कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये ब्रिटिशांनी पिण्याच्या पाण्यासाठी शार्लोट लेक हा तलाव बांधला होता. मात्र सध्या पाणी गळती यामुळे या तलावाला धोका निर्माण झाला आहे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून शार्लोट लेकच्या संवर्धनासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून कोणते काम करायचे? याची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांनी पाहणी केली. महाराष्ट्र जीवन …
Read More »मुरुड आगाराची बससेवा बंद, प्रवाशांची गैरसोय
मुरुड : प्रतिनिधी लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मुरुड आगारातून एकही एसटी बस बाहेर न पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबाग येथे जाण्यासाठीही मुरूड आगारातून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. येथून खाजगी वाहतूक फक्त मुंबई पुरतीच व थेट प्रवाशांनसाठीच सुरू असून, …
Read More »श्रीवर्धन समुद्रकिनारी पडलेली झाडे जागेवरच; सुरूची नवीन लागवड थांबली
श्रीवर्धन : प्रतिनिधी गतवर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात श्रीवर्धन समुद्रकिनार्यावरील सुरुची 90 टक्के झाडे पडली होती. ठेकेदाराने ही झाडे कापून त्याच ठिकाणी ठेवली आहेत. त्यामुळे नवीन झाडे लावायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुमारे 25 ते 30 वर्षापूर्वी सुरूच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. ही झाडे …
Read More »अखेर उमटे धरणातील गाळ काढण्यास सुरूवात; 15 दिवसांत काम होणार पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी तालुक्याला पाणीपुरवठा करणार्या उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला अखेर सोमवारी (दि. 24)सुरूवात झाली. या कामामुळे धरणातील पाणीसाठा वाढून मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या उमटे धरणातून अलिबाग तालुक्यातील 60 गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. परंतु गेल्या 40 वर्षात या धरणातील गाळ एकदाही काढण्यात …
Read More »‘दिबा’ : विधानसभेतील एक बुलंद तोफ!
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका… महाराष्ट्रात सन 1972मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळात ग्रामीण भागातील जनतेची परिस्थिती अत्यंत बिकट …
Read More »रायगडात 189 लसीकरण केंद्र; तीन लाख 77 हजार 924 जणांना लसीची मात्रा
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यासाठी 189 लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात अतापर्यंत तीन लाख 77 हजार 924 लाभार्थ्यांना लसीची मात्रा देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली. जि. प.च्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये 158 लसीकरण …
Read More »पेण दादर येथे विठ्ठल-रखुमाई उत्सव साध्या पद्धतीने साजरा
पेण ः प्रतिनिधी पेण तालुक्यातील दादर गावात विठ्ठल-रखुमाईचा उत्सव गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचे संकट असल्याने साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासकीय नियमांचे पालन करून विठ्ठल-रखुमाईचा उत्सव मोजक्याच भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. कोणताही कार्यक्रम ठेवण्यात आला नाही. या वेळी भाविकांना सुंठवडा, खिचडी व केळीचा …
Read More »आता पावसाळ्यातही रो-रोची सफर
मांडवा-भाऊचा धक्का फेरीबोट सेवेस बंदर विभागाची परवानगी अलिबाग ः प्रतिनिधी सर्व हंगामामध्ये सक्षमपणे प्रवास करण्याची क्षमता असलेल्या एम 2 एम फेरी सर्व्हिसेसची रो-रोसेवा पावसाळ्यातदेखील सुरू ठेवण्यास बंदर विभागाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मांडवा-भाऊचा धक्का रो-रो फेरीबोटसेवा पावसाळ्यातही सुरू राहणार आहे. यातून भर पावसाळ्यात अलिबागमध्ये येणार्या पर्यटकांना सागरी प्रवासाचा आनंद लुटता …
Read More »निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून रायगडसाठी 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
अलिबाग ः प्रतिनिधी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार फंडातून रायगड जिल्ह्यासाठी 20 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिली. कोरोनाचा दुसर्या लाटेतील कहर थांबता थांबत नाही. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा भासणारा तुटवडा यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक …
Read More »कुंभे जलविद्युत प्रकल्प रखडला
राज्य शासन, स्थानिक नेत्यांची उदासीनता कारणीभूत माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कुंभे गावालगत असणार्या डोंगरात शासनाने कुंभे जलविद्युत प्रकल्प उभारणीचे काम हाती घेतले होते. वीजनिर्मिती तसेच शेती व पिण्यासाठी पाणी पुरविण्याच्या हेतूने प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य व गती देण्यात आली होती, मा़त्र शासन व स्थानिक नेत्यांची उदासीनता आणि कोकणच्या विकासाविषयीच्या आकसामुळे 15 …
Read More »