अमृतांजन ब्रिज पाडल्याने गावचा रस्ता झाला बंद खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खंडाळा घाटातील अमृतांजन पूल मागील महिन्यात एमएमआरडीएने पाडला, मात्र या ब्रिजवरून मं कीहिल गावाकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने व पर्यायी रस्त्याची सुविधा न झाल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोपोली नगर परिषदहद्दीतील …
Read More »माणगावजवळ कारला अपघात; एक ठार, एक जखमी
माणगाव : प्रतिनिधीमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगावजवळील लाखपाले गावच्या हद्दीत वॅगनर कारवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या साईडपट्टीवरून उलटली. या अपघातात एक जण ठार झाला असून, एक जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 18) सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.अपघाताची फिर्याद मयताचा मुलगा …
Read More »नेरळमधील महिला कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत : बातमीदार – कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत परंतु दहिवली पुलाजवळ असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये राहणार्या 63 वर्षीय महिलेचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. गेली काही दिवस ही महिला बदलापूरमधील एका खासगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाखल होती. दरम्यान, आता त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर कोविड रुग्णालयात उपचार …
Read More »रायगडातील 175 आदिवासींची घरवापसी
अलिबाग : प्रतिनिधी – कोळसा भट्टीवर कामासाठी परराज्यांमध्ये गेलेले आणि तेथे अडकून पडलेले 175 आदिवासी बांधव रायगड जिल्ह्यातील आपल्या घरी सुखरूप पोहोचले आहेत. सर्वाहारा जन आंदोलनाच्या प्रयत्नांमुळे या आदिवासींची घरवापसी झाली आहे. उर्वरित आदिवासींना घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात कातकरी आदिवासी महाराष्ट्राच्या बीड, सोलापूर जळगांव …
Read More »पायी चालत जाणार्यांसाठी राज्य शासनाने बसेसची व्यवस्था करावी -संजयआप्पा ढवळे
माणगाव : प्रतिनिधी मुंबई, पुणे व अन्य शहरांतून पायी चालत कोकणात आपल्या गावांकडे येणार्या नागरिकांचे पुरते हाल होत आहेत. काहींना आपला जीव देखील यामध्ये गमवावा लागला आहे. याकडे राज्य सरकारने गांभीर्यपूर्वक लक्ष देवून वरील अनेक शहरांतून कोकणाकडे येणार्या नागरिकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अथवा इतर खाजगी बसेसची किंवा रेल्वेची व्यवस्था …
Read More »भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन सहसचिवपदी राहुल जाधव यांची नियुक्ती
खालापूर, खोपोली ः प्रतिनिधी – भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष शांत प्रकाश जाटव यांच्या संमतीने भारतीय जनता मजदूर ट्रेड युनियन महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी भाजपचे युवा नेते राहुल सखाराम जाधव यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजू चौहान यांनी शुक्रवारी (दि. 15) पत्राद्वारे जाहीर केली. राहुल जाधव यांनी भाजपचे उमेदवार …
Read More »शेतीकामासाठी यंत्रांचा आधार
झटपट कामे करण्यास शेतकर्यांची पसंती माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनला 50 दिवसांहून अधिक दिवसांचा काळ लोटला आहे. या दिवसांत शेतीसह अनेक कामे रखडली आहेत.शेतीकामांसाठी शेतकर्यांना सामाजिक दुरावा राखत काम करण्याची मुभा मिळाली आहे, मात्र पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे लॉकडाऊनमुळे रखडली आहेत. त्या अनुषंगाने शेतकर्यांकडून …
Read More »महिला वकिलाचा विनयभंग; सात जणांवर गुन्हा दाखल
पाली ः प्रतिनिधी – सुधागड तालुक्यातील महिला वकिलाचा घराच्या वादातून हात पिळत, मारहाण व अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग करण्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 12) शिळोशी येथे घडली. या महिला वकील सध्या मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत आहेत. या प्रकरणी संबंधितांना तत्काळ अटक न केल्यास पोलीस स्थानकासमोर आत्मदहन …
Read More »महाड बाजारपेठेत अग्नितांडव; लाखोंचे नुकसान
महाड ः प्रतिनिधी – महाड बाजारपेठेतील चामुंडा एनएक्स या कापड दुकानाला रविवारी (दि. 17) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याने दुकानातील मालासह संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, नगर परिषद, महाड औद्योगिक वसाहत अग्निशमन पथकाने दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली. आगीचे …
Read More »माणगावात दुकानांच्या वेळापत्रकात बदल करा -संजयआप्पा ढवळे
माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव शहरासह तालुक्यात सकाळी 8 ते दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येत असल्याने बाजारपेठेतून लोकांची गर्दी वाढताना दिसतआहे. यासाठी माणगाव शहरासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी दुकानांच्या वेळेत बदल करावा जेणे करून सकाळी 7 ते सायंकाळी 7 यावेळेत गरजेची सर्व दुकाने सुरू …
Read More »