पुणे : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्याप्रकरणी त्यांचा फ्लॅट बँकेने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे मुंडे यांची नाचक्की झाली आहे. पुण्यातील एका वृत्तपत्रात शुक्रवारी शिवाजीराव भोसले सहकारी बँकेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये मॉडेल कॉलनी येथील युगाई ग्रीन सोसायटीतील धनंजय मुंडे यांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर …
Read More »हरयाणात खट्टर पुन्हा मुख्यमंत्री, चौटालांनीही घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
चंदीगड : वृत्तसंस्था मनोहरलाल खट्टर यांनी रविवारी (दि. 27) सलग दुसर्यांदा हरयाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत जननायक जनता पक्षाचे (जजप) नेते दुष्यंत चौटाला यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नरेन आर्य यांनी दोघांनाही शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुड्डा, …
Read More »शत्रुत्वाची भावना संपवा -मोदी ‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे आवाहन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करीत अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका, असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. पंतप्रधान मोदी …
Read More »‘इसिस’चा म्होरक्या बगदादीचा अमेरिकेकडून खात्मा
वॉशिंग्टन : अवघे जग इस्लाममय करण्याची स्वप्ने पाहणार्या आणि निष्पाप नागरिकांच्या कत्तली करीत सुटलेला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया अर्थात इसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याचा अमेरिकेने खात्मा केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली. यापूर्वी त्यांनी सकाळी ‘काही तरी मोठे घडलेय’ अशा …
Read More »पनवेल आगारातील उरण प्रवासी शेडवरील होर्डिंग धोकादायक
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल एसटी स्थानकावरील उरणला जाणार्या गाड्यांच्या प्रवासी शेडवरील जाहिरातीच्या होर्डिंगचे पत्रे लोंबकळत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. उरणला जाणार्या प्रवाशांना कडक उन्हात किंवा पावसात गाडीची वाट पाहत तासन्तास उभे राहावे लागत आहे. त्यातच पत्रा पडून अपघात झाल्यास त्याची जवाबदारी कोणाची, असा प्रश्न प्रवासी विचारीत …
Read More »राष्ट्रवादीच्या ‘त्या’ उमेदवार प्रतिनिधीवर गुन्हा दाखल
सातारा ः प्रतिनिधी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत मतदानादरम्यान जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी (ता. खटाव) गावातील मतदान केंद्रात कोणतेही बटण दाबल्यास मत कमळाला अर्थात भाजपच्या उमेदवाराला जात असल्याचे वृत्त स्थानिक ग्रामस्थांच्या हवाल्याने माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते. याप्रकरणी खोटी माहिती प्रसारमाध्यमांना देऊन निवडणूक प्रक्रियेविषयी समाजात गैरसमज पसरवल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रतिनिधी दीपक …
Read More »कोल्हापुरात बॉम्बसाठा जप्त
69 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ; दोघांना अटक कोल्हापूर : प्रतिनिधी जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब बनवणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 22) रात्री अटक केली आहे. हातकणंगले येथील माले मुडशिंगी गावात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून गावठी बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि 69 जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात …
Read More »आता झारखंडमध्ये भाजपची मेगाभरती
रांची : वृत्तसंस्था झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीखही अजून जाहीर झालेली नाही आणि भाजपने झारखंडमध्ये महाराष्ट्राप्रमाणे मेगाभरतीचा पॅटर्न सुरू केली आहे. माजी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखदेव भगत यांच्यासह विरोधी पक्षांच्या एकूण सहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. रांचीमध्ये …
Read More »शेतमालाच्या आधारभूत दरात वाढ, केंद्र सरकारकडून शेतकर्यांना दिवाळी भेट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने देशातील शेतकर्यांना दिवाळी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 23) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात शेतकर्यांना बळ देण्यासाठी रब्बी हंगामातील शेतमालाच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही …
Read More »