आणखी एका आरोपीस अटक कर्जत ः प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यातील गौळवाडी येथील जमिनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत एका शेतकर्याला गंभीर दुखापत करून फरार झालेल्या लोणावळा येथील आरोपीला यापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे, तर कर्जतमधील मुद्रे विभागात राहणार्या आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 30 नोव्हेंबरपर्यंत …
Read More »रायगडच्या सुकन्येचा बोलबाला
बनविले भारतातील पहिले ऑटोमेशन अॅप्लिकेशन पाली ः प्रतिनिधी – डेटा सेंटर, स्मार्ट सिटी आणि ऑटोमेशन क्षेत्रात आतापर्यंत पाश्चात्य कंपन्यांची मक्तेदारी होती. अनेक दिग्गज कंपन्या आपले ऑटोमेशन भारतात महागड्या भावाने विकत, पण आता या शर्यतीत पहिली संपूर्ण भारतीय कंपनी पुढे आली आहे. रायगड जिल्ह्यातील विहिघर येथील 27 वर्षीय पूजा हरड-म्हात्रे या …
Read More »काशिदच्या समुद्रात बुडवून इसमाचा खून
मुरूड ः प्रतिनिधी – उसनवारी दिलेली रक्कम मागितल्याचा राग धरून रक्कम देणारा गणेश किसन ठोकळ (रा. कामरगाव, जि. अहमदनगर) यास सहा जणांनी मिळून मुरूड तालुक्यातील काशिद येथील समुद्रात बुडवून त्याचा खून केल्याप्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 27 नोव्हेंबरला मुरूड पोलीस ठाणे येथे गु. र. …
Read More »रिलायन्स प्रकल्पग्रस्त निर्णयावर ठाम
ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा निर्धार; आंदोलनकर्त्या महिला रंगल्या भजनात नागोठणे ः प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, ठेकेदारीतील कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने तिसर्या दिवशीही अखंडपणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू ठेवले असून आपल्या …
Read More »ढगाळ हवामानाचा पर्यटनाला फटका
मुरूडमध्ये पर्यटकांची संख्या रोडावली मुरूड ः प्रतिनिधी – निवार चक्रीवादळ शुक्रवारी (दि. 27) सकाळच्या सुमारास 25 किमी प्रतितास वेगाने मुरूड तालुक्यात धडकल्याने नागरिक भयभयीत झाले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या निवार चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता होती. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली होती. त्याप्रमाणे सागरीकिनारी वसलेल्या मुरूडमध्ये शनिवारी …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांचा रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा; आंदोलनस्थळी दिली भेट
नागोठणे : प्रतिनिधीरिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी शनिवारी (दि. 28) नागोठणे येथे दिली.आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शुक्रवार (दि. 27)पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी …
Read More »राज्य शासनाकडून अनुदान थकल्याने ग्रंथालयांची आर्थिक कोंडी
अलिबाग : प्रतिनिधीशासनाकडून मिळणारे अनुदान थकल्याने राज्यातील ग्रंथालयांची आर्थिक कोंडी झाली आहे. ग्रंथालय कर्मचार्यांचे वेतन थकल्याने कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे सहा महिन्यांपासून ग्रंथालये बंद होती. आता ग्रंथालये खुली झाली असली तरी त्यांच्या समोरील आर्थिक विवंचना संपण्याची चिन्हे दिसून येत नाहीत.करोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून राज्यातील ग्रंथालये बंद झाली. त्यामुळे …
Read More »ओबीसी समन्वय समितीकडून तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन
कर्जत : बातमीदार‘ओबीसी संघर्षवारी, आमदारांच्या दारी‘ या उपक्रमांतर्गत ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि तहसीलदारांना ओबीसींच्या जणगणना व आरक्षण अशा विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देण्यात आली. या वेळी ओबीसी प्रवर्गातील विविध जातींच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.कर्जत तालुका आगरी समाज अध्यक्ष सावळाराम जाधव, नाभिक समाज अध्यक्ष दिलीप शिंदे, …
Read More »रायगडात 156 नवे कोरोना पॉझिटिव्ह; एक रुग्णाचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, शनिवारी (दि. 27) नवे 156 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 109 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 27) तालुक्यातील 120, अलिबाग 11, उरण आठ, खालापूर सात, पेण चार, रोहा …
Read More »गतिमान वाटचाल कोकणाची
कोकण महसूल विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र असे वैशिष्ट्य आहे. सागरी, डोंगरी, शहरी आणि औद्योगिकरणात विभाग पुढे आहे. कोरोनासारख्या महाभयंकर आपत्तीला महाराष्ट्राने समर्थपणे तोंड दिले. कठीण काळ होता. तरीही विकासाचा वेग आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताचा निर्णय घेण्यास शासन कमी पडले नाही. महाराष्ट्र …
Read More »