Breaking News

महत्वाच्या बातम्या

नवी मुंबईत झाडांची कत्तल; लाकूडतोडे अटकेत

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईतील पारसिक हिलवरील झाडे तोडणार्‍यांना पारसिक हिलवरील नागरिकांनी सकाळी रंगेहाथ पकडले. या भागातील झाडे अज्ञातांकडून तोडली जात होती. अखेर 29 मे रोजी या लाकूड तोड्यांना राहिवाशांकडून रंगेहाथ पकडण्यात आले. नवी मुंबई बेलापूर येथे असलेल्या पारसिक हिलवरील हिरवळीला काही महिन्यांपासून दृष्ट लागलेली पाहायला मिळत होती. या …

Read More »

वटपौर्णिमेवरही कोरोनाचे सावट; महिलांनी केले घरातच पूजन

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडून परिसरातील वटवृक्षाचे पूजन करण्याऐवजी बहुतांशी महिलावर्गाने स्वतःच्या घरातच वटसावित्रीचे पूजन केल्याचे चित्र नवीन पनवेल परिसरात पहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात कोणतेही सण, उत्सव सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुनच करण्यात यावे अथवा घरात करण्यात यावे असे आवाहन असल्याने या आवाहनाला प्रतिसाद देत …

Read More »

नागरिकांची वैद्यकीय तपासणी सुरू; नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या मागणीला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन पनवेल महापालिका आयुक्तांना दिले होते. या निवेदनाची दखल घेत नवीन पनवेल येथील सेक्टर 13 व 14 मधील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणीला सुरुवात …

Read More »

पनवेलच्या ग्रामीण भागाला चक्रीवादळाचा फटका

पनवेल : बातमीदार निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. झाडे, विजेचे खांब तसे तारा कोसळल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळामुळे पनवेल ग्रामीण भागातील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही झाडांचे मोठे फांदी खाली तुटून पडले. नेरे पाडा, भानघर येथी ल गावातील विजेच्या तारांवर झाडे …

Read More »

चिरनेरमधील नालेसफाईचे काम पूर्ण

चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या गावातील अंतर्गत नाल्याची साफसफाई, डागडूजी व देखरेखीचे काम बरेच दिवस सुरू असून, ते आता पूर्णत्वाच्या मार्गी लागले आहे. चिरनेर मुळपाडा येथील रहाठ विहिर ते माजी सरपंच संध्या मुंबईकर यांच्या निवासस्थाना पर्यंतच्या नाल्याची साफसफाई व काही ठिकाणची डागडूजी व बंधारा घालण्याचे …

Read More »

नवी मुंबईत सोमवारपासून ई पासची गरज नाही!; मुंबई, ठाण्यात जाण्याचा मार्ग मोकळा

नवी मुंबई : बातमीदार एमएमआर अर्थात मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमध्ये प्रवास करण्यासाठी उद्या सोमवार (दि. 8)पासून ई पासची आवश्यकता लागणार नसल्याचे सरकारने जाहीर केले आहे. यामध्ये मुंबई, ठाण्यासह, नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांचा समावेश आहे. त्यामुळे ई पासच्या त्रासातून आता नवी मुंबई करांची सुटका झाली आहे. केंद्र सरकारने अनलॉक …

Read More »

कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नाही

फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; करून दिली धोक्याची जाणीव मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. कोरोना बळींच्या संख्येत स्पष्टता नसल्याचा आरोप फडणवीस यांनी यात केला आहे. कोरोनामुळे झालेले अनेक मृत्यू नैसर्गिक किंवा अन्य कारणांमुळे झाल्याचे दाखवण्यात येत असल्यामुळे संसर्गाचा धोका …

Read More »

निसर्ग चक्रीवादळाच्या थैमानामुळे पनवेलमधील जनजीवन विस्कळीत

पनवेल ः प्रतिनिधीनिसर्ग चक्रीवादळाने पनवेल तालुक्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यावर झाडे पडल्याने रस्ते बंद झाले. नागरिकांच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने अनेक भागांत वीजही नव्हती. त्यामुळे पनवेलमध्ये गुरुवारी (दि. 4) पाणीपुरवठाही होऊ शकला नाही. शुक्रवारीही पाणीपुरवठा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले …

Read More »

पनवेल मनपाचा स्वच्छतेसाठी पुढाकार

नागरिकांची होणार दुर्गंधीपासून मुक्तता पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले असून, पालिका हद्दीतील मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई करण्यासाठी आधुनिक मशिनरीचा वापर आणि मनुष्यबळ वाढणार असल्याने पनवेलकरांची आता दुर्गंधीपासून मुक्तता होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी दिली.पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. 4) प्रवीण पाटील …

Read More »

वादळग्रस्त कोकणाला विशेष पॅकेज द्या!

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड तसेच रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे त्यात अधिकच भर पडली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना नुकसानभरपाई देताना नैसर्गिक आपत्तीचे पारंपरिक नियम न लावता राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे, …

Read More »