Breaking News

महत्वाच्या बातम्या

हेटवणे धरणाच्या तीन हजार एकर क्षेत्रातील भातलागवडीचे काम पूर्ण

पेण : प्रतिनिधी हेटवणे धरण कालव्याच्या शेतीसाठी सोडण्यात येणार्‍या सिंचनाच्या पाण्यावर आधारित भात लागवडीच्या 3000 एकर क्षेत्रातील भातपीक लागवडीच्या काम शेतकरी बांधवांनी पूर्ण क्षमतेने करून 10 दिवसांचा कालावधी लोटला आहे. शेतकरी बांधवांनी उन्हाळी हंगामात तब्बल 1300 एकराहून अधिक क्षेत्रावर भातपीक लागवड केल्याने या अगोदर असलेल्या 1700 एकर क्षेत्रात भर पडून …

Read More »

ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी

शंभरी पूर्ण केलेल्या एम. पद्मनाथन यांचा सत्कार मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या धोरणाची तत्परतेने अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली ज्येष्ठ नागरिकांच्या फेस्कॉम या महाराष्ट्र राज्याच्या मुंबई विभागीय संघटनेचे अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी येथे केले. फेस्कॉमच्या मुंबई प्रादेशिक विभागीय संलग्न असलेल्या दोस्ती एकर्स सिनियर सिटीझन्स क्लबचे सभासद …

Read More »

हे तर पळपुटे सरकार -देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकार अर्थसंकल्प मांडणार, पण त्यावर चर्चा होऊ देणार नाही हे बेकायदेशीर आहे. पूर्ण अधिवेशन व्हायलाच हवे ही आमची मागणी आहे. राज्यात अनेक प्रश्न आहेत ते आम्हाला मांडायचे आहेत, मात्र, कामकाजापासून पळ काढायचा असे सरकारने आधीच ठरवलेले आहे आणि म्हणून आज आमचे म्हणणे ऐकून घेतले गेले नाही, …

Read More »

नवी मुंबईतील मतदारयाद्यांमध्ये बोगस नावे

लाखो रुपये घेत मतदार वाढवले असल्याचा भाजपचा आरोप नवी मुंबई : रामप्रहर वृत्त येथील महानगरपालिका निवडणूक येत्या दोन महिन्यांत लागण्याची शक्यता असल्याने सध्या मनपा प्रशासनाकडून मतदारयाद्या बनविण्याचे काम शेवटच्या टप्यात आले आहे. येत्या आठवड्यातभरात अंतिम मतदान यादी घोषित होणार तोच भाजपने मतदारयादीत 90 हजार बोगस नावे टाकण्यात आल्याचा आरोप केला …

Read More »

सभागृह परेश ठाकूर यांच्याकडून पनवेलमधील विविध कामांची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेल्या विविध कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 25) पाहणी केली आणि अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या.  पनवेल कोळीवाडा येथील पकटीजवळ महापालिकेच्या माध्यमातून शौचालय बांधण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 19मधील गुजराथी स्मशानभूमीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सभागृह नेते …

Read More »

रायगड जिल्ह्यात जमावबंदी लागू

अलिबाग : प्रतिनिधीराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढीस लागला असून, रायगड जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून जिल्ह्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लघन करणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.जिल्ह्याधिकारी निधी चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सार्वजनिक ठिकाणी …

Read More »

नथुराम गोडसे समर्थकाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भोपाळ : वृत्तसंस्थामहात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याची शपथ घेणार्‍या नेत्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी नगरसेवक बाबुलाल चौरसिया याच्या या पक्षप्रवेशासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते.बाबुलाल चौरसिया यांनी याआधी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत हिंदू महासभेकडून पालिका निवडणूक लढत जिंकली होती. काँग्रेसने मात्र राहुल गांधींचा …

Read More »

वाशिममध्ये निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वाशीम : प्रतिनिधीवाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील आदिवासी निवासी शाळेतील चार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे तब्बल 229 विद्यार्थी दोन दिवसांत कोरोनाबाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत.कोरोनाबाधित विद्यार्थ्यांपैकी काहींना ना थोडीशी सर्दी आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे आरोग्य …

Read More »

राज्य सरकार बलात्कार्‍यांना वाचवतेय

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप पुणे : प्रतिनिधीपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मंत्री व शिवसेना नेते संजय राठोड, पुणे पोलीस आणि राज्य सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राठोड यांच्या बचावासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. संपूर्ण पोलीस यंत्रणा दावणीला बांधली गेली आहे. …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून; महाविकास आघाडीत कुरबुरी

मुंबई : प्रतिनिधीराज्याचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च या कालावधीत होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारी (दि. 25) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशन केवळ 10 दिवस होत असल्यामुळे विरोधी पक्ष नाराज झाले आहेत. याचा निषेध म्हणून विरोधकांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून सभात्यागदेखील केला. दुसरीकडे अधिवेशनाआधीच …

Read More »