नागोठणे : प्रतिनिधी जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वनविभागाकडून गुरुवारी नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त केले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून, वनखात्याने बांधकाम तोडून माझ्यावर अन्यायच केला आहे व त्यांच्या विरोधात कुटुंबासह लवकरच उपोषण करणार …
Read More »शिवराज्याभिषेक दिनाच्या तयारीची शासकीय बैठक ; 6 जून रोजी किल्ले रायगडावर सोहळा
महाड : प्रतिनिधी 6 जून रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी देखील या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, याकरिता शिवप्रेमी आणि पर्यटकांची गैरसोय होऊ नये याकरिता केल्या जाणार्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महाड प्रांत कार्यालयात बैठकीचे आयोजन …
Read More »श्रीवर्धन उपविभागीय अधिकार्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा
श्रीवर्धन : प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली सन 2019 मान्सून पूर्वतयारी आढावा बैटक 16 मे 2019 रोजी सकाळी 11.30 वाजता मध्यवतीय प्रशासकीय भवन श्रीवर्धन येथे घेण्यात आली. या सभेला श्रीवर्धन तालुक्यातील उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन, गटविकास अधिकारी प. स. अधिकारी, श्रीवर्धन पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, उपअभिंयता, महाराष्ट्र विद्युत वितरण …
Read More »ओएनजीसी स्फोटामुळे उरणची सुरक्षा ऐरणीवर
प्रकल्पांचे अधिकारीच उरणमध्ये राहत नाहीत; प्रशासनाची सारवासारव उरण : प्रतिनिधी सोमवारी उरणच्या ओएनजीसी प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक कामाच्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटाच्या प्रकाराने उरण तालुक्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी याच प्रकल्पात भीषण आग लागून त्यात एका स्थानिकाला जीव गमवावा लागला होता. त्या वेळी स्थानिकांनी केलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकल्पाचा …
Read More »रायगड जिल्ह्यात विंधन विहिरींच्या कामांना वेग
अलिबाग ः प्रतिनिधी सध्या रायगड जिल्ह्यात 60 गावे आणि 203 पाडे अशा 263 ठिकाणी पाणीटंचाई भासत आहे. त्यावर मात करण्यासाठी विंधन विहिरी खोदण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 107 विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या ठिकाणी विनाविलंब टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे, तसेच रायगड जिल्हा …
Read More »नागोठणे बाजारपेठ आगीपासून बचावली
नागोठणे : प्रतिनिधी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरेंद्र जैन यांच्या बाजारपेठेतील घरामागील त्यांच्याच आवारातील जुने घर वजा गोडाऊनला बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली होती. तीन तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीवर वेळीच नियंत्रण ठेवण्यात यश आल्याने बाजारपेठ बचावली. आगीत दोन लाख रुपयांचे नुकसान …
Read More »पालीत भटक्या कुत्र्यांची दहशत
दीड महिन्यात 25 जणांना श्वानदंश; नागरिक भयभीत, स्थानिक प्रशासन हतबल पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. गेल्या दीड महिन्यात पालीतील तब्बल 25 जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यांच्यावर पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. त्यामुळे विशेषत: लहान मुले, वृद्ध …
Read More »टंचाईग्रस्त झुगरेवाडीत मुबलक पाणी
311 फूट खोल खोदले बोअरवेल; कर्जत अपडेट ग्रुपची सामाजिक बांधिलकी कर्जत : बातमीदार तालुक्यात भीषण पाणीटंचाई असून, ती दूर व्हावी यासाठी शासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काही सामाजिक संस्थाही पुढे येत आहेत. कर्जत अपडेट या राजकारण विरहित सामाजिक काम करणार्या सोशल मीडिया ग्रुपने पुढाकार घेऊन टंचाईग्रस्त झुगरेवाडीला बोअरवेल …
Read More »मतमोजणीची कामे चोखपणे पार पाडावीत; जिल्हाधिकार्यांचे आदेश
रायगड ः प्रतिनिधी रायगड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि. 23) क्रीडा संकुल नेहुली येथे होणार आहे. या वेळी मतमोजणीसाठी संबंधित विभागांवर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात 32-रायगड लोकसभा निवडणूक मतमोजणीसंदर्भात आढावा बैठकीत …
Read More »खोपोली पोलिसांनी घडविली माय-लेकराची भेट
खालापूर, खोपोली : प्रतिनिधी : पोलिसाच्या खाकी ड्रेसमध्येही एक माणूस आहे, हे खोपोली पोलिसांनी एक मानवतेचे काम करून दाखवून दिले आहे. त्यांनी ताटातूट झालेल्या मायलेकरांची भेट घडवून आणली आहे. या कामगिरीबद्दल खोपोली पोलिसांचे कौतुक होत आहे. त्याचं झालं असं की, गेले काही दिवस एक महिला मुंबई – पुणे महामार्गावरील हॉटेल …
Read More »