Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कबड्डीत जेएसएम कॉलेज विजेते

अलिबाग : मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन झोन चार कबड्डी स्पर्धेत अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. ‘जेएसएम’च्या संघाने 13 वर्षांनंतर विजेतेपदाला गवसणी घातली आहे.  पनवेल येथे झालेल्या या स्पर्धेत रायगड, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्याच्या 48 महाविद्यालयांतील संघांनी सहभाग घेतला होता. अटीतटीच्या लढतीत जेएसएम कॉलेजच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करीत विजेतेपदावर आपले नाव …

Read More »

पर्यटकांची पावले आगरकोट किल्ल्याकडे

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा आगरकोट किल्ला, ऐतिहासिक काळातील पोर्तुगीजांचा अभेद्य बालेकिल्ला, आगरकोट सभोवातलची समुद्री तटबंदी आणि डोमिनिकन चर्च, फ्रान्सिस्कन चर्च, चौकोनी बुरूज आणि सातखणी बुरूज पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. आगरकोट किल्ल्याच्या वावव्येकडील बुरूजाजवळील लहान दरवाजाच्या आग्नेय 45.72 मीटरवर तटबंदीच्या पश्चिमेकडील भिंतींत पडलेल्या भगदाडासमोर 1534च्या सुमारास बांधलेल्या फ्रान्सिस्कन इमातीच्या मध्यभागी …

Read More »

सुधागडात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात

सुधागड ः प्रतिनिधी मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र समजला जाणारा ईद-ए-मिलादुन्नबी संपूर्ण देशासह सुधागड-पालीत रविवारी (दि. 10) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पालीत हिंदू-मुस्लिम बांधवांत सद्भावना आणि मैत्रीपूर्ण संबंध असून एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन गुण्यागोविंदाने सण साजरा करण्याची परंपरा कायम राखत ईद-ए-मिलादुन्नबी साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पाली-सुधागड येथील खालचा …

Read More »

बोहरी समाजाकडून ईदनिमित्त जुलूस

कर्जत ः बातमीदार मोहंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त आणि ईद-ए-मिलादनिमित्त नेरळ गावात बोहरी समाजाच्या वतीने जुलूस मिरवणूक काढण्यात आली. रामजन्मभूमी बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर  रद्द करण्यात आलेली जुलूस मिरवणूक अत्यंत शांतपणे काढण्यात आली. नेरळमधील बोहरी समाजाने शनिवारी (दि. 9)ईद-ए-मिलाद साजरी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी बाबरी मशीदप्रकरणी होणार्‍या निर्णयामुळे रद्द करण्यात …

Read More »

अयोध्या निकालानंतर कर्जतमध्ये आनंदोत्सव

कपालेश्वर मंदिरात गीतरामायण कर्जत ः बातमीदार शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील विवादित जागा राममंदिरासाठी देण्याचा निकाल दिला आहे. कोर्टाच्या या अयोध्या निकालानंतर श्रीरामचंद्रांना वंदन म्हणून कर्जतमधील कपालेश्वर मंदिरात आरती आणि गीतरामायणाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद तसेच भाजपचे कार्यकर्ते यांनी कपालेश्वर मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास गर्दी केली …

Read More »

वारकर्यांच्या मिनीबसला आंबेनळी घाटात अपघात; 19 जण जखमी

पोलादपूर : प्रतिनिधी आंबेनळी घाटात शनिवारी (दि. 9) सकाळी एका वळण उतारावर वारकर्‍यांची मिनीबस आंब्याच्या झाडावर धडकली. या अपघातात पंढरपूर येथून परणारे 19 प्रवासी जखमी झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात असलेल्या दिवाण खवटी येथील वारकरी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे गेले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते परतत असताना त्यांची मिनीबस …

Read More »

विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

साजगाव (ता. खालापूर) : विठ्ठल मंदिरात महापूजा व आरतीचा मान मिळालेले देविदास पाटील यांचे कुटुंबातील सदस्य दिसत आहेत. या वेळी विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. (छाया : विनायक माडपे)

Read More »

उद्योगपती अशोक मित्तलांच्या रिसॉर्टवर हातोडा

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील कोळगाव येथील उद्योगपती अशोक मित्तल यांच्या हॉलिडे रिसॉर्टवर जिल्हा प्रशासनाने जेसीबी फिरवून अनधिकृत वाढीव बांधकाम पाडण्यास सुरू केले. बांधकाम पाडताना पावसाने सुरुवात केली, तरीही पावसात बांधकाम पाडण्यात आले. आगामी काळात अनधिकृत बांधकामावर जिल्हा प्रशासनाचा हातोडा पडण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणार्‍याचे धाबे दणाणले …

Read More »

मोहल्ला कमिटीची बोर्लीत बैठक

रेवदंडा : प्रतिनिधी रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोर्ली येथे ईद ए मिलाद सणानिमित्त पोलीस निरिक्षक सुनिल जैतापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता व मोहल्ला कमिटीची बैठक घेण्यात आली. सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन जैतापुरकर यांनी या बैठकीत केले.  मोहल्ला कमिटीच्या या बैठकीला बोर्ली येथील मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. …

Read More »

खोपोलीत खोकला व तापाने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी अवकाळी पाऊस, त्यानंतर अचानक वाढलेला उष्मा व वेगात वाहणार्‍या वार्‍यामुळे हवामानात दरदिवशी बदल होत आहे. खोपोली परिसरातील रस्त्यांवरील डांबर उडाल्याने सर्वच ठिकाणी धुळीचा लोट निर्माण होत आहे. त्यात दिवाळीतील फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वायू प्रदूषण वाढून खोपोली परिसरातील हवा काही प्रमाणात प्रदूषित झाली आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होत असून, …

Read More »