पर्यावरणपूरक मूर्ती, फोटोकॉपीप्रमाणे गणेशमूर्तींसाठी प्रसिद्ध कर्जत : बातमीदार प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील गणेशभक्तांत नेरळ येथील गणेशमूर्ती बनविणारा कारखाना प्रसिद्ध आहे. फोटोकॉपीप्रमाणे गणेशमूर्ती बनविणारा कारखाना अशी ओळख असलेल्या या कारखान्यात केवळ पर्यावरणपूरक शाडू मातीपासून मूर्ती बनविल्या जातात. कर्जत तालुक्यात शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे निवडक कारखाने आहेत. त्यात नेरळ कुंभारवाड्यातील दहिवलीकर यांचा …
Read More »मजबूत पूल ‘एल अॅण्ड टी’ने ठरवला कमजोर
गणेश भक्तांमध्ये घबराट महाड : प्रतिनिधी एल अॅण्ड टी या ठेकेदार कंपनीने ’आगे पूल कमजोर है’ असा खोटा फलक लावून मुंबई-गोवा महामार्गावरील गांधारी नदीवरील मजबूत पुलाला कमजोर ठरविले आहे. यामुळे कोकणात जाणार्या- येणार्या गणेशभक्तांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, सदर पूल हा वाहतुकीसाठी मजबूत असून त्याला कोणताच धोका नाही, असा खुलासा …
Read More »डॉ. धर्माधिकारी महाविद्यालयात निबंध व वादविवाद स्पर्धा
रोहे ः प्रतिनिधी गोवे-कोलाड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात बुधवारी (दि. 28) निबंध व वादविवाद स्पर्धा घेण्यात आल्या. निबंध स्पर्धेसाठी ’सोशल मीडिया व मी’ आणि ’21व्या शतकातील विज्ञानाची प्रगती’ हे विषय देण्यात आले होते, तर वादविवाद स्पर्धा ’370 कलम रद्द केले : योग्य की अयोग्य’, ’महाविद्यालयीन निवडणुका असाव्यात की …
Read More »पाटणसईतील विविध कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पेण : प्रतिनिधी नागोठणे विभागातील पाटणसई ढोकवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 29) त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपमध्ये स्वागत केले. रविशेठ पाटील यांचे खंदे कार्यकर्ते नारायण आबा सुटे, रामचंद्र देवरे, कोंडीराम आखाडे, सुदाम तोडमकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षप्रवेशाने नागोठणे विभागात भाजपची ताकद …
Read More »कर्जत तालुक्यात शनिवारी चार ग्रामपंचायतींसाठी मतदान
कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली, वाकस, जामरुंग आणि रजपे या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका शनिवारी (दि. 31) होत आहेत. त्यापैकी वाकस ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली असून, अन्य तीन ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच म्हणून सुदर्शना संजय तांबोळी या बिनविरोध निवडून …
Read More »ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनबाबत नागरिकांची जनजागृती
अलिबाग ः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन वापरण्याचे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश असून या मशिन वापराबाबत व त्यासंदर्भातील शंकांचे निरसन व्हावे म्हणून जिल्ह्यात जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तरी या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व मतदारांनी सहभागी व्हावे व आपल्या मनातील शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन …
Read More »केंद्राच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा
खासदार श्रीरंग बारणे यांचे निर्देश अलिबाग ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना असून त्यांची अंमलबजावणी करून त्या जिल्ह्यातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे निर्देश खासदार तथा अध्यक्ष जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि. 29) येथे दिले. जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय जिल्हा विकास …
Read More »गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याची कारागिरांची लगबग
अलिबाग : प्रतिनिधी गणेशोत्सव तोंडावर आल्याने गणेश कार्यशाळांमध्ये सध्या मूर्ती रंगविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे. गणेश मूर्तिकार बाप्पावर शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत. गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे गणेशमूर्तीला फायनल टच देण्यात कारागीर व्यस्त आहेत, पण अशा वेळी पुरेसे कुशल कामगार नसल्यामुळे गणेशमूर्ती वेळेवर तयार करण्यासाठी कारखानदारांना मोठी …
Read More »पतसंस्थेचा कारभार पारदर्शक -चौलकर
नागोठणे : प्रतिनिधी आमच्या पतसंस्थेला 21 वर्षे पूर्ण होत आहेत. नागोठण्यातील सर्वात जुनी पतसंस्था म्हणून आमच्या संस्थेची नोंद झाली असून, कोणतेही राजकीय लागेबांधे नसलेल्या या पतसंस्थेचा कारभार पारदर्शक आहे, याचा आम्हा सर्वांनाच अभिमान वाटत आहे, असे येथील श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी सांगितले. नागोठणे येथील …
Read More »‘महावितरण’ने तोडला बीएसएनएलचा वीजपुरवठा
महाड : प्रतिनिधी महाड शहर व तालुक्यातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची सेवा गेल्या दोन दिवसांपासून कोलमडली असून यामुळे शहरातील शासकीय कार्यालये, एटीएम आणि बँकांच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. बीएसएनएलच्या तालुक्यातील सर्व मोबाईल टॉवर आणि वीजपुरवठा महावितरणच्या कार्यालयाने तोडला आहे. भारत संचार निगमकडून वीज बिल थकीत झाल्यामुळे हा वीजपुरवठा तोडला …
Read More »