Breaking News

Ramprahar News Team

…तोपर्यंत भात खरेदी केंद्र सुरू करू देणार नाही; थकबाकी मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील शेतकरी आक्रमक

कर्जत : बातमीदार नेरळ येथील भात खरेदी केंद्रात गेल्या वर्षी विक्री केलेल्या भाताचे पैसे अद्यापही शेतकर्‍यांना मिळालेले नाहीत. त्यामुळे संप्तत झालेल्या या सर्व शेतकर्‍यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत थकबाकी मिळत नाही, तोपर्यंत नेरळ केंद्रात नवीन भात खरेदी करू देणार नाही, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनाला चांगला …

Read More »

महामार्गावर तीन अपघातांत तिघे जखमी; वाहतूक ठप्प

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात सोमवारी (दि. 30) सकाळी झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. या वेळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पहिला अपघात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळील तीव्र वळणावर सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झाला. पुण्याहून मुंबईकडे दूध घेऊन जाणार्‍या टँकरचालकाचे नियंत्रण सुटल्याने तो …

Read More »

आंदोलनकर्त्यांना वाढता पाठिंबा; ‘रिलायन्स’विरोधातील आंदोलनाचा चौथा दिवस

नागोठणे : प्रतिनिधी येथील रिलायन्स प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, निवृत्त कामगार आणि सुशिक्षित तरुण बेरोजगारांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा सोमवारी चौथा दिवस होता. पोलीस वगळता एकही सरकारी अधिकारी तसेच रिलायन्सचा वरिष्ठ अधिकारी आजपर्यंत येथे पोहचला नसला तरी आंदोलनकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम असल्यामुळे विविध गावांमधून त्यांना वाढता …

Read More »

आधी पुनर्वसन, मग भूसंपादन करा!; चौक येथील रेल्वेमार्गबाधित प्रशासनाविरोधात आक्रमक

खालापूर : प्रतिनिधी कर्जत-पनवेल या रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मोबदला ठरलेला नसतानाही चौक येथील दलित वस्तीमधील 29 घरे व जागा संपादित करण्याचा चंग कर्जत प्रांताधिकारी कार्यालयाने बांधला आहे, मात्र त्यास या वस्तीमधील रहिवाशांचा विरोध आहे. आम्हाला आमच्या घरांचा मोबदला व पर्यायी जागा द्या, तोपर्यंत घराच्या एकाही विटेला …

Read More »

मराठा समाजाचा 8 डिसेंबरला विधान भवनावर मोर्चा; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : प्रतिनिधी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आरक्षणासाठी 8 डिसेंबर रोजी विधान भवनावर धडक मोर्चा काढला जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या रविवारी (दि. 29) झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुंबईत हिवाळी अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर अनेक विषयांवर चर्चा झाली आहे. …

Read More »

रायगडातील देवस्थानच्या जत्रा रद्द; जत्रोत्सवातील उलाढालीला कोरोनाची बाधा

अलिबाग : प्रतिनिधी दिवाळी संपली की कोकणातील जत्रोत्सव सुरू होतात. रायगड जिल्ह्यातील देवस्थानांच्या जत्रोत्सवाला आता प्रारंभ झाला असला तरी यंदा त्यावर कोरोनाचे सावट पहायला मिळत आहे. यामुळे अशा उत्सवातून दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला. सप्टेंबरपर्यंत टाळेबंदीत लोकांचे आर्थिक गणित कोलमडले.गणेशोत्सवापासून हळूहळू टाळेबंदीला …

Read More »

रोह्यात ओबीसी संघर्ष समितीची सभा; सर्व घटकांना सोबत घेऊन लढा देण्याचा निर्धार

रोहे : प्रतिनिधी राज्यघटनेच्या मूलभूत हक्काद्वारे आम्हाला आरक्षण मिळाले आहे, परंतु प्रशासनातील शुक्राचार्य ओबीसींना आरक्षण व मागण्या मान्य होऊ देत नाही. आमचा ओबीसी समाज उत्पादन करणारा समाज आहे. उत्पादन करणारा समाज श्रीमंत असायला पाहिजे, पण असे चित्र दिसत नाही. उलट घरीच बसणारा समाज श्रीमंत आहे. यामुळे यापुढे ओबीसींमधील सगळ्यांना सोबत …

Read More »

अमित शाह यांचा हैदराबादमध्ये रोड शो

हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 29) रोड शो केला. त्यापूर्वी त्यांनी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजाही केली. रोड शोनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शाह यांनी भाजप बहुमत मिळवेल आणि पुढील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही हैदराबादला नवाब, निजाम संस्कृतीतून मुक्त करणार …

Read More »

पनवेल महानगरपालिकेकडून विविध विकासकामांचा आढावा

पनवेल : रामप्रहर वृत्त महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू असून, ती प्रगतिपथावर आहे. यापैकी प्रभाग अ, ब आणि ड मधील कामांची महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी आणि सहकार्‍यांनी पाहणी केली. या वेळी त्यांनी सुरू असलेल्या या कामांचा आढावा घेऊन अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना …

Read More »

राज्यात अनेक प्रकल्प रखडले : नितीन गडकरी; महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकीर कारभारावर टीका

नागपूर : प्रतिनिधी राज्यात अनेक प्रकल्प सध्या रखडले आहेत. आपले सरकार असते तर अनेक प्रकल्पांना लगेच परवानगी मिळाली असती, मात्र हे सरकार म्हणजे म्हातार्‍या बैलासारखे आहे. टोचणी दिल्याशिवाय चालतच नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (दि. 29) केली. केंद्रीय मंत्री गडकरी आपल्या धडाकेबाज कामासाठी आणि परखड बोलण्यासाठी …

Read More »