खोपोलीत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार खोपोली : प्रतिनिधी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत खोपोली भाजपतर्फे शनिवारी (दि. 25) शहरातील विविध क्षेत्रामधील दिग्गजांचा सत्कार करण्यात आला. खोपोली शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. श्रद्धेय …
Read More »वंजारवाडी पुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात
दै. ‘रामप्रहर’च्या वृत्ताने रस्ते विकास महामंडळाला आली जाग कर्जत : बातमीदार तालुक्यातील पेज नदीवर असलेल्या वंजारवाडी पुलावर रस्ता धोकादायक झाला होता. त्याबाबत दै. रामप्रहर मध्ये वृत्त प्रसिध्द होताच राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग आली. त्यांनी शुक्रवारी (दि. 24) वंजारवाडी येथील पुलाची दुरुस्ती सुरु केली. 23डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य …
Read More »भूसंपादनापोटी शेतकर्यांना तातडीने मोबदला मिळावा
भाजप माणगाव तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळेंचे विरोधी पक्षनेते दरेकरांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोरसाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) माणगाव तालुक्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करीत आहे, मात्र शेतकर्यांना मोबदला देण्याचे काम धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे …
Read More »डिझेल परताव्यासाठी मच्छीमार आक्रमक
विराट मोर्चाची मुरूडमध्ये तयारी मुरूड : प्रतिनिधी गेल्या अडीच वर्षात डिझेल परताव्याची रक्कम न मिळल्यामुळे मच्छिमार सोसायट्या आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. डिझेल परताव्याची रक्कम त्वरीत मिळावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील मच्छीमार मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. मुरुड तालुक्यात लहान व मोठ्या अशा सातशेपेक्षा जास्त होड्या मच्छिमारी करीत आहेत. मच्छिमार …
Read More »रोह्यातील रस्त्याची दुरवस्था
डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी रोहे : प्रतिनिधी शहरालगत असलेल्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वरमधील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी (कालवा रोड) आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनीपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. साईमंदिर ते निरलॉन कॉलनी आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनी या रस्त्यावर …
Read More »थर्टी फर्स्टच्या पाटर्यांवर पोलिसांचा वॉच
अलिबाग ़: प्रतिनिधी नाताळ, थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेसचे बुकींग फुल झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून या कालावधीत आयोजित करण्यात येणार्या बेकायदा पार्ट्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. बेकायदा कृत्य करणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तशा …
Read More »कळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील 250 आदिवासी शेतकर्यांचे दावे निकाली काढण्यासाठी वन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी वातावरण फाउंडेशन ही संस्था आदिवासी लोकांना मदत करणार आहे. कळंब ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तात्याचीवाडी या गावाअंतर्गत येणार्या चाहुचीवाडी, बोरीचीवाडी, खालची भागुचीवाडी, वरची भागुचीवाडी, पादीरवाडी, …
Read More »माणगाव वडघर येथे जैवविविधता संवर्धन कार्यशाळा
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये नुकतीच ’जैवविविधता संवर्धन’ विषयक दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा 36 एकराचा परिसर विविध नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. या परिसरात स्थानिक वृक्षांच्या सुमारे 65 प्रजाती आणि 45 ते 50 प्रकारचे पक्षी आढळतात. हा परिसर वर्षभर …
Read More »माथेरानमधील भूमिपुत्रांची दुकाने कायमस्वरूपी करण्याची मागणी
अलिबागच्या उपवन संरक्षकांना निवेदन माथेरान : प्रतिनिधी माथेरानमधील पॉईंटवर जे स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय करीत आहेत, त्यांची दुकाने कायमस्वरूपी करावीत, अशी मागणी येथील मनसेतर्फे गुरुवारी (दि.23) उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. माथेरान शहर मनसे प्रतिनिधींनी गुरुवारी अलिबाग येथे जावून उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. …
Read More »शेतकर्यांनी कृषी पर्यटनाला चालना द्यावी -उज्ज्वला बाणखेले
मुरूड : प्रतिनिधी आज आयटी क्षेत्रात मोठमोठे पॅकेज नोकरी करणार्या लोकांना दिले जातात. वर्षाला लाखो रुपयांचे पॅकेज घेणारे सतत काम करून त्यांच्या जीवनातील नैराश्य दूर घालवण्यासाठी दोन-तीन दिवस बाहेरगावी फिरावयास येत असतात. अशा वेळी इतरांचा पैसा आपल्याकडे वळवता आला पाहिजे. यासाठी स्थानिक शेतकर्यांनी कृषी पर्यटनाला चालना दिली पाहिजे. पर्यटक जेवढे …
Read More »