नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पती-पत्नीमधील वाद आणि यातून होत असलेले घटस्फोट हा एक गंभीर प्रश्न असून यात वाढ होत असल्याने पोलीस समुपदेशनाच्या माध्यमातून हे वाद मिटविण्याचे काम करीत असतात. 2020 या वर्षात पती-पत्नीमधील वादाच्या 633 तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील 151 तक्रारींत समुपदेशनाद्वारे तोडगा निघाला आहे. कायदा आणि सुव्यवस्था …
Read More »दिलासादायक! नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी; मृत्यूदरातही घट
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. रुग्णवाढीचा दर कमी झाला असून मृत्यूदरही नियंत्रणात आला आहे. शून्य मृत्यूदराचे उद्दिष्टही दृष्टिपथास येऊ लागले आहे. सक्रिय रुग्णांची टक्केवारीही 1.57 एवढी कमी झाली. शहरात 12 मार्च 2020ला पहिला रुग्ण आढळला. मार्चमध्ये फक्त 10 रुग्ण होते. त्यापैकी एकाचा …
Read More »महाविकास आघाडीत बिघाडी?; नवी मुंबईत स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सूर
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेरूळ येथे झालेल्या काँग्रेसच्या विभाग कार्यकर्त्यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही, तर या वेळी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा सूर आळवला गेला. दुसरीकडे वाशी येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण पुनर्प्रवेश सोहळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकला गेल्याचे बोलले जात असले तरी …
Read More »समांतर न्यायालयांचे पेव
दुर्दैवाने सध्या समाजमाध्यमांचा रेटा अन्य प्रस्थापित माध्यमांनाही आपल्या मागून येण्यास भाग पाडत आहे. विशेषत: टीव्ही पत्रकारितेवर समाजमाध्यमांतील क्रिया-प्रतिक्रियांचा नकळत मोठा प्रभाव पडत गेला आहे. आजमितीस देशात शेकडो वृत्तवाहिन्या विविध भाषांमधून प्रसारित होत असतात. या वृत्तवाहिन्यांना सनसनाटी बातम्या आणि वादग्रस्त आशयाचे (कंटेंट) आकर्षण वाटू लागले. त्याचीच परिणती मीडिया ट्रायल नावाच्या भस्मासुरात …
Read More »‘एसटीसारखे सुरक्षित वाहन नाही ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा’
मुरूड : प्रतिनिधी रस्ते अपघाताचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. तथापि खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे रस्ते अपघाताचे प्रमाण अल्प आहे. एसटीसारखे सुरक्षित वाहन दुसरे नाही, ही भावना प्रवाशांमध्ये दृढ करा, असे आवाहन मुरुड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ यांनी येथे केले. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुरक्षितता मोहीमेचा शुभारंभ उपनिरीक्षक सुबनावळ …
Read More »रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश; पहिल्या टप्प्यात 351 जणांना मिळणार नोकरीची संधी; आंदोलन स्थगित
नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरुद्ध प्रकल्पग्रस्तांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात 351 प्रकल्पग्रस्तांना ठेकेदारीत नोकरी मिळण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असून, उर्वरित प्रकल्पग्रस्तांनासुद्धा नोकरीत घेण्याचा शब्द मिळाला आहे. त्यामुळे आंदोलनाला सोमवारी (दि. 18) 53व्या दिवशी स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा मुंबई …
Read More »खालापुरातील चिंचवली-गोहे पूल धोकादायक; मोठी जीवितहानी होण्याची शक्यता
खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी व इतर गावांच्या दळणवळणासाठी अनेक वर्षापूर्वी चिंचवली गोहे गावाजवळ पूल उभारण्यात आला होता. या पूलावर जागोजागी खड्डे पडल्याने तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. या पूलावर लहान-मोठे अपघात घडत असल्याने वाहनचालकांसह प्रवासी, परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. चिंचवली गोहे, आत्करगाव, आडोशी …
Read More »अनलॉकनंतर आदिवासींचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू; जिल्ह्यांतर्गत स्थलांतराला पसंती
माणगाव : प्रतिनिधी कोरोना महामारीच्या सुरूवातीला मार्च 2020 मध्ये राज्याच्या विविध भागातून वाडी वस्तीवर परतलेले आदिवासी बांधव अनलॉकनंतर पुन्हा रोजगारासाठी स्थलांतरीत होऊ लागले असून. माणगाव तालुक्यातील सुमारे 40टक्के आदिवासींनी स्थलांतर केले आहे. कोरोना महामारीच्या काळात रोजगार गमावलेले आदिवासी कुटूंब आपापल्या वाडी वस्तीवर परतले होते. गेले नऊ महिने आपल्या मुळ ठिकाणी …
Read More »सुधागड तालुका पशुधन डॉक्टर-कर्मचार्यांच्या प्रतीक्षेत; उपलब्ध अधिकार्यांवर अतिरिक्त कार्यभार
पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यात 50 हजाराहून अधिक पशुधन आहे. त्यांच्यासाठी तालुक्यात सहा पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र या दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची बहुतांश पदे रिक्त असल्याने येथील जनावरांना व पशुपक्षांना वेळेत उपचार मिळत नाही. शिवाय रिक्त पदांची जबाबदारी इतर अधिकारी व कर्मचार्यांवर आल्याने त्यांच्यावरील जादा कामाचा ताणही …
Read More »स्वच्छतादूतांना सलाम!
लाखो रुपयांची खासगी रुग्णालयांची बिले, चार भिंतीत स्वत:ला कोंडून घेणे, आजूबाजूच्या आणि नातेवाईकांची आपल्याकडे पाहण्याची बदलेली दृष्टी यामुळे कोरोना म्हटले की प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण होते. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेत कामाला मुंबईला जाणार्यांचे प्रमाण मोठे असल्याने सुरुवातीच्या काळात दिवसाला 250पेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत होते. आज मात्र त्याचे प्रमाण 40च्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper