Breaking News

महत्वाच्या बातम्या

‘दिबां’चे नाव देण्याच्या मागणीसाठी साखळी आंदोलनासंदर्भात आढावा बैठक

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे. या मागणीसाठी 10 जून रोजी ठाणे रायगड, पालघर जिल्ह्यात शासनाला इशारा देण्यासाठी मानवी साखळी तयार करून आंदोलन केले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेरुळ मधील शिरवणे विद्यालयात डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई …

Read More »

पनवेल महापालिकेस व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची देणगी

पनवेल : प्रतिनिधी तळोजा एमआयडीसी येथील एशियन पेन्टस पी.पी.जी प्रायव्हेट लिमिटेड यांनी आपल्या 2021-22च्या सीएसआर निधीतून जनसेवा चॅरिटेबल सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या कळंबोली कोविड समर्पित रूग्णालयास व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात दिले. हे व्हेंटिलेटर लहान मुलांनाही उपयुक्त आहे. महापालिका आयुक्त  सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या …

Read More »

आशा स्वयंसेविकांचा सन्मान करा -सभापती मोनिका महानवर

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आशा स्वयंसेविका स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा देत आहेत. अशा सर्व स्वयंसेविकांचा महानगरपालिकेच्या वतीने सन्मान करण्यात यावा, अशी महत्वपूर्ण मागणी महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर यांनी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महानगर पालिकेच्या अखत्यारीत असलेल्या आशा स्वयंसेविका …

Read More »

कोविडच्या बिलाबाबत मिळणार दिलासा

नवी मुंबईत तक्रार निवारण कक्ष कार्यन्वित देयकाचे होणार लेखापरीक्षण नवी मुंबई : रामप्रहर वृत्त खासगी रुग्णालयांकडून कोविड-19 विषयक उपचारांदरम्यान आकारण्यात येणार्‍या बिलांबात नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कोविड-19 बिल तक्रार निवारण कक्ष कार्यन्वित केला आहे. या तक्रार निवारण कक्षात प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यासोबतच रुग्णाचा डिस्चार्ज होण्यापूर्वी रुग्णालयांकडून संभाव्य देयक …

Read More »

‘प्रतिष्ठान’मुळे अखेरीस अंतुले सरकारला अपमानास्पदरीत्या पायउतार व्हावे लागले!

प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…अंतुले सरकारवर शेतकरी प्रचंड नाराज होते. अगोदरच्या शरद पवार सरकारने ठरवून दिलेली एकरी …

Read More »

आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार : पटोले

मुंबई ः प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये समाविष्ट असलेल्या तिन्ही पक्षांत अनेक अंतर्गत मदभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत हे तिन्ही पक्ष एकत्र असतील का, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात प्रमुख विरोधी पक्ष भाजपने वेळोवेळी रान उठविले आहे. त्यातच …

Read More »

‘दिबां’च्या नावासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचा ठराव

पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, असा ठराव गव्हाण ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. या ठरावाची प्रत ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना देण्यात …

Read More »

गौरव कांडपिळेंचा राष्ट्रपतींकडून सन्मान

आमदार प्रशांत ठाकूरांकडून अभिनंदन पनवेल ः बातमीदारकोरोना काळातील सेवाभावी कामाची दखल घेऊन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भाजप युवा मोर्चा पनवेलचे सरचिटणीस गौरव अजय कांडपिळे यांचा गौरव केला आहे. कोरोना काळातील कठीण परिस्थितीतही स्वत:ला झोकून देऊन लोकांची सेवा करणार्‍या गौरव कांडपिळे यांच्या कार्याची राष्ट्रपती भवनाने दखल घेतली आहे. भाजपचे उत्तर …

Read More »

ओबीसी आरक्षणावरून भाजप आक्रमक

रायगडसह राज्यातील विविध भागांत आक्रोश आंदोलन पनवेल ः प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजी व नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होऊन संपुष्टात आले. त्या पार्श्वभूमीवर या नाकर्त्या सरकारविरोधात भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात गुरुवारी (दि.3) राज्यव्यापी आक्रोश आंदोलन करण्यात आले. ठाणे, नाशिक, अहमदनगर, …

Read More »

भाजपकडून आदिवासी बांधवांना मदतीचा हात; कर्जतमधील 10 आदिवासी वाड्यांमधील 459 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कडाव : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कर्जत भाजप मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 2) तालुक्यातील दहा आदिवासीवाड्यांमधील 459 कुटुंबांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने  भाजपच्या कर्जत तालुका मंडळाने ‘सेवाही संघटन‘ या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील …

Read More »