अलिबाग : प्रतिनिधी शहराच्या वेशीवर असलेल्या चेंढरे ग्रामपंचायतीची सर्वत्रिक निवडणूक 23 जून रोजी होत आहे. भाजप व मित्रपक्षाच्या आघाडीला चेंढरेमध्ये मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चेंढरे ग्रामपंचयात हद्दीमधील रोहिदासनगर येथील भालकर परिवाराने गुरुवारी (दि.13) भाजपत प्रवेश केला. अलिबाग येथील भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छोटखानी कार्यक्रमात अविनाश भालकर, विनोद भालकर, …
Read More »कलोते धरणपात्रात धनिकांचे अतिक्रमण ; पाटबंधारे विभागाचे सोयीस्कर दुर्लक्ष
खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील कलोते मोकाशी धरण पात्रात धनिकांनी अतिक्रमण करून बांधलेले बंगलो फार्महाऊस आणि धोकादायक नौकानयन याकडे पाटबंधारे विभागाचा कानाडोळा होत असून, धरणासाठी जमिनी दिलेला शेतकरी मात्र उपरा झाला आहे. खालापूर तालुक्यातील चार महत्वाच्या धरणापैकी कलोते मोकाशी धरण दुसर्या क्रमांकाचे मोठे धरण आहे. खालापूर तालुक्याची सिंचनाची गरज भागविता …
Read More »जिल्ह्यात महिला अत्याचारांत वाढ ही चिंतेची बाब
रायगड जिल्हाची महाराष्ट्रातील औद्योगिक जिल्हा म्हणून आता ओळख झाली आहे. या जिल्ह्यात औद्योगिकरण होत आहे. त्याचबरोबर शहरीकरणदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. या प्रगतीबरोबरच काही समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. त्यातील महत्त्वाची समस्या म्हणजे गुन्हेगारी. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यातही महिलांवर होणार्या अत्याचारांत दरवर्षी वाढ होत आहे. ही चिंतेची बाब आहे. …
Read More »नेरळ धरण झाले गाळमुक्त, माती व दगड बाहेर काढण्यात यश
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतमध्ये असलेल्या ब्रिटिशकालीन धरणातून तब्बल दहा वर्षानंतर गाळ काढण्यात येत आहे. या धरणातून आतापर्यंत किमान 900 ट्रक गाळ काढण्यात आला असून, मोठ्या प्रमाणात दगडही बाहेर काढले आहेत. त्यामुळे धरणातील पाणी साठा अधिक होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, धरणातील गाळ काढताना त्या परिसरात तब्ब्ल दोन ठिकाणी गार्डन …
Read More »रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस धोक्याचे
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस धोक्याचे आहेत. अरबी समुद्रात खोलवर निर्माण झालेले वायू चक्रीवादळ गुजरातकडे सरकले असले तरी कोकण किनारपट्टीवरील धोका कमी झालेला नाही. त्यामुळे रासगड जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनार्या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. बुधवारी (दि. 12) दुपारी 12 वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली. पावसाबरोबर जोरदार वारे …
Read More »चौक येथे दाखले वाटप शिबिराचा विद्यार्थी व ज्येष्ठांना फायदा
रसायनी : प्रतिनिधी चौक येथील दगडी शाळेत विविध प्रकारचे दाखले वाटप झाले, अनेक विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आयोजित केलेल्या शिबिर सफल झाल्याचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी सांगितले. विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक यांना विविध प्रकारच्या दाखल्याची गरज असते, त्यासाठी त्यांना खालापूर तहसील कार्यालयात जावे लागते, त्यामुळे वेळ …
Read More »सिद्धेश्वर धरण झाले दुरुस्त
ग्रामपंचायतीने पाणीप्रश्न लावला मार्गी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावात ब्रिटिशकालीन छोटे धरण आहे. गळती लागल्याने या धरणाची दुरूस्ती करणे गरजेचे होते. सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने 14व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर करून या धरणाची नुकतीच दुरुस्ती केली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ होऊन ग्रामस्थांसह मुक्या जनावरांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. …
Read More »राष्ट्रहित व मोदींवर विश्वास ठेवून मतदारांनी मतदान केले -देवेंद्र साटम
खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार खोपोली : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांनी देशाचे हित, राष्ट्रीय भावना त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून मतदान केल्याने महायुतीचा म्हणजेच लोकशाहीचा विजय झाल्याचे प्रतिपादन भाजप नेते व माजी आमदार देवेंद्र साटम यांनी केले. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा …
Read More »सुधागड तालुक्यात महावितरण ‘फेल’
पहिल्याच पावसात ऑनलाइन कामांचा बट्ट्याबोळ; वीजपुरवठा खंडीत पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मंगळवारी जोरदार पाऊस झाला. या पहिल्याच पावसात बत्ती गुल झाल्याने विज वितरण कंपनी नापास झाल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत होता. तशाचप्रकारे पावसाळ्यातदेखील विजबत्ती गुल होत असल्याने जनतेत नाराजीचा सूर उमटत आहे. पूर्वमोसमी पावसाने सुधागड …
Read More »म्हसळ्यातील वाहतूक कोंडीची समस्या कायम
म्हसळा : प्रतिनिधी रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्कींग व पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे म्हसळा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने वाढत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत अनधिकृतपणे वाहने उभी करणे, हातगाडी लावणे, टपर्या, बांधकामे, बाजारपेठेत असणारी उनाड गुरे या सर्वच कारणाने म्हसळा शहरातील पाभरे नाका ते दिघी नाका या परिसरांत सातत्याने वाहतूक कोंडी होत …
Read More »