कर्जत : बातमीदार नेरळ वाल्मिकीनगर येथील सार्वजनिक शौचालाय ग्रामपंचायतीने 3 फेब्रुवारी 2022 रोजी तोडले होते. परिसरातील आदिवासी बांधवांच्या मागणीनंतर तेथे नव्याने शौचालय उभारण्यात येत आहे. त्याचे बांधकाम आता पूर्ण होत आले आहे. नेरळ वाल्मिकीनगर परिसरात प्रामुख्याने आदिवासी बांधव मोठ्या संख्येने राहतात. तेथे ग्रामपंचायतीचे सार्वजनिक शौचालय होते. मात्र तेथील एका बिगर …
Read More »शिवऋण प्रतिष्ठान आणि पालीतील नागरिकांनी केली मनोरुग्णाची शुश्रूषा
पाली : प्रतिनिधी मागील अनेक दिवसांपासून एक मनोरुग्ण पालीत बकाल व जर्जर अवस्थेत फिरत होता. या मनोरुग्णाला शिवऋण प्रतिष्ठान व पालीतील सुज्ञ नागरिकांनी नुकतेच स्वच्छ केले, दाढी व केस कापून कपडे व जेवू घातले आणि त्याची शुश्रूषा केली. हा मनोरुग्ण फाटके व खराब कपडे, केस दाढी वाढलेली, बकाल व अस्वच्छ …
Read More »शेलू रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षेची मात्र उपाययोजना नाही
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या शेलू स्थानकातील पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू आहे. मात्र हे काम करताना प्रवाशांची कोणतीही सुरक्षा घेतली जात नाही. दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी, अशी मागणी प्रवाशी दिनेश कालेकर यांनी स्थानक प्रबंधकांना भेटून केली आहे. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर 1980 च्या दशकात निर्माण केलेल्या शेलू स्थानकात 2004 …
Read More »खोपोली शहरात पोलिसांचे संचलन
खोपोली : प्रतिनिधी हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान ईद अशा विविध सणांच्या पार्श्वभूमिवर खोपोली शहरात नुकताच पोलीस निरिक्षक शिरिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संचलन करण्यात आले. शहरात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी खोपोली पोलीस ठाण्यातून संचलनास प्रारंभ करण्यात आला. शहरातलि समाजमंदिर रोड, मुख्य बाजारपेठ, लक्ष्मीनगरमार्गे वरची …
Read More »महात्मा फुले यांची जयंती सर्वांनी एकत्रित साजरी करा
जि. प. सीईओ डॉ. किरण पाटील यांचे आवाहन अलिबाग : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य महान आहे. ते कोण्याएका समाजाचे नव्हते. त्यांची जयंती शासनाच्या सर्व विभागांनी एकत्रित येऊन सर्व सामाजातील लोकांना घेऊन साजरी केली पाहिजे. त्यांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवले पाहिजेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य …
Read More »वालासह कडधान्यांचे भाव वधारले
सुधागड : रामप्रहर वृत्त अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली असल्याने जिल्ह्यात कडधान्याचे भाव वधारले आहेत. मागील वर्षी 90 ते 100 रुपये किलो मिळणारे वाल यंदा 130 रुपये किलोने मिळत आहेत. निडी येथील प्रसिद्ध गावठी वालाचे दरही किलोमागे 30 ते 40 रुपयांनी वाढले आहेत. रायगड जिल्ह्यात कडधान्यांमध्ये सर्वांत जास्त म्हणजे जवळपास …
Read More »कर्जत तालुक्यात पाणीटंचाईचे चटके
शासनाच्या टँकरला मंजुरी नाही; ‘जीवनज्योती‘कडून समस्या निवारण्याचा प्रयत्न कर्जत : बातमीदार तालुक्यातील आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागातील महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत …
Read More »संपकरी महसूल कर्मचारी आक्रमक; राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी
अलिबाग : प्रतिनिधी महसूल कर्मचार्यांचा संप आठव्या दिवशीही सुरूच आहे. रायगडातील महसूल कर्मचार्यांनी सोमवारी (दि. 11) आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घुसून राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. महसूल कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. आठ दिवसांनंतरही हे कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सोमवारी अलिबाग येथील हिराकोट तलाव परिसरात संपकरी …
Read More »नदीतील गाळ काढण्याचा खर्च भार शासनाला सोसेना
मागेल त्याला गाळ देण्याचा निर्णय; कोकण महसूल विभागाच्या सचिवांनी दिला आदेश महाड ः प्रतिनिधी महाप्रलयकारी पुरामुळे 21 ते 23 जुलै 2021 मध्ये कोकणातील रायगड-रत्नागिरी जिल्ह्याला मोठा पुराचा तडाखा बसला होता. पुन्हा पावसाळ्यात पूर स्थिती येऊ नये यासाठी खाडी व नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम जलसंपदा विभागाने हाती घेतले होते. मात्र नदीपात्रातील …
Read More »शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंच्या वक्तव्याचा कर्जत भाजपकडून निषेध
कर्जत : बातमीदार भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना अटक करावी यासाठी 7 एप्रिल रोजी शिवसेनेने कर्जत येथे आंदोलन केले. त्या वेळी स्थानिक शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी बोलताना पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा दिला होता. आमदार थोरवे यांच्या या वक्तव्याचा …
Read More »