Breaking News

मुंबई – नवी मुंबई

निर्बंध शिथिल झाल्याने दिलासा

मुंबई, अलिबाग : प्रतिनिधी शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील आदेशानुसार अनेक जिल्ह्यांतील कोरोना निर्बंध 1 फेब्रुवारीपासून रात्री 12 वाजल्यापासून शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा मिळाला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोससह 90 टक्के पेक्षा …

Read More »

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार; राज्य शिक्षण मंडळाची घोषणा

मुंबई ः प्रतिनिधी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्या, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते, मात्र परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन पद्धतीनेच घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे  तसेच दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या फोनमुळे पोलिसांच्या बदल्या रद्द

परमबीरांनंतर कुंटेंचा खळबळजनक दावा मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोनमुळे परमबीर सिंग यांनी 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या रद्द केल्या होत्या, असा गौप्यस्फोट कुंटे यांनी केलाय. त्यांनी पोलीस बदल्यांबाबत सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी)आपला जबाब नोंदवला आहे. परमबीर सिंग यांनी …

Read More »

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे बुधवारी (दि. 2) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. याबाबत त्यांचे पुत्र अजिंक्य देव यांनी माहिती दिली. रमेश देव यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. हिंदीत चित्रपटांतही त्यांनी काम केले. काही जाहिरातीही केल्या. नायक आणि खलनायक अशा दोन्ही …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिवस साजरा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जागतिक पाणथळ दिनानिमित्त बुधवारी (दि. 2) वनपस्ती शास्त्र विभाग ,नेचर क्लब आणि आयक्यूएससीतर्फे शाश्वत भविष्यासाठी ओलसर जमीन या विषयावर आभासी व्याख्यान आयेजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ए.एस.पी महाविद्यालय, देवरूख रत्नागिरी येथील वनस्पती शास्त्र …

Read More »

केंद्रीय अर्थसंकल्पाचा संदेश भाजपचे नेते गावोगाव पोहचविणार

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 2) देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या एक लाख 80 हजार नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा अर्थ सोप्या भाषेत समजून दिला. महाराष्ट्र भाजपचे पदाधिकारी गावोगाव हा संदेश जनतेपर्यंत पोहचवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी …

Read More »

मुंबईत भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे काँग्रेसचे आंदोलन गुंडाळले

मुंबई : प्रतिनिधी ‘पेगॅसेस’वरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षाच्या दादर येथील वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शने केली. त्याआधीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विरोध केला. या वेळी भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक बनले होते. परिणामी पोलिसांनी काँग्रेसला आंदोलन गुंडाळण्यास भाग पाडले. केंद्र सरकार पेगॅसेसच्या माध्यमातून …

Read More »

तात्पुरते 837 आरोग्यसेवक कार्यमुक्त

नवी मुंबई महापालिकेकडून भरती प्रक्रियाही रद्द नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची तिसरी लाट जेवढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने नियंत्रणात आली आहे. शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्यसेवकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. 1) 837 जणांना कार्यमुक्त करण्यात आले असून राबवण्यात येणारी भरती …

Read More »

शेतकर्‍यांना समर्पित अर्थसंकल्प -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 1) संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी तब्बल दीड तास अर्थसंकल्पाचे वाचन केले आणि पुढील आर्थिक वर्षासाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. महत्वाचे म्हणजे आरबीआयचे डिजिटल चलन येईल, अशी घोषणा या वेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आले …

Read More »

नवी मुंबई मनपा प्रभाग रचना नियमबाह्य; आमदार गणेश नाईक यांचा आरोप

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाह्य पध्दतीने झाली असून त्या विरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येते आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे. नवी …

Read More »