विकास समिती देणार प्रशासनाला स्मरणपत्र कर्जत : बातमीदार शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी कर्जत विकास समितीने सह्यांची मोहीम राबविली. त्यानंतर शहरातील सर्व सरकारी अधिकार्यांना निवेदने दिली. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून प्रशासनाकडून संयुक्त बैठकीबाबत चालढकलपणा सुरु आहे. त्यामुळे कर्जत विकास समितीने स्मरणपत्र देण्याचा निर्णय …
Read More »मोदी सरकार शेतकर्यांच्या विकासासाठी कटिबद्ध
भाजप नेते अॅड. महेश मोहिते यांच्याकडून योजनांची माहिती अलिबाग : रामप्रहर वृत्त पंतप्रधान पीक विमा योजनेद्वारे शेतकर्यांना एक लाख सात हजार कोटींची भरपाई देण्यात आली असून किसान सन्मान निधीद्वारे देशातील सुमारे 12 कोटी शेतकर्यांना 1.82 लाख कोटी इतक्या रकमेचे वाटप, तर 23 कोटी मृदा आरोग्य कार्डचे वाटप करून पंतप्रधान …
Read More »’कोमसाप’ खोपोली शाखेचा वर्धापन दिन उत्साहात; साहित्यिकांची उपस्थिती
खोपोली : प्रतिनिधी ज्येष्ठ कथा व कादंबरीकार र. वा. दिघे यांची 126 वी जयंती (तिथीनुसार) व कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) खोपोली शाखेचा वर्धापन दिन सोहळा रविवारी (दि. 10) शहरातील ब्राह्मण सभा सभागृहात येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. र. वा. दिघे यांचे साहित्य व त्यांची लेखनप्रेरणा नव्या पिढीत रुजण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला …
Read More »नेरळ वाल्मिकी नगरातील सार्वजनिक शौचालायची निर्मिती अंतिम टप्प्यात; आदिवासींची गैरसोय थांबणार
कर्जत : बातमीदार नेरळ वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालाय ग्रामपंचायतीने 3 फेब्रुवारी 2022 रोजी तोडले होते. परिसरातील आदिवासी बांधवांच्या मागणीनंतर तेथे नव्याने शौचालय उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम आता पूर्ण होत आले आहे. नेरळ वाल्मिकीनगर परिसरात प्रामुख्याने आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहतात. तेथे ग्रामपंचायतीचे सार्वजनिक शौचालय होते. मात्र तेथील एका बिगर …
Read More »शिवऋण प्रतिष्ठान आणि पालीतील नागरिकांनी केली मनोरुग्णाची शुश्रूषा
पाली : प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून एक मनोरुग्ण पालीत बकाल व जर्जर अवस्थेत फिरत होता. या मनोरुग्णाला शिवऋण प्रतिष्ठान व पालीतील सुज्ञ नागरिकांनी नुकतेच स्वच्छ केले, दाढी व केस कापून कपडे व जेवू घातले आणि त्याची शुश्रूषा केली. हा मनोरुग्ण फाटके व खराब कपडे, केस दाढी वाढलेली, बकाल व अस्वच्छ …
Read More »शेलू रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र उपाययोजना नाही
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू आहे. मात्र हे काम करताना प्रवाशांची कोणतीही सुरक्षा घेतली जात नाही. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी प्रवाशी दिनेश कालेकर यांनी स्थानक प्रबंधकांना भेटून केली आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 1980 च्या दशकात निर्माण केलेल्या शेलू स्थानकात 2004 …
Read More »खोपोली शहरात पोलिसांचे संचलन
खोपोली : प्रतिनिधी हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद अशा विविध सणांच्या पार्श्वभूमिवर खोपोली शहरात नुकताच पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संचलन करण्यात आले. शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्यातून संचलनास प्रारंभ करण्यात आला. शहरातलि समाजमंदिर रोड, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मीनगरमार्गे वरची …
Read More »महात्मा फुले यांची जयंती सर्वांनी एकत्रित साजरी करा
जि. प. सीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान आहे. ते कोण्याएका समाजाचे नव्हते. त्यांची जयंती शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन सर्व सामाजातील लोकांना घेऊन साजरी केली पाहिजे. त्यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवले पाहिजेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य …
Read More »वालासह कडधान्यांचे भाव वधारले
सुधागड : रामप्रहर वृत्त अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 90 ते 100 रुपये किलो मिळणारे वाल यंदा 130 रुपये किलोने मिळत आहेत. निडी येथील प्रसिद्ध गावठी वालाचे दरही किलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात कडधान्यांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे जवळपास …
Read More »कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचे चटके
शासनाच्या टँकरला मंजुरी नाही; ‘जीवनज्योती‘कडून समस्या निवारण्याचा प्रयत्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागातील महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत …
Read More »