Breaking News

Ramprahar News Team

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची टीका

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबला तर खटारा, अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. या वेळी त्यांनी आपल्या पुढील वाटचालीबद्दल माहिती दिली. अण्णा हजारे म्हणाले की, लोकपालनंतर लोकायुक्त कायदा तयार करायचा आहे. या कायद्याचा मसुदाही तयार …

Read More »

रायगडात 141 नवे कोरोना पॉझिटिव्ह; पाच जणांचा मृत्यू

पनवेल : रायगड जिल्ह्यात 141 नव्या कोरोना रुग्णांची व पाच जणांंच्या मृत्यूची नोंद शुक्रवारी (दि. 6) झाली, तर दिवसभरात 149 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 57 व ग्रामीण 16) तालुक्यातील 73, उरण 23, अलिबाग 12, पेण 10, रोहा सात, कर्जत सहा, माणगांव पाच, खालापूर चार, श्रीवर्धन …

Read More »

ठाकरे सरकारला सर्वोच्च झटका; अर्णब गोस्वामींना दिलासा; विधिमंडळ सचिवांना बजावली नोटीस

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून वडाळे तलाव सुशोभीकरण कामाची पाहणी

पनवेल ः पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे या कामास उशीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 6) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची पाहणी करून अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती …

Read More »

पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल ठाकरे सरकारवर नाराज; केंद्राच्या सेवेत जाणार

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (डीजीपी) सुबोध जैस्वाल हे राज्यातील ठाकरे सरकारवर नाराज आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा केंद्राच्या सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वाल यांनी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे विनंती केली होती. त्यांची ही विनंती मान्य करण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्यात जवळपास 50 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात …

Read More »

नाट्यगृह वापराच्या एसओपीसंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन

  पनवेल ः रामप्रहर वृत्त मराठी रंगभूमी दिन आणि कोरोनाच्या संकटकाळानंतर नाट्यगृह अनलॉक होण्याच्या दिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पक्ष पनवेल शहर सांस्कृतिक सेलतर्फे गुरुवारी (दि. 5) नाट्यगृह भाडे व इतर व्यवस्थापन तसेच कोविडनंतरच्या नाट्यगृह वापराच्या एसओपीसंदर्भातील काही मुद्दे महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासमोर मांडण्यात आले. भाजप सांस्कृतिक सेल …

Read More »

‘मेट्रो’बाबत लपूनछपून मुलाखती देऊ नका आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई ः प्रतिनिधी मेट्रो कारशेडवरून भाजपने शिवसेनेवर कडक शब्दांत हल्ला चढविला आहे. केंद्र सरकारचे आदेश धुडकावून मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच बांधण्याची घोषणा शिवसेनेने केली आहे. त्याबाबतचा आरेचा निर्णय रद्द केल्याने भाजप आता जनहितासाठी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या विषयावर थेट चर्चा करण्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांना दिले …

Read More »

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; अर्णब गोस्वामींना दिलासा; विधिमंडळ सचिवांना बजावली नोटीस

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेत दाखल करण्यात आलेल्या विशेषाधिकार हनन प्रकरणात रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणात न्यायालयाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी न्यायालयाने …

Read More »

रायगडात 142 नवे कोरोना पॉझिटिव्ह; 128 जण कोरोनामुक्त

पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात 142 नव्या कोरोना रुग्णांची नोंद गुरुवारी (दि. 5) झाली, तर दिवसभरात 128 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 93 व ग्रामीण 21) तालुक्यातील 114), खालापूर नऊ, कर्जत सात, अलिबाग तीन, उरण, पेण व माणगाव प्रत्येकी दोन आणि मुरूड, सुधागड व महाड …

Read More »

महाराष्ट्रात आणीबाणी 2.0; दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर उद्धव ठाकरे-इंदिरा गांधींचे पोस्टर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या कारवाईची तुलना भाजपकडून 1975च्या आणीबाणीशी केली जात आहे. त्यातच आता भाजपचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पोस्टर लावत राज्यात आणीबाणी 2.0 लागल्याचे नमूद केले आहे. वास्तुविशारद अन्वय …

Read More »