Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

वणवे लागू लागले; वन विभागाचे मात्र दुर्लक्ष; शिरसे टेकडी जळून खाक

कर्जत : बातमीदार वणवा लागल्याने कर्जतजवळील शिरसे टेकडी रविवारी (दि. 26) जाळून खाक झाली. दरम्यान, तीन तास हा वणवा भडकत असताना स्थानिकांनी फोनद्वारे माहिती देऊनही वन कमर्चारी घटनास्थळी पोहचले नाहीत. कर्जत तालुक्यात कृषिरत्न शेखर भडसावळे यांच्या माध्यमातून सगुणा वन संवर्धन पथकाकडून वणवे रोखण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून काम सुरू आहे. सगुणा …

Read More »

कर्जत पालिकेचे स्वीपर मशीन ठरतेय निरुपयोगी

कर्जत : बातमीदार शहरातील सिमेंटक्राँक्रिटच्या रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी कर्जत नगर परिषदेने 2019मध्ये तब्बल 47 लाख 37 हजार खर्च करून स्वीपर मशीनची खरेदी केली होती. मात्र तंत्रज्ञ आणि तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित नसल्याने स्वीपर मशीन नगर परिषद कार्यालयाबाहेर बंद आवस्थेत पडून आहे. कर्जत शहरातील बहुतेक मुख्य रस्ते आरसीसी सिमेंटचे झाले आहेत. हेे …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलादपुरात सुशासन सप्ताहाचा शुभारंभ

पोलादपूर : प्रतिनिधी आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत पोलादपुरात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 24) करण्यात आला. या वेळी तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवस विविध सेवा म्हणून  नगरपंचायतीच्या ठाकरे सभागृहात विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात …

Read More »

मुरूडमधील चोरढे शाळेत पालकांचे श्रमदान; परिसर स्वच्छता व परसबाग निर्मिती

रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील चोरढे येथील राजिप शाळेत पालकांच्या श्रमदानातून शाळा व परिसर स्वच्छता, तसेच परसबाग निर्मिती करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत चोरढे शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे 35 पालक सहभागी झाले होते. त्यांनी श्रमदानाने शाळा व …

Read More »

सुधागड पालीत स्त्रीमुक्ती दिन साजरा; भीमयान दिनदर्शिकेचे झाले प्रकाशन

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुका बौद्धजन पंचायततर्फे पालीतील बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात नुकताच मनुस्मृती दहन व स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला. सुप्रीम कमिटीचे अध्यक्ष मंगेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या अनघा भातणकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संस्थेच्या वतीने भीमयान दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. महिला कमिटी अध्यक्ष रोहिणी …

Read More »

भीमाशंकर रस्त्यासाठी संघर्ष समिती सरसावली!; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घालणार साकडे

कर्जत : बातमीदार चाकण भागातील परिसर मुंबईला जवळ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा पनवेल-कशेळे-भीमाशंकर या प्रस्तावित राज्य मार्गाचे काम जलदगतीने व्हावे, या मागणीसाठी भीमाशंकर घाटरोड संघर्ष समिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहे. पनवेल-नेरे-कोठिंबे-वांद्रे-भीमाशंकर-मंचर असा नवीन राज्यमार्ग प्रास्तवित आहे. मात्र त्याचे काम धीम्यागतीने सुरू आहे. या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा …

Read More »

मंगेश म्हसकर उपसरपंच झाल्याने नेरळकरांच्या आशा पल्लवित

रायगड जिल्ह्यात सर्वात मोठे आर्थिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत म्हणून नेरळचा उल्लेख केला जातो. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर आता भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांची निवड झाली आहे. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणार्‍या म्हसकर यांना उपसरपंच पदाची संधी मिळाल्याने ते आपल्या अनुभवाच्या जोरावर नेरळकरांना भेडसावणार्‍या विविध समस्या सोडविण्यात यशस्वी …

Read More »

राज्याकडून निधी न मिळाल्यामुळे अलिबागच्या क्रीडासंकुलाचे काम रखडले -प्रशांत नाईक

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग नगर परिषदेतर्फे स्व. नमिता प्रशांत  नाईक क्रीडासंकुल उभारण्यात येत आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे या संकुलाचे काम रखडले आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुलाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रशांत नाईक बोलत होते. …

Read More »

कष्टकर्यांच्या संवेदना जागृत करणे हे लेखकाचे काम -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

खोपोली : प्रतिनिधी समाजातील तळागाळातील कष्टकरी, शेतकरी, उपेक्षित समाजाच्या व्यथा, त्यांच्या संवेदना जागृत करणे, त्याचे चित्रण लेखक आणि पत्रकारांनी आपल्या लेखणीतून मांडणे काळाची गरज आहे. ‘पाणकळा‘कार र. वा. दिघे यांनी या समाजाच्या व्यथा आपल्या लेखणीतून सर्वांपुढे मांडल्या. त्यांचा वारसा त्यांचे कुटुंबीय जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने आम्हा साहित्यिकांना त्यांचा अभिमान वाटत …

Read More »

खोरा बंदरातील वाहनतळ वापरावीना

पर्यटकांनी गाड्या रस्त्यावर लावल्याने वाहतूक कोंडी मुरूड  : प्रतिनिधी ऐतिहासिक जंजिरा किल्ला पहाण्यासाठी पर्यटकांना राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जावे लागते. मात्र खोरा बंदरातील वाहनतळामध्ये गाड्या उभ्या करू दिल्या जात नाहीत. त्यामुळे पर्यटकांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या उभ्या कराव्या लागत असल्याने तेथे वाहतूक कोंडी होत आहे. दोन वर्षांपूर्वी खोरा बंदराचा …

Read More »