Breaking News

Ramprahar News Team

आईला स्थान स्वागतार्हच

सरकारी दस्तावेजांमध्ये आईचे नाव निव्वळ वेगळ्या रकान्यामध्ये न नोंदवता उमेदवाराचे नाव, आईचे नाव, नंतर वडिलांचे नाव व शेवटी आडनाव अशी नाव लिहिण्याची नवी पद्धत बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आईच्या नावाला स्वत:च्या संपूर्ण नावात स्थान देण्याबाबत व हे नाव वडिलांच्याही नावाआधी घेतले जाण्याबाबत विशेषत: तरुण पिढीची अनुकूलता …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती

सातारा ः रामप्रहर वृत्त कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अण्णा काका पाटील व डॉ. अरुणकुमार जयराम सकटे यांनी संपादित केलेल्या एम्प्लॉयमेंट अ‍ॅण्ड इन्कम जनरेशन थ्रो मनरेगा या पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.12)करण्यात आले. सातारा येथील छत्रपती …

Read More »

कर्जतमधील विविध पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या विकासकामांवर प्रभावित होऊन अनेक पक्षांचे नेते विकासाचे ‘कमळ’ हाती घेत आहेत. त्यानुसार भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन तसेच कर्जत मंडल अध्यक्ष राजेश भगत यांच्या नेतृत्वाखाली कर्जतमधील विविध पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.12) …

Read More »

भाजप किसन मोर्चाच्या ग्राम परिक्रमा यात्रेेतून शेतकर्‍यांशी संवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून ग्राम परिक्रमा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप किसन मोर्चाच्या वतीने आयोजित या यात्रेत शेतकर्‍यांशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यानुसार पनवेल विधानसभा मतदारसंघातील शिवकर, नेरे, वाकडी, वावंजे, कानपोली, वलप या गावातील शेतकर्‍यांशी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, किसान …

Read More »

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बैलगाडी शर्यतींचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त महाशिवरात्री उत्सवानिमित्त आणि सिद्धेश नंदराजशेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे या छकड्याच्या बिनजोड जंगी शर्यतीचे आयोजन मंगळवारी (दि.12) करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील ओवळे येथील गावदेवी मैदानात रंगलेल्या या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते …

Read More »

माथेरानमध्ये नव्याने दाखल होणार्‍या ई-रिक्षा हातरिक्षाचालकांना मिळतील -आमदार प्रशांत ठाकूर

कर्जत ः प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलावर्गाच्या सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवत आहेत. त्यामुळे महिलाशक्तीला मोदी सरकार व भाजप करीत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी आलो असून माथेरानमधील नव्याने दाखल होणार्‍या ई-रिक्षा या स्थानिक हातरिक्षाचालकांनाच देण्यात येतील, असा विश्वास भाजपचे मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त …

Read More »

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

रसायनी ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्यातून विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच निरनिराळ्या योजनांतंर्गत बाबींचे लाभार्थ्यांना वाटप शनिवारी (दि.9) आपटा सारसई बागेचीवाडी येथे करण्यात आले. या सोहळ्यास आमदार महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी …

Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन

पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातंर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी (दि.10) पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात करण्यात आले. या वेळी त्यांनी महाराष्ट्राला नव्हे; तर संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयांतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष उभारण्यात …

Read More »

करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार यांना झी 24 तासतर्फे आदर्श सरपंच पुरस्कार

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंचे मंगेश शेलार यांना आदर्श सरपंच म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ग्रामपंचायत हद्दीत उत्कृष्ट काम केल्या बद्दल त्यांना शुक्रवारी (दि. 8) झी 24 तास तर्फे पालक मंत्री उदय सामंत यांचे हस्ते आमदार प्रशांत ठाकूर यांचे उपस्थितीत त्यांचा गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात …

Read More »

बेदरकारीला चाप हवाच

वाघ हा जंगलामधील अन्नसाखळीच्या केंद्रस्थानी असतो. वाघ टिकला तर जंगलातील अवघ्या वन्यजीवविविधतेचा समतोल टिकून राहतो हे आता जगभरात एक प्रस्थापित पर्यावरणीय तत्त्व मानले जाते. त्यामुळे जिथे जिथे वाघ आहे, अशा सर्व अभयारण्यांमध्ये वाघांना जपण्याच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेतली जाते. भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प असलेले जिम …

Read More »