Breaking News

Ramprahar News Team

मोदींमुळे भारताच्या शक्तीची जगाला ओळख खासदार किरीट सोमय्या यांचे प्रशंसोद्गार

पनवेल : प्रतिनिधी अभिनंदनची बिनशर्त सुटका पाकिस्तानला करायला लावून प्रधान मंत्री नरेंद्र मोदींनी आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि उत्तम नेतृत्व कसे असते हे जगाला दाखवून दिले असल्याचे खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. 6) खारघर येथे झालेल्या बुद्धिजीवी संमेलनात सांगितले. खारघर येथील सरस्वती इंजिनियरिंग कॉलेजमध्ये सायंकाळी 6 वाजता भाजपच्या रायगड जिल्हा बुद्धिजीवी …

Read More »

अद्ययावत महाड बसस्थानकामुळे कोकणच्या विकासात भर -गीते

महाड : प्रतिनिधी महाड येथील एसटी स्थानक हे कोकण व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा दुवा असून या ठिकाणी सुंदर अद्ययावत बसस्थानक उभे राहणे गरजेचे होते. महाड येथील अद्ययावत एसटी बसस्थानक हे कोकणाच्या वैभवात व विकासात भर टाकेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री अनंत गीते गुरुवारी (दि. 7) यांनी महाड येथील नूतन एसटी …

Read More »

रायगड सुरक्षा मंडळात एक हजार सुरक्षा रक्षकांची होणार भरती

पनवेल : रामप्रहर वृत्त ऑगस्ट 2017 मध्ये शासनाची मंजुरी मिळूनदेखील सुरक्षा रक्षकांची भरती न करणार्‍या सुरक्षा मंडळाला सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मागणी वजा सूचना केल्यानंतर मार्चअखेर एक हजार सुरक्षा रक्षकांची भरती करण्याचे रायगड सुरक्षा मंडळाने ठरविले आहे. रायगड सुरक्षा मंडळामध्ये मुख्य मालक म्हणून नोंदीत आस्थापनांना, मंडळाचे सुरक्षा रक्षक …

Read More »

जम्मू बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला; 1 ठार, 30 जखमी

जम्मू : वृत्तसंस्था जम्मूमधील बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. बसस्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. गुरुवारी (दि. 7) सकाळी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 30 जण जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा सुदैवाने बसस्थानकावर …

Read More »

महाराष्ट्रात विधानसभेची मुदतपूर्व निवडणूक अशक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती; चर्चेला पूर्णविराम नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय आज रात्री घेण्यात येईल आणि लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होईल, अशी चर्चा गुरुवारी (दि. 7) सकाळपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून बरेच तर्कवितर्कही लढवले जाताहेत, परंतु हे वृत्त पूर्णपणे निराधार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे …

Read More »

घरच्या मैदानावर धोनीची शेवटची मॅच?

रांची : वृत्तसंस्था भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर हा सामना होईल. रांची हे एमएस धोनीचं घरचं मैदान आहे. 37 वर्षांच्या धोनीनं या मैदानात एकूण 3 मॅच खेळल्या आहेत. शुक्रवारी धोनी इकडे चौथी मॅच खेळेल, पण धोनीची ही चौथी मॅच त्याच्या घरच्या मैदानातली …

Read More »

धाटाव केंद्रस्तरीय क्रीडा मोहत्सव 2019 उत्साहात

रोहे : प्रतिनिधी धाटाव केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव 2019 राजिप शाळा लांढर येथे दि. 28 फेब्रु. व दि. 01 मार्च सकाळी 7 ते सायं 6 या दरम्यान घेण्यात आला. धाटाव, वाशी, तळाघर, निवी, महादेवाडी, वरसे, विष्णू नगर, किल्ला, रोठ खुर्द, रोठ बुद्रुक, बोरघर या शाळांनी सहभाग घेत 1 मार्च रोजी केंद्र …

Read More »

सलग सहाव्यांदा सुनीत जाधव ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेवर मुंबईचाच दबदबा, चारही जेतेपदं मुंबईकडे

मुंबई : प्रतिनिधी मध्यरात्री दीडच्या ठोक्यालाही प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष… महागणपतीच्या साक्षीने टिटवाळाकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद… सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच बाजी मारली. सागर माळी आणि अनिल बिलावाचे कडवे आव्हान परतावत त्याने सलग सहाव्यांदा महाराष्ट्र श्री जिंकण्याचा पराक्रम करीत जेतेपदाचा …

Read More »

राजेश गायकर यांची प्रसार अभियान सरचिटणीसपदी निवड

पनवेल ः वार्ताहर पंतप्रधान जनकल्याणकारी योजनेचा प्रचार-प्रसार अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी राजेश गायकर यांची निवड करण्यात आली आहे. अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष (युवा) भरत कात्यायन व राष्ट्रीय सरचिटणीस अंकित संचेती यांनी  राजेश गायकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. प्रदेश उपाध्यक्ष विनय वर्मा यांनी नुकतेच गायकर यांना त्यांच्या नियुक्तीचे पत्र …

Read More »

नानासाहेब धर्माधिकारी स्वागत प्रवेशद्वाराचे लोकार्पण

जेएनपीटी : प्रतिनिधी  उरण तालुक्यातील वेश्वी येथे उभारण्यात आलेल्या डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वाराचे लोकार्पण निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच विलास पाटील यांनी उरण परिसरात अनेक समाजाभिमुख उपक्रम राबवून आपल्या गावातील ग्रामस्थांना एका छत्राखाली आणण्याचे महान कार्य केले, तसेच त्यांना भेडसावणार्‍या समस्यांचे निवारण करण्याचे काम …

Read More »