अलिबाग : प्रतिनिधी रेवस पंचक्रोशीतील गावांना प्राधान्याने पाणी गेले पाहिजे, मात्र तेथील बोअरवेलला, विहिरींना मचूळ पाणी आहे. त्या गावकर्यांना एमआयडीसीचाच आधार आहे, पण जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराने ते मिळणार नाही, असा दावा पत्रकार परिषदेत करून समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी घरचा आहेर दिला आहे. रेवस, कोप्रोली, मिळखतखार, सारळ …
Read More »जिल्हा प्रशासनाची आपत्तीशी यशस्वी झुंज!
अतिवृष्टीमुळे 22 जुलैच्या रात्री महाड शहरात पूर आला. त्या मागोमाग पोलादपूर तालुक्यातील देवनाळे व साखर सुतारवाडी आणि महाडमधील तळीये या गावी दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. अतिमुसळधार पावसामुळे सावित्री नदीला पूर येऊन महाड शहर, बिरवाडी, राजेवाडी, लाडवली, गांधारे पाले, बिरवाडी एमआयडीसी, दादली पूल, पोलादपूर तालुक्यातील माटवण, आकले, कालवली, केवनाळे, साखर सुतारवाडी …
Read More »दारूच्या दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का?; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सवाल
पंढरपूर ः प्रतिनिधीजेवढी गर्दी बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) पंढरपूर येथे केली. माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत …
Read More »मच्छीमारांना मदत करण्याचे मच्छीमार कृती समितीचे आवाहन; केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना दिले निवेदन
मुरूड : प्रतिनिधीनैसर्गिक संकटे व औद्योगिक कारखान्याच्या प्रदूषणामुळे रायगड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार मेताकुटीस आले असून केंद्र व राज्य सरकारकडून संकटात सापडलेल्या कोळी समाजास मदतीचा हात द्या, अशी विनंती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. मंगळवारी (दि. 17) अलिबाग येथील तुषार शासकीय विश्रामगृह येथे कृती समितीचे …
Read More »दरडग्रस्त तळीयेत सेवाकार्य करणार्या डॉक्टरांचा सत्कार
पनवेल : वार्ताहर महाड तालुक्यातील तळीये गावावर दरड कोसळून अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला.आबालवृद्ध या घटनेत मृत्युमुखी पडले. या वेळी संबधित मृतदेहांचे शवविच्छेदन करण्याचे काम पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विशेषतज्ज्ञ डॉ. बी. एम. काळेल व डॉ. प्रमोद पाटील यांनी केले. या डॉक्टरांचा सन्मान नुकताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने …
Read More »‘स्टेपआर्ट’तर्फे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर स्टेपआर्ट सामाजिक संस्थेच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका सुनंदा कुमार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पुनाडे, कोप्रोली, रानसई आणि वेश्वी अशा आदिवासी वाडीवरील शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन पेन्सिल, पट्टी, खोडरबर आणि शार्पनर व खाऊ वाटप करण्यात आले. या वेळी संस्थेचे …
Read More »तळोजा मध्यवर्ती कारागृहाकडून डॉक्टरांचा सत्कार
पनवेल : प्रतिनिधी कोविड19 च्या महामारीमध्ये पनवेल महापालिकेच्या वैद्यकिय पथकातील डॉक्टर्स व परिचारिकांनी कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव असताना देखील स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केल्याबद्दल तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीे पनवेल महापालिकेच्या डॉक्टरर्स व परिचारिकांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार आणि मुख्य …
Read More »भारत गॅसचा कर्मचारी असल्याचे सांगून सात लाखांची फसवणूक
पनवेल : वार्ताहर एलपीजी गॅसची डिस्ट्रिब्युटरशिप न देता आकुर्ली येथे राहणार्या 48 वर्षीय महिलेची तब्बल सात लाख 31 हजार शंभर रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी पार्क, आकुर्ली येथे राहणार्या संगीता फापाळे यांनी एलपीजी गॅस डिस्ट्रिब्युटरसाठीची जाहिरात वाचली होती. …
Read More »खारघर ते टाटा रुग्णालय बससेवा सुरू; एनएमएमटीचा कर्करुग्णांना दिलासा
नवी मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून खारघर रेल्वेस्टेशन ते टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयदरम्यान एनएमएमटी बससेवा अखेर सुरू करण्यात आली. टाटा रुग्णालयाच्या वतीने अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती. या वेळी रुग्णालय प्रशासनाने खारघर टाटा रुग्णालय ते परेल टाटा रुग्णालयदरम्यान बस सुरू करण्याची मागणीही केली आहे. याबाबत लवकरच …
Read More »अटी-शर्ती लागू आहेत!
मुंबई परिसरात रुग्णवाढ खाली आली आहे. मृत्यूदर देखील घटला आहे. हे चित्र दिलासादायकच आहे. पुरेशी काळजी घेऊन अधिक मोकळीक देता आली, तर येथील सर्वसामान्य रोजीरोटीच्या मागे लागू शकतील. कोरोनाच्या तिसर्या लाटेचे भय दाखवून लोकांना आता घरी गप्प बसवता येणार नाही हे राज्य सरकारने लक्षात घ्यावे. उलट त्यामुळे सरकारच्या निर्बंधविषयक निर्णयांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper