भंडारा : प्रतिनिधी मध्य प्रदेशातील संजय सरोवराचे पाणी सोडण्यात आल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. मंगळवारी (दि. 10) कारधा येथील लहान पुलावरून वैनगंगेचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरून वाहतूक बंद करण्यात आली. सिहोरा-वाराशिवनी या आंतरराज्य मार्गावरील पुलावरून बावनथडी नदीचे पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूकसुद्धा बंद करण्यात …
Read More »पाकचा बुरखा पुन्हा फाटला, मसूद जेलबाहेरच
बहावलपूर : वृत्तसंस्था जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहर कारागृहातच नसल्याचं उघड झालं आहे. पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारताने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्ताननं मसूद अजहरला पकडून कारागृहात टाकल्याचं सांगितलं जात होतं. त्याची प्रकृती देखील ठीक नसल्याचं वृत्त समोर आलं होतं, मात्र आता पुलवामा हल्ल्यानंतर कधीही मसूद अजहरला …
Read More »खेडमध्ये संतप्त प्रवाशांकडून रेल्वेगाडीची तोडफोड
खेड : मुंबईकडे परतण्यासाठी खेड स्थानकात उभ्या असलेल्या संतप्त प्रवाशांनी दरवाजे न उघडल्याने रत्नागिरी-एलटीटी एक्स्प्रेसच्या एसी कोचची रविवारी (दि. 8) तोडफोड केली. गौरी-गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे परतण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या संख्येने खेड स्थानकात गर्दी केली होती. मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकावर थांबवण्यात आली, मात्र ही गाडी प्रवाशांनी भरलेली होती. या एक्स्प्रेसमध्ये खेडमधील प्रवाशांना …
Read More »ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी यांचे दीर्घ आजाराने रविवारी (दि. 8) निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. देशातील नामवंत वकील म्हणून जेठमलानी यांची ओळख होती. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते. नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र व …
Read More »मुसळधार पावसाचे गडचिरोलीत थैमान; 300 गावांचा संपर्क तुटला; तिघे वाहून गेले
गडचिरोली : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक मार्ग बंद पडून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गडचिरोलीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे लहान-मोठे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख …
Read More »चांद्रयान-2; विक्रम लँडरचे ठिकाण सापडले
बंगळुरू : वृत्तसंस्था चांद्रयान-2 मोहिमेतील संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (इस्त्रो) यश आले आहे. ‘चंद्रावरील विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून, ऑर्बिटरने या लँडरचे फोटो काढले आहेत. आम्ही त्याच्याशी संपर्क करण्याचे प्रयत्न करीत आहोत’, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान-2 …
Read More »भामरागडला पुराचा वेढा
तिघे वाहून गेले; 300 गावांचा संपर्क तुटला गडचिरोली ः प्रतिनिधी पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती, प्राणहिता, वैनगंगा या नद्यांना पूर आल्याने भामरागडला मोठा फटका बसला आहे. 70 टक्के गाव पाण्याखाली आले आहे. सहाशेवर गावकर्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गांसह सुमारे 20 प्रमुख मार्गांवरील पूल पाण्याखाली आल्याने सुमारे 300 गावांचा दोन …
Read More »पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी खर्च करणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती; मुंबईत मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन
मुंबई : प्रतिनिधी आजच्या घडीला देश पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आपल्या शहरांची निर्मितीही 21व्या शतकातील जगाप्रमाणे करावी लागणार आहे. याच विचारासह आपले सरकार पुढील पाच वर्षांत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 7) येथे दिली. …
Read More »भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेला धक्का; लँडरचा संपर्क तुटला
बंगळुरू ः भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या चांद्रयान-2 मोहिमेला धक्का बसला आहे. चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर पोहोचलेल्या विक्रम लँडरचा संपर्क शनिवारी (दि. 7) मध्यरात्री दोनच्या सुमारास तुटला. रात्री एक वाजून 45 मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. या वेळी संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. इस्रो सेंटरमधील …
Read More »‘बचत गटांच्या महिलांना एक लाखाचे कर्ज देणार’
औरंगाबाद : प्रतिनिधी बचत गटातील प्रत्येक महिलेला स्वत:चा रोजगार सुरू करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी मुद्रा योजनेंतर्गत एक लाखाचे कर्ज देण्यात येईल, तसेच जनधन खाते असलेल्या महिलांना खात्यात पैसे नसले तरी पाच हजार रुपयांचे कर्ज देण्यात येईल. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper