नवी मुंबई महापालिकेकडून भरती प्रक्रियाही रद्द नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाची तिसरी लाट जेवढ्या वेगाने पसरली तेवढ्याच वेगाने नियंत्रणात आली आहे. शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने पालिका प्रशासनाने तात्पुरत्या आरोग्यसेवकांचा भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि. 1) 837 जणांना कार्यमुक्त करण्यात आले असून राबवण्यात येणारी भरती …
Read More »शेतकर्यांना समर्पित अर्थसंकल्प -फडणवीस
मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि. 1) संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी तब्बल दीड तास अर्थसंकल्पाचे वाचन केले आणि पुढील आर्थिक वर्षासाठी काही महत्वपूर्ण घोषणा केल्या. महत्वाचे म्हणजे आरबीआयचे डिजिटल चलन येईल, अशी घोषणा या वेळी त्यांनी केली. सोबतच संरक्षण क्षेत्र संशोधनासाठी खुल करण्यात आले …
Read More »नवी मुंबई मनपा प्रभाग रचना नियमबाह्य; आमदार गणेश नाईक यांचा आरोप
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी करण्यात आलेली प्रभाग रचना चुकीच्या आणि नियमबाह्य पध्दतीने झाली असून त्या विरोधात भाजप न्यायालयात जाणार आहे, असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. राजकीय फायद्यासाठी जनतेची गैरसोय केल्याचे या प्रभाग रचनेतून दिसून येते आहे, असेही नाईक यांनी म्हटले आहे. नवी …
Read More »ऑफलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थी उतरले रस्त्यावर
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही आंदोलन; पोलिसांचा लाठीचार्ज मुंबई : प्रतिनिधी ऑफलाइन परीक्षेविरोधात राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अकोला आदी ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी सोमवारी (दि. 31) रस्त्यावर उतरले. धारावीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही विद्यार्थ्यांनी …
Read More »12 आमदारांच्या विधानभवनातील प्रवेशसाठी शेलारांचे सचिवांना पत्र
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजप आमदार आशिष शेलार यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे. …
Read More »दूषित पाणीपुरवठ्यामुळे भाजप खारघर मंडल आक्रमक
उपोषणाला बसण्याचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त मागील पंधरा दिवसांपासून खारघर सेक्टर 12 जी टाईपमधील वसाहतीत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या तांत्रिक दोषाचे निवारण लवकर होत नसल्याने खारघर भाजप मंडलाच्या शिष्टमंडळाने पाच दिवसांत यावर उपाय निघाला नाही किंवा संपूर्ण पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला गेला नाही, तर सिडको …
Read More »दिवाळे गाव होणार स्मार्ट व्हिलेज
पाहणीदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांचा विश्वास नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 31) आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव उदयास येणार असल्याचे सांगितले. …
Read More »नवी मुंबईत भित्तिचित्रे रंगवून जनजागृती; स्वच्छतेसाठी कलाकृतीतून आवाहन
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022ची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पालिकेकडून भित्तिचित्रे रंगवून संपूर्ण शहर बोलके केले जात आहे. त्यामुळे शहराला या चित्रांमुळे जिवंतपणा आला आहे. जे जे स्कुल ऑफ आर्टस, व रहेजा या नामवंत इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांकडून ही भित्तिचित्रे रेखाटली जात आहेत. स्वच्छ सर्वेक्षणात …
Read More »‘मविआ’तील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
ठाण्यात राष्ट्रवादीच्या बॅनरबाजीमुळे श्रेयवाद ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज ठाणे महानगर पालिकेसमोर ’क्लस्टरचं.. पुन्हा गाजर.. आता तरी जागा हो ठाणेकर’ असा बॅनर लावल्याने ठाण्यात पुन्हा एकदा आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यातील कळवा खारेगाव येथील उड्डाण पुलाच्या श्रेयवादानंतर पुन्हा एकदा क्लस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील …
Read More »राज्यातील 75 हजार बुथवर होणार मन की बात कार्यक्रम
भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 30 जानेवारी रोजी होणार्या ‘मन की बात निमित्त’ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या 75 हजार बुथवर कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व या कार्यक्रमाचे संयोजक आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 28) दिली. पक्षाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper