Breaking News

Ramprahar News Team

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त स्थानिक स्वराज्य रिक्षा संघटना तळोजा व खारघर विभाग आणि गोल कातकरीवाडी येथील नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडळ …

Read More »

पनवेल कोळीवाड्यात अन्नधान्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवात तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य …

Read More »

महिलेची गळा चिरून हत्या; आरोपीचा शोध सुरू

पनवेल ः वार्ताहर तळोजा, सेक्टर-11मधील मेट्रो पॉइंट इमारतीत राहणार्‍या रेखा हरिद्वार शर्मा (45) या महिलेची अज्ञात मारेकर्‍याने गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रेखा शर्मा आपल्या घरातील किचनमध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्या. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरुध्द हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. मृत रेखा …

Read More »

भाजप महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी अ‍ॅड. मनोज भुजबळ

पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महापालिकेचे माजी बांधकाम सभापती अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश टिळेकर आणि प्रभारी सरचिटणीस आमदार देवयांनी फरांदे यांनी सोमवारी (दि. 24) जाहीर केले. पनवेल महापालिका झाल्यावर प्रभाग क्र. 17मधून अ‍ॅड. मनोज …

Read More »

भिवंडी, औरंगाबाद येथे छापे; हातमोजे फेरवापर प्रकरण; अटक आरोपींची संख्या चारवर

पनवेल ः बातमीदार कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी वापरण्यात येणार्‍या निळ्या रंगाच्या रबरी हातमोज्यांच्या फेरवापरास परवानगी नसताना ते धुवून पुन्हा बाजारात विकणार्‍या टोळीचे धागेदोरे बंगळूरू, हरियाणापर्यंत गेले आहेत. या प्रकरणाचे पितळ उघडे पडल्यानंतर नवी मुंबई गुन्हे शाखेने भिवंडी आणि औरंगाबाद येथेही छापे टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. या प्रकरणी तिघांना …

Read More »

दीड दिवसाच्या गणपतींना भावपूर्ण निरोप

अलिबाग ः प्रतिनिधी आपल्या लाडक्या बाप्पाची भक्तांनी मनोभावे सेवा केल्यानंतर जिल्हाभरातील दीड दिवसाच्या गणपतींना रविवारी (दि. 23) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शनिवारी सकाळी घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाची शोडषोपचारे पूजाअर्चा करण्यात आली. दुपारी टाळमृदुंगाच्या नादात आरती पार पडली. जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे सर्वांनीच आपल्या लाडक्या …

Read More »

अमेरिकी निवडणुकीत नरेंद्र मोदींची झलक; ट्रम्प यांच्या व्हिडीओत पंतप्रधानांचा समावेश

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था अमेरिकेतील 20 लाखांहून अधिक प्रभावी भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचार अभियानाच्या व्यवस्थापकांनी व्हिडीओच्या रूपात आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे आणि ट्रम्प यांच्या अहमदाबाद येथील ऐतिहासिक संबोधनाचे संक्षिप्त भाग अंतर्भूत करण्यात आले आहेत. …

Read More »

टीव्ही-चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्राची नवी नियमावली

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था टीव्ही व चित्रपटांच्या शूटिंगसाठी केंद्र सरकारने विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. या मार्गदर्शक सूचनांमुळे शूटिंगमधील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी योग्य परिस्थिती निर्माण करण्यास मदत मिळेल, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. या सूचनांत सर्व ठिकाणी फेस …

Read More »

ऐन सणासुदीत माथेरानमध्ये पाणीटंचाई; पावसाळ्यातही नागरिक तहानलेले

कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्यातील माथेरानमध्ये गणेश चतुर्थीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माथेरानकरांना पाणीपुरवठा केला नसल्याने ऐन सणासुदीत माथेरानकर तहानलेले राहिल्याने माथेरानमधील अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कोविडच्या भयंकर संकटात गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माथेरानकरांनी घेतला, पण सण साजरा करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या घरात सजावट करून बाप्पाच्या आगमनाची …

Read More »

कृषी खाते झोपले आहे का? राज्यमंत्री बच्चू कडूंचा सरकारला घरचा अहेर

अमरावती ः प्रतिनिधी शेतकर्‍यांसंदर्भात कृषी विभाग गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघाले, आता पिकांवर रोग येत आहेत. या भयंकर परिस्थितीत राज्यातील कृषी खाते झोपले आहे की काय, असा सवाल करीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा अहेर दिला आहे.विदर्भात सोयाबीनचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अमरावती जिल्ह्यातील  सोयाबीन …

Read More »