खारघर : प्रतिनिधी मुलीचे योग्य वयात लग्न केल्यास तिचे भावी आयुष्य जे आरोग्यदायी जाते. शासनाचीदेखील याबाबत नियमावली असुन मुलींचे वय निश्चित करण्यात आले आहे. अल्प वयात शारीरिक वाढ योग्य पद्धतीने झाली नसल्याने हे मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने देखील योग्य नसते. कायदा असुनदेखील अनेक पालक आपल्या मुलींचे लग्न कमी वयात लावत असतात. …
Read More »नवी मुंबईत वायू प्रदूषण वाढतेय
विविध उपाययोजनेसंदर्भात आयुक्तांकडे मागणी नवी मुंबई : बातमीदार शहरातील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. हवेची गुणवत्ता ढासळत असल्याने नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी आयुक्तांकडे प्रदूषणासंबंधी तक्रार करत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. यात महत्त्वाची बाबत म्हणजे रस्त्यावर साचलेली धूळ काढण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर …
Read More »नवी मुंबई ते मुंबई आता फक्त 50 मिनिटांत
बेलापूर-गेटवे वॉटर टॅक्सी सेवा सुरू नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सी सेवेचे शुभारंभ मंत्री, बंदरे व खनिजकर्म, महाराष्ट्र राज्य दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, ट्रान्सपोर्ट आणि पोर्ट प्रधान सचिव पराग जैन, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड सीईओ …
Read More »मुंबई-गोवा महामार्गाच्या कामास पूर्णत्वाची प्रतीक्षा
स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळवून देण्यात काही अवधी लागत असल्याने मुंबई-गोवा महामार्गाचे महाडमधील काम अपूर्ण आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसर्या टप्प्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले असले तरी आजही महामार्ग पूर्ण करून देण्यात काही समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक महामार्ग प्रशासन आणि महसूल प्रशासन संबंधित कंपन्यांना आवश्यक …
Read More »फॉर्म हरवलेला पक्ष
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्यापासूनच वादाला तोंड फुटले होते. आता निकाल लागून पाच दिवस उलटले तरी त्याचे कवित्व चालूच आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात काँग्रेस पक्षातील अंतर्गत दुफळी आणि बेमुर्वतखोरी यांची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे हे मोठ्या फरकाने विजयी झाले. तेच आता काँग्रेस नेत्यांचे पितळ …
Read More »आमदार थोरवे यांच्या मध्यस्थीने निलंबित कामगार कामावर रुजू
खोपोली : प्रतिनिधी सावरोली गावाच्या हद्दीतील टाटा स्टील या कारखान्यातील नऊ कामगारांना युनियन वादातून व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली होती तेव्हापासून नऊ कामगारांचा गेल्या दहा वर्षांमध्ये संघर्ष सुरू होता, अखेर स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या यशस्वी मध्ये नऊ कामगारांना कामावर रुजू होण्या संदर्भातली माहिती आमदार थोरवे यांनी शिवालय संपर्क कार्यालयात कामगारांच्या …
Read More »हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय -आमदार रवीशेठ पाटील
जलजीवन मिशनच्या आधारे प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचवण्याचे माझे ध्येय पेण : प्रतिनिधी हमरापुर विभागातील सर्व गाव, वाड्या, वस्त्या माझी कर्मभूमी असून विकास कामाबाबत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. हमरापूर विभागाचा विकास हेच माझे ध्येय आहे, असे प्रतिपादन आमदार रवीशेठ पाटील यांनी केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते हमरापूर भागातील आठ …
Read More »पाताळगंगाचे प्रदूषण थांबणार कधी?
खोपोली शहरातील लाखो लिटर सांडपाणी नदीपात्रात खोपोली : प्रतिनिधी पाताळगंगा नदी रायगड जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. खोपोलीतील उगमापासून पुढे समुद्रापर्यंत या नदी काठावरील शेकडो गावे व येथील औद्योगिक क्षेत्रासाठी ही नदी भाग्य रेषा आहे. दिड लाखांच्या घरात लोकसंख्या असलेले खोपोली शहर पिण्याच्या पाण्यापासून ते दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी फक्त पाताळगंगा नदीवर …
Read More »शहराच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे
आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन : खोपोलीत आगरी समाजाचा स्नेहमेळावा खोपोली : प्रतिनिधी खोपोलीसह संपूर्ण कोकणच्या विकासात आगरी समाजाचे स्थान महत्वाचे आहे. समाजातील जुन्या पिढीचा आदर्श ठेवत उद्योग, व्यवसाय, शिक्षण व कला क्रिडा अशा सर्व क्षेत्रात नवीन पिढी अधिक कर्तृत्ववान ठरत असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. खोपोली आगरी समाजाच्या …
Read More »भाजपच्या हळदी कुंकूला महिलांची अलोट गर्दी
पेणच्या मा. नगराध्यक्ष प्रितम पाटील यांचे मानले आभार पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष पेण व नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैकुंठ निवासाच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या हळदीकुंकू समारंभाला जवळ जवळ 3 ते 4 हजार महिलांची उपस्थिती लाभली. या हळदीकुंकू समारंभाचे उदघाट्न माजी जि. प. सदस्या कौसल्याताई पाटील यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper