Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक बंद

अलिबाग : पावसाळा आल्यामुळे अलिबाग तालुक्यातील  मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक रविवार (दि. 26)पासून बंद होत आहे. चार महिने ही जलप्रवास वाहतूक बंद राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यापासून ही वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. मुंबईहून अलिबागला येण्यासाठी  सोयीचा मार्ग म्हणजे जलप्रवास. या प्रवासामुळे वेळेची, पैशाची …

Read More »

धरणाचे पाणी बिल्डरच्या घशात

पाली भूतीवली परिसरातील आदिवासी तहानलेलेच; जमिनी कोरड्या कर्जत : बातमीदार तालुक्यातील रेल्वेपट्टा भागातील पाण्याचे दुर्भिक्ष्य दूर करण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासनाने पाली भूतीवली धरणाची निर्मिती केली आहे. या धरणामध्ये 2004 पासून पावसाचे पाणी साठून राहत आहे. मात्र शेतीसाठी पाणी पुरविण्याकरीता पाटबंधारे विभागाने कालवेच बांधले नसल्याने  या धरणाच्या पाण्यावर शेती …

Read More »

मतमोजणी केंद्रात अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी जयंत पाटलांसह चार आमदारांवर गुन्हा

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना मातमोजणी केंद्रात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकारणी रायगड जिल्ह्यातील चार आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 मे रोजी अलिबाग तालुक्यातील नेहुली येथील जिल्हा  क्रीडा संकुलामध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. ही मतमोजणी पूर्ण झालेली नसताना शेकापचे आमदार जयंत पाटील, आमदार  पंडित पाटील, …

Read More »

खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा

खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्‍या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे  पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे  खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …

Read More »

निरा आणि ताडगोळे ठरताहेत वरदान; थकवा दूर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

पाली : धम्मशील सावंत राज्यात सध्या उष्म्याची लाट आहे. रायगड जिल्ह्यातही  उन्हाची काहिली वाढली आहे. त्यामुळे शरीराला थंडावा व ऊर्जा मिळण्यासाठी अनेकजण आरोग्यवर्धक निरा आणि ताडगोळ्यांना  पसंती देत आहेत. परिणामी निरा आणि ताडगोळ्यांची मागणी वाढली आहे. मुबंई – गोवा महामार्ग, पनवेल – खोपोली तसेच मुंबई -अलिबाग या मार्गांवर निरा विक्रेत्यांच्या …

Read More »

सर्पमित्राकडून साडेचार फु टी नागिणीची सुखरूप सुटका

मुरुड : प्रतिनिधी खैरा चणेरे भागात राहणारे सादिक खोत यांच्या घराच्या जोत्यामध्ये एका साडेचार फूट लांबीच्या नागिणीने वास्तव्य आढळून आले होते. काही दिवसांपुर्वी त्यांच्या घरातील व्यक्तींना या नागिणीचे दर्शन झाले होते. त्यामुळे कुटुंबातील सदस्य भीतीच्या छायेखाली वावरत होते. सादिक यांचे जवळचे नातेवाईक तुफेल दामाद यांनी  मुरुडचे सर्पमित्र संदीप घरत यांना …

Read More »

मुरूडच्या वैकुंठ स्मशानभूमीत लाखो रुपये खर्चून विविध सोयीसुविधा

मुरुड : प्रतिनिधी सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्च करून मुरुडमधील वैकुंठ स्मशानभूमीत सोयी सुविधा करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिली निसर्गरम्य परिसरात वैकुंठ स्मशानभूमी आहे. मात्र गेल्या अनेक वर्षात या स्मशानभूमीचा विकास झाला नव्हता. नगर परिषदेने सुवर्णजयंती जिल्हा नागरिधान योजनेतून 42 लाख खर्चून स्मशानभूमीत पिंडदान शेड, …

Read More »

खोपोलीत युतीच्या गोटात जल्लोष, तर आघाडीच्या कार्यकर्त्यांत सन्नाटा

खोपोली : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदार संघाचा निवडणुक निकाल गुरुवारी दुपारी जाहीर झाला. यात महायुतीच्या श्रीरंग बारणे यांच्या दणदणीत विजयाने शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांकडून गुरुवारी संध्याकाळपासून सुरू असलेला विजयोत्सव दुसर्‍या दिवशी शुक्रवारी ही साजरा करण्यात आला. दुसरीकडे  पार्थ पवार यांच्या पराभवाने आघाडीच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे  खोपोलीत आघाडीच्या गोटात सन्नाटा तर …

Read More »

सुधागडातील कोलथरेत शेतीविषयक कार्यशाळा; तंत्रज्ञानाची माहिती

पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील कृषिकन्या रसिका फाटक यांनी आपल्या  कोलाथरे गावात मंगळवारी (दि. 21) शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात सगुणा रुरल फाउंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे तसेच परशुराम आगिवले ,आनिल निवळकर, आभिजीत निवळकर यांनी शेतकर्‍यांना आधुनिक भात शेतीतील  एसआरटी तंत्रविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी श्री. …

Read More »

पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण

पेण  : प्रतिनिधी कोकणातील रेल्वेस्थानकांत इकोफ्रेंडली सुशोभीकरणावर भर देण्याचा मानस रेल्वे प्रशासनाचा आहे. त्याअनुशंगाने पर्यावरणाशी समतोल राखणारे निसर्ग सौदर्य त्याचबरोबर इकोफ्रेंडली तंत्रज्ञानाचा वापर करून पेण रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. पेण हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती रेल्वे स्थानक म्हणून उभे राहिले आहे. सध्या या मार्गाचे दुपदरीकरण पूर्ण झाले आहे.  पेण …

Read More »