खोपोली ः वार्ताहर सिग्नल व्यवस्था, रेल्वे टॅ्रकची दुरुस्ती व घाटातील दरड भाग सुरक्षित करण्यासाठी मुंबई-पुणे सर्व प्रकारची रेल्वेसेवा दि. 16 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईकडील प्रवासी लोकलने खोपोलीला येऊन खोपोलीहून महामार्गमार्गे पुण्याकडे जात आहेत. खोपोली सिटी बसस्थानक व खोपोली मध्यवर्ती बस स्थानकांत पुण्याकडे जाणार्या प्रवाशांची …
Read More »रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे मदत
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून कौतुक रोहे ः प्रतिनिधी रोहे तालुक्यातील कवलठे या गावी भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. तेथील नागरिकांना तातडीची मदत म्हणून रोटरी क्लब रोहा सेंट्रलतर्फे तूरडाळ, गोडेतेल, पोहे, मसाले, खोबरेल तेल, पेस्ट, लोणचे, अंगाचे साबण, कपड्याचे साबण आदी जीवनावश्यक जिन्नस असलेले पॅकेट्स 25 कुटुंबाना देण्यात आली. रायगडचे पालकमंत्री ना. …
Read More »सोन्याच्या वाडीचे पुनर्वसन
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची ग्वाही; ग्रामस्थांना दिलासा माणगाव ः रामप्रहर वृत्त अतिवृष्टीमुळे गोरेगाव विभागातील सोन्याच्या वाडीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या वाडीचे पुनर्वसन केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. या जलप्रलयामुळे संपूर्ण सोन्याच्या वाडीला पुराच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला होता. या पूरस्थितीतून जीवाची पर्वा न करता जिगरबाज …
Read More »मोहोपाड्यात जम्बो पक्षप्रवेश
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त जनभावना जाणून घेत समाजाप्रति प्रामाणिकपणे काम करणारे भाजप नेते महेश बालदी यांच्या रूपाने उरण विधानसभा मतदारसंघात विकासाचे युग येणार आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी मोहोपाडा येथे शुक्रवारी (दि. 9) झालेल्या कार्यक्रमात शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी क्रांतिदिनाचे औचित्य …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आणा
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आवाहन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील महत्त्वाच्या नेरळ ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. नेरळ शहरातील सानेवाड्यासमोर भाजपच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी (दि. 10) आमदार ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान; रायगडात 18 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत; बळीराजा हवालदिल
अलिबाग : प्रतिनिधी अतिपावसामुळे रायगड जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 1116 गावांमधील 18 हजार 595 हेक्टर क्षेत्रावरील भात शेती, भाजीपाला, आंबा बागायतींचे नुकसान झाले आहे. सुमारे 20 टक्के कृषिक्षेत्र बाधित झाले आहे. रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर भात लागवडीचे क्षेत्र आहे. यापैकी यंदा एक लाख …
Read More »अमन लॉज-माथेरान शटल सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेने नेरळ-माथेरान पाठोपाठ आता अमन लॉज-माथेरान ही शटल सेवा पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पावसाळा संपल्यानंतर रेल्वे ट्रॅकची पाहणी करून पुढील निर्णय होणार आहे, पण अमन लॉज माथेरान शटल सेवा या मार्गावर कोणतेही दरडीचे प्रकार घडले नाहीत त्यामुळे ही शटल …
Read More »एक राखी जवानांसाठी!; सैनिक भावासाठी खोपोलीच्या भगिनींनी पाठवल्या राख्या ; सहजसेवा फाऊंडेशन, लायन्स क्लबचा अभिनव उपक्रम
खालापूर : प्रतिनिधी देशरक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय सैन्याप्रती प्रत्येकालाच अभिमान असतो. याच भावनेतून खोपोली आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांना पाठविण्यासाठी तब्बल 1200 राख्या आणि शुभेच्छा संदेश जमा केले आहेत. सैनिक आणि नागरिक यांच्यातील अतूट बंधनाचे हे प्रतीक आता लष्करापर्यंत पोहोचवले जाणार आहे. खोपोलीतील सहजसेवा फाऊंडेशन आणि लायन्स क्लब …
Read More »नागोठण्यात शांतता समितीची बैठक; सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन
नागोठणे : प्रतिनिधी या महिन्यात बकरी ईद, नारळी पौर्णिमा, गोकुळअष्टमी आदी सण, तसेच स्वातंत्र्य दिन सोहळा होत आहे. नागोठणे शांतताप्रिय गाव असून सर्वधर्मीय नागरिक येथे एकोप्याने राहत असून हे सर्व कार्यक्रम शांततेत साजरे करावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी केले. आगामी सण, उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 9)सकाळी नागोठणे …
Read More »कामथी खोर्यात अतिवृष्टी ; सार्वजनिक मालमत्तांची हानी, पूल गेला वाहून
पोलादपूर : प्रतिनिधी संततधार पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पूर आणि अतिवृष्टीने हानी झालेल्या सार्वजनिक तसेच खाजगी मालमत्तांची माहिती प्रशासनाकडे येत आहे. तालुक्यातील मोरसडे कामथी नदीवरील पायवाट पूल वाहून गेल्याने पादचार्यांना यापुढे मोठा वळसा घालून यावे लागणार आहे. अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील मोरसडे येथील कामथी नदीवर असलेला जुना पायवाट पूल पुरामध्ये वाहून गेला. …
Read More »