खोपोली : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील तीवरे धरण फुटून घडलेल्या मोठया दुर्घटने नंतर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व धरणाचा आढावा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतचा समनव्यक व अहवाल देण्याची जबाबदारी त्या त्या तालुक्यातील तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आहे. खालापूर तालुक्यातील धोरणाबाबत आढावा घेण्याचे कामही …
Read More »टँकर चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
खोपोली : प्रतिनिधी परिसरातील सारसन येथील अलाना ऑइल कंपनीत माल घेण्यासाठी टँकर घेऊन आलेल्या चालकाचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. राजबहादूर यादव (वय 48, रा. कळवा खारेगाव मूळ रा. उत्तर प्रदेश) सारसन (ता. खालापूर) येथील फ्रीगोरीफीका अलाना प्रा. लि. या तेल उत्पादन करणार्या कारखान्यात गुरुवारी टँकर घेऊन आले …
Read More »देवकुंड धबधब्यावर जाण्यास मनाई
माणगाव : प्रतिनिधी भिरा येथील देवकुंड धबधबा परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने पर्यटकांच्या उत्साहावर पाणी पडले आहे. माणगाव तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीतील देवकुंड धबधबा व आजूबाजूच्या धरण, तलाव परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र गेल्या दोन वर्षात देवकुंडात पर्यटक बुडाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्याची दखल घेत खबरदारीचा …
Read More »‘रायगडचा विकास भाजप करणार’
पत्रकार परिषदेत कृष्णा कोबनाक यांची माहिती; भाजपची सदस्य नोंदणी सुरू रोहे ः प्रतिनिधी देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पुर्ण होईल. रोहा-तळा-साई मार्गाचे चौपदरीकरण आणि माणगाव-दिघी-तळा रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे. सामान्य जनतेसाठी भाजप सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. जिल्ह्यात मोठया प्रमाणात विकास कामे झाली आहेत. …
Read More »वादळी वार्याने आदगाव शाळेचे छप्पर उडाले
श्रीवर्धन : प्रतिनिधी वादळी वार्याने श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे पत्रे व कौलाचे छप्पर उडाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. 4) दुपारच्या सुट्टीत ही घटना घडल्याने सुदैवाने विद्यार्थी बचावले. स्थानिक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन सदस्याने या बाबत शाळा दुरूस्ती बाबत प्रत्रव्यहार केला असळयाचे समजते परंतु …
Read More »भिवपुरी रेल्वे स्थानक रस्ता पाण्याखाली
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत बाजूकडील भिवपुरी रोड रेल्वे स्थानकात येण्यासाठी असलेला रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या खालून वाहणारा नाला तेथे असलेल्या बिल्डरने बंद केला असल्याने ग्रामस्थांचे आणि प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, उमरोली ग्रामपंचायतीने हा नैसर्गिक नाला तात्काळ सुरू करण्याचे आदेश बिल्डरला द्यावेत, अशी मागणी डिकसळ ग्रामस्थांनी कर्जतच्या …
Read More »आगीत घर खाक; घातपाताचा संशय
शिवसेना संघटक संतोष भोईर यांची बहीण मुलासह बेपत्ता खालापूर ः प्रतिनिधी खालापूर बीड खुर्द गावातील भानुदास हरिचंद्र कर्णुक पाटील यांच्या घराला रात्री दीड वाजता अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. भानुदास रात्री कामावर गेल्याने बचावले, घरात तीन व्यक्ती झोपल्या होत्या. पैकी मुलगी स्नेहा पाटील (वय 19) हिने जळक्या …
Read More »रायगड जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग
अलिबाग : प्रतिनिधी पाच दिवसांनतर पाऊस थांबल्यामुळे रायगड जिल्ह्यात शेतीच्या कामांना वेग आला आहे. लावणीच्या कामांनाही सुरूवात झाली आहे. धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे जलाशायांमध्ये 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. जून महिन्याच्या सुरूवातीला मान्सूनपूर्व सरी कोसळल्या होत्या. त्यामुळे धूळपेरणी केलेली भाताची रोपे तयार झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. भात …
Read More »विद्यार्थ्यांनी घेतला भात लावणीचा अनुभव पायरीचीवाडी प्राथमिक शाळेचा उपक्रम
पाली : प्रतिनिधी नांगरणी, पेरणी व लावणी आदी कामे विद्यार्थी पुस्तकातून अभ्यासतात. मात्र भात लावणीचा अनुभव विद्यार्थ्याना प्रत्यक्ष देता यावा, यासाठी सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुणाल पवार यांनी सोमवारी (दि.1) विद्यार्थ्याना प्रत्यक्ष शेतात नेऊन भात लावणी केली. पावसाची सर्वत्र जोरदार सुरुवात झाली आहे. शेतात भात लावणीची कामे …
Read More »पावसामुळे शिक्षकांची वाट बिकट माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांचा रस्ता बंद
कर्जत : बातमीदार माथेरानच्या डोंगरात जुम्मापट्टी गावाच्या आजूबाजूला असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये जाण्याचा रस्ता पावसामुळे खचून गेला आहे. त्यामुळे त्या भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये येणारे शिक्षक हे शाळेत वेळेवर पोहचत नाहीत. या शाळांमधील विद्यार्थी हे शाळेत येतात आणि गुरुजी आले नाहीत म्हणून पुन्हा घरी जातात. दरम्यान, वन जमिनीतून जात असलेला रस्ता …
Read More »